आदित्यनाथका भड़काऊ भाषण

 आर्काइव | बात 27 जनवरी 2007 की है. शाम ढलने लगी थी. भारतीय जनता पार्टी के गोरखपुर के सांसद आदित्यनाथ अपने भगवा लबादे में एक भड़काऊ भाषण दे रहे थे और भीड़ में से लोग उत्साह में बीच-बीच में जय जयकार कर रहे थे. परवेज़ को इस बात की जानकारी थी कि अभी हाल के मुहर्रम के जुलूस के दौरान शहर में कहीं मुठभेड़ हो गई थी जिसमें एक हिंदू लड़का घायल हुआ था और बाद में उसकी मौत हो गई थी. इस घटना से काफी तनाव फैला हुआ था. उसने मुझे बताया कि ‘‘इस उत्तेजक वातावरण को देखकर मैं खुद को बचते-बचाते उस भीड़ में घुसा.’’ भीड़ में मुख्य रूप से हिंदू युवा वाहिनी के सदस्य थे. युवकों की इस वाहिनी का गठन आदित्यनाथ ने तकरीबन पांच साल पहले किया था. परवेज़ अपने साथ हमेशा एक कैमरा रखता था और उसने उस कैमरे की मदद से आदित्यनाथ के भाषण को रेकार्ड करना शुरू किया.

आदित्यनाथ ने जोशीले अंदाज में कहा, ‘‘एक हिंदू के खून के बदले आने वाले समय में हम प्रशासन से एफआईआर दर्ज नहीं कराएंगे बल्कि कम से कम 10 ऐसे लोगों की हत्या उससे करवाएंगे.’’ भीड़ ने उत्साह में तालियां बजाईं.
आदित्यनाथ का भाषण खत्म होते ही परवेज चुपचाप अपने घर लौट आया लेकिन शहर उबलने लगा था. सुनील सिंह ने मुझे बताया कि ‘‘आदित्यनाथ का भाषण खत्म होने से पहले ही जहां वह सभा हो रही थी उसके पास के एक होटल को लोगों ने लूट लिया और तहस-नहस कर दिया.’
उन दिनों सुनील सिंह हिंदू युवा वाहिनी का राज्य अध्यक्ष था और आदित्यनाथ का दाहिना हाथ था. इस मामले में वह भी एक आरोपी है. आदित्यनाथ के भाषण से एकदम पहले उसने ही भीड़ को संबोधित किया था. उसने मुझे बताया कि ‘‘वह होटल एक स्थानीय मुसलमान का था. वहां से दंगा शुरू हुआ जो धीरे-धीरे गोरखपुर के अन्य हिस्सों तक फैल गया.’’ इस दंगे में कम से कम दो लोग मारे गए और करोड़ों की संपत्ति जलकर स्वाहा हो गई.

 


महिला सुशिक्षित आहे,पेहराव पाहून long sleeve T-shirt ,half pant shoes cap आणि car यावरून ती उच्चभ्रू वर्गातील आहे हे स्पष्ट आहे. शिवाय ती इंग्रजी शिवाय इतर काही बोलत नव्हती.
यामुळे मंत्र्यांचा तसेच भाजपच्या इतर नेते महिला,अशा सर्वांचा नाईलाज होताना दिसत होता अगदी तिने मंत्र्यासहित सगळे हाकलले तरीही‌ कुणालाही तिच्यासोबत इंग्रजीत बोलता येत नसल्याचे दिसून आले. अर्थात ती भाषा यायलाच पाहिजे असं काही नाही. सगळे फक्त हाताने,आणि मानेने तिला शांत व्हा,जातो जातो म्हणत होते.महिला अधिक चिडत होती
यात महत्वाचा मुद्दा हा की महिला म्हणाली की, तिकडे मैदान आहे तुम्ही तिकडे जाऊन प्रोटेस्ट करा काही अडचण नाही,तुम्ही ट्रॅफिक का अडवले आहे?
तिला आपल्या मुलाला पीकअप करायला जायचं होतं. कदाचित या महिलेला माहिती असेल,आणि असावं कारण ती सुशिक्षित आहे तर महिला आरक्षण बिल च्या संदर्भातील जे काही प्रहसन नाट्य सुरू आहे ते तिला लक्षात आले असावे.
तेव्हा एक पोलिस अधिकारी या महिलेवर ओरडताना दिसून येत होते,त्यानाही इंग्रजी येत नव्हते,ते हिंदीत बोलत होते,आणि सतत महिला पोलिस असं कुणीतरी बोलत आहे.
जर ही महिला मराठी असती,गरीब असती शेतकरी कुटुंबातील असती तर पोलिसांनी तिला तिथेच झोडपून काढले असते का? हा प्रश्न मला सतावतो आहे.
जेव्हा व्हिडिओ पाहिला,आणि अनेक दलित मोर्चे ,स्त्रीवादी संघटनांचे मोर्चे आणि अंतरवाली सराटी सगळे आठवत होते.
त्या पोलिस अधिकाऱ्यांचे वागणे मला आवडले नाही.ज्याप्रकारे त्यांनी महिलेले हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला होता.ते अगोदर म्हणाले तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे.खरंतर ती महिला त्यांच्या समोरच हे सर्व करत होती,ओरडत होती,पण आपल्याकडे अशीच पद्धत आहे ना.अगोदर दम द्यायचा दमात घ्यायचे मग झोडपून काढायचे..एक सुशिक्षित नागरिक म्हणून आपण असा देश बनवला आहे हे पाहून वाईट वाटते.




ब्रिगेडियर श्रीमन्छत्रपती राजाराम महाराज तिसरे (१८९७ - १९४०), कोल्हापूर ...

ब्रिगेडियर श्रीमन्छत्रपती राजाराम महाराज तिसरे (१८९७ - १९४०), कोल्हापूर 




ब्रिटिशांचा प्रभाव कायम आहे..



देशावर अद्यापही..
ब्रिटिशांचा प्रभाव कायम आहे..
काल संध्याकाळपासून, पोलिसांसह मंत्र्यांपासून साऱ्यांचीच ट्रॅफिक अडवले म्हणून फर्ड्या ब्रिटिश इंग्रजीत (चंपा) षष्ठी काढणाऱ्या मुंबईच्या एका मर्सिडीजवाल्या भारतीय हाय फाय महिलेचा अफाट जोश प्रचंड चर्चेत आहे..
सोशल मीडियावर चोवीस तासांच्या आतच ती मॉडर्न कपड्यांमध्ये असलेल्या, डोक्यावर कॅप असणारी महिला तिच्या टोकाच्या आक्रमकतेने भलतीच ट्रेंडिंगमध्ये आहे..
दृश्य एकच आहे..पण प्रत्येकाने त्यामध्ये आपापल्या दृष्टिकोनातून काहीना काही शोधले आहे.!
काव्यागत न्याय म्हणजे, ज्या महिला विधेयकासाठी भाजपाच्या राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचे नेते, मंत्री, आमच्या खानदेशातले गिरीशभाऊ महाजन यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाच्या वतीने मोर्चा काढला गेला.. त्यावर एका महिलेने गोंधळ करून बोळा फिरवला.. म्हणजे मोर्चाची उत्तम प्रसिद्धी होण्याऐवजी आणि उत्तम संदेश राज्यातल्या महिलांना जाण्याऐवजी त्या फाड फाड इंग्रजी महिलेलाच प्रसिद्धी मिळाली.!
मिळालेल्या (विविध) माहितीनुसार, त्या महिलेला मुलाला शोधायचे होते किंवा शाळेतून आणायचे वगैरे होते..
ट्रॅफिक जाममुळे तिच्यातल्या आईला काळजी वाटत असावी..
आणि एक चिडलेली आई जास्त खतरनाक असू शकते.!
भाजपाचे आंदोलन वरळीच्या रस्त्यावर असल्यानं ट्रॅफिक जाम झाले..आणि ही रणरागिणी पेट्रोल टाकल्यावर वस्तू पेटावी तशी भककन पेटली..
तिने तावातावाने गर्दीत घुसून मंत्री गिरीश महाजन यांच्यावर शाब्दिक हल्ला चढवला.
एवढंच नव्हे तर..तेथून निघताना गेट आऊट फ्रॉम हिअर..( म्हणजे रस्त्यातून त्वरीत बाजूला व्हा.) असा आदेश देऊन मागे फिरली. आमच्या गिरीशभाऊंनी तिला समजविण्याचा थोडाफार प्रयत्न केला. ( हातवारे करून..) पण व्यर्थ.. शेवटी गिरीशभाऊंनी पोलिसांना हाताने तिला बाहेर काढण्याची सूचना केली..
पण कसचे काय..ही अंग्रेजी भारतीय वाघीण पोलिसांवर सुद्धा व्हसकन ओरडली.!
अर्थात हे सारं मोबाईल किंवा वृत्तवाहिन्यांच्या कॅमेऱ्यामध्ये बंदिस्त झाल्याने अगा असे काहीच घडले नाही असे सांगायची सुद्धा सोय राहिलेली नाही.!
मुंबईतील जनता पुण्यातील जनतेसाठी सोशिक नाही. ट्रॅफिक जाममुळे आधीच मुंबईकरांच्या सहनशीलतेच्या साऱ्या मर्यादा ओलांडल्या गेल्या आहेत.!
यावर कुणी तरी.. हंडी फोडायची गरज होती..ती या बिनधास्त बाईंनी गाजावाजा करून फोडली एव्हढेच.! आता कुणाला चर्चेची आव्हाने देणार आम्ही..आणि त्याचा काय उपयोग..असो.!
त्या अँग्री यंग वुमेन महिलेने जवळच्या मैदानात आंदोलन करा..अशी सकारात्मक सूचना केल्याचे कुठेतरी वाचले आहे..
तिचा वाहतूकीचा खोळंबा करण्याला आक्षेप होता..मोर्चा किंवा आंदोलनाला नव्हता.!
पण कालच्या या भन्नाट प्रसंगामुळे अनेक गंभीर प्रश्न उपस्थित राहिले आहेत.!
एक उद्धटपणाकडे झुकलेली स्त्री पक्षाच्या वरिष्ठ मंत्र्यांच्या अंगावर जाते, त्यांना गेट आऊट म्हणजे..आणि तेथल्या कार्यकर्त्या महिला काय करत होत्या.!
सुरक्षा रक्षक काय करत होते.!
बारकाईने त्या व्हिडीओकडे पाहिल्यावर दिसले की, एव्हढं सारं घडत असताना,
काही सेलिब्रिटी पदाधिकारी महिला इकडे तिकडे पाहत होत्या.. जणू याच्याशी आमचा काही संबंधच नाही.!
तिला अजिबातच जेरबंद करण्याचा प्रयत्न न होण्यामागे करणे काय असावीत..
तिचे फाड फाड इंग्रजी..?
उच्च शिक्षितांचा, उच्चभ्रूंचा पक्ष अशी ख्याती असलेल्या पक्षाच्या छोट्या मोठ्या कोणत्याही नेत्याला इंग्रजीत उत्तर देता येत नसावे का..
तिच्या एकूणच आक्रमक आवेशाने सगळे गर्भगळीत झाले असावेत का..
का.. तिचा भर वाहत्या वाहतुकीचा रस्ता अडविण्याबद्दलचा मुद्दा अगदीच पटल्याने अपराधीपणाची भावना असावी का..
त्याहीपेक्षा..आंदोलन महिला बिल पास न केल्याबद्दल असल्याने एका ( उद्धट का असेना..) महिलेला विरोध केला तर जग काय म्हणेल असा होता..
कालच्या मोर्चामुळे झालेल्या वाहतूक कोंडीपेक्षा भाजपची झालेली कोंडी पाहून जरा वाईट वाटले.. असो.!
मात्र अनेकांनी सोशोवर..काही गंभीर मुद्दे उपस्थित केले आहेत..त्यामध्ये तार्किकदृष्ट्या सकृतदर्शनी तथ्य वाटते..
सदर आक्रमक महिला..श्रीमंत हाय फाय इंग्रजी बोलणारी असल्यानं, तिची अरेरावी खपून गेली असावी का..
या महिलेच्या जागी एखाद्या मराठी महिलेने मराठीत सभ्यपणे हाच जाब विचारला असता तर..भाजपाच्या उत्साही आंदोलनकर्त्यांनी, पोलिसांनी तिला असे सोडले असते का.!
याबाबत सोशोवर लिहित्या, महिलांची बाजू समर्थपणे मांडणाऱ्या पुण्याच्या प्रसिद्ध कायदेतज्ञ ऍड परिक्रमा यांची पोस्टसुद्धा विचार करायला लावणारी आहे..
त्या श्रीमंत, मर्सिडीज
मालकिणीच्या जागी एखाद्या गोरगरीब मध्यमवर्गीय स्त्री किंवा पुरुषाने ट्रॅफिक अडवल्याबद्दल आंदोलनकर्त्या कार्यकर्त्यांना किंवा मंत्र्याला जाब विचारला असता तर.. एक तर ती किंवा तो हॉस्पिटलमध्ये किंवा जेलमध्ये दिसले नसता का.!
अर्थात काहींना त्या बाईंची रस्त्यावरची आक्रमकता ही प्रस्थापितांच्या विरोधातल्या अन्याय वागण्या विरोधातली पेटलेली पहिली मशाल दिसली..वाटली.!
शेवटचा प्रश्न..भाजपाचा जनमानसावरचा प्रभाव हळूहळू ओसरतो आहे का.!
वुमेन्स अमेंडमेंट बिल हा संवेदनशील विषय आहे..या महिन्यात यावर साधक बाधक चर्चा सर्वत्र होत आहे..
डीलीमीटेशन म्हणजेच, लोकसभेच्या जागा वाढण्याच्या बिलाला तो जोडला गेला नसता तर कदाचित चित्र वेगळे दिसू शकले असते.
असेही भाजपच्या छुप्या अजेंड्यांबद्दल त्यांचे कट्टर विरोधक नेहमी कडवटपणे बोलत असतात..असो.
भाजपच्या कालच्या आंदोलनांची अवस्था करायला गेलो एक..या नाटकाच्या शीर्षकासारखी झाली असावी का..
आमचे मिश्किल लेखक मित्र.. सॅबी परेरा यांनी त्यांच्या पोस्टमध्ये, एकीकडे देशाचे पंतप्रधान ॲम्ब्युलन्सला जायला भलामोठा रस्ता करून देत असतांना, दुसरीकडे त्यांचेच लोक जनतेचा रस्ता अडवून खोळंबा का करताहेत असा मार्मिक प्रश्न त्यांच्या मिश्किल शैलीत विचारत आहेत.!
इस बात में तो दम है.!





long sleeve T-shirt ,half pant shoes cap



वरळी मध्ये एका "महिलेने" भाजपच्या महिला आरक्षण बिल रॅलीचा फज्जा उडवला.ही महिला एक तासापेक्षा जास्त वेळ ट्रॅफिकमध्ये अडकून होती.तिने पायी चालत पुढे येऊन भाजपचे मंत्री गिरीश महाजन आणि त्यांच्या इतर सहकारी मंत्री नेते आणि महिला नेत्यांना खडे बोल सुनावले.अक्षरश: हाकलून लावले असं व्हिडिओत दिसत आहे.
ती महिला सुशिक्षित आहे,पेहराव पाहून long sleeve T-shirt ,half pant shoes cap आणि car यावरून ती उच्चभ्रू वर्गातील आहे हे स्पष्ट आहे. शिवाय ती इंग्रजी शिवाय इतर काही बोलत नव्हती.
यामुळे मंत्र्यांचा तसेच भाजपच्या इतर नेते महिला,अशा सर्वांचा नाईलाज होताना दिसत होता, कुणालाही तिच्यासोबत इंग्रजीत बोलता येत नसल्याचे दिसून आले. अर्थात ती भाषा यायलाच पाहिजे असं काही नाही.
सगळे फक्त हाताने,आणि मानेने तिला शांत व्हा,जातो जातो म्हणत होते.
महिला अधिक चिडत होती.
यात महत्वाचा मुद्दा हा की महिला म्हणाली की, तिकडे मैदान आहे तुम्ही तिकडे जाऊन प्रोटेस्ट करा काही अडचण नाही,तुम्ही ट्रॅफिक का अडवले आहे?
तिला आपल्या मुलाला पीकअप करायला जायचं होतं.
कदाचित या महिलेला माहिती असेल,आणि असावं कारण ती सुशिक्षित आहे तर महिला आरक्षण बिल च्या संदर्भातील जे काही प्रहसन नाट्य सुरू आहे ते तिला लक्षात आले असावे.
तेव्हा एक पोलिस अधिकारी या महिलेवर ओरडताना दिसून येत होते,त्यानाही इंग्रजी येत नव्हते,ते हिंदीत बोलत होते,आणि सतत महिला पोलिस असं कुणीतरी बोलत आहे.
जर ही महिला मराठी असती,गरीब असती शेतकरी कुटुंबातील असती तर पोलिसांनी तिला तिथेच झोडपून काढले असते का? हा प्रश्न मला सतावतो आहे.
जेव्हा व्हिडिओ पाहिला,आणि अनेक दलित मोर्चे ,स्त्रीवादी संघटनांचे मोर्चे आणि अंतरवाली सराटी सगळे आठवत होते.
त्या पोलिस अधिकाऱ्यांचे वागणे मला आवडले नाही.ज्याप्रकारे त्यांनी महिलेले हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला होता.ते अगोदर म्हणाले तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे.खरंतर ती महिला त्यांच्या समोरच हे सर्व करत होती,ओरडत होती,पण आपल्याकडे अशीच पद्धत आहे ना.अगोदर दम द्यायचा दमात घ्यायचे मग झोपडून काढायचे..एक सुशिक्षित नागरिक म्हणून आपण असा देश बनवला आहे हे पाहून वाईट वाटते.




भगवान बुद्ध


भारत में पुस्तक लेखन का सबसे प्राचीन साक्ष्य हमें नागार्जुनकोंडा से मिला
यह मूर्तिकला के प्रतिरूप में राजा शुद्धोदन के दरबार का वह दृश्य है जिसमें तीन भविष्यवक्ता भगवान बुद्ध की मां -रानी माया के स्वपन की व्याख्या कर रहे हैं इसमें बैठा लिपिक लिपिबद्ध कर रहा है भारत में लेखन -कला संभवत सबसे प्राचीन और चित्र लिखित अभिलेख हैं यही है
समय काल - दूसरी सदी ई
स्थान - राष्ट्रीय संग्रहालय दिल्ली







Tipu Sultan Mosque




Tipu Sultan Mosque, (Dhurrumtollah or Ghulam Muhammad Mosque), Kolkata (India) is at the junction of Dhurrumtollah Street and Esplanade area. The mosque was built by Prince Ghulam Muhammad, 11th and the youngest son of Tipu Sultan. Mosque opened in 1842, design is a mixture of both Islamic and European style.
After an unsuccessful revolt by Tipu Sultan’s sons in Mysore whole family was moved to Calcutta (Kolkata), capital of British India.
Below is an engraving from a French News magazine of 1880s.



William Simpson’s sketch of The Ellora caves. January 1862.


 

1860s - 1880s. British India, Bombay (Mumbai). Elphinstone Circle.



Elphinstone Circle was laid out in 1869 on the site of the old Bombay Green in Fort area of the city.
The buildings were designed by James Scott as part of the redevelopment of Bombay which began under the Governorship of Sir Bartle Frere in the 1860s.
This view shows that these buildings are characterised by the uniformity of their design and the use of a covered arcade at ground level.
Following Independence, the Circle was renamed Horniman Circle.
This name refers to Benjamin Horniman, an English journalist.
Lee-Warner Collection: 'Bombay Presidency'.
Full set of restored and colourised photographs.





1809 Colonial Era India, Poona (Pune).



'Poonah.'
Poona, Bombay Presidency (now Pune, in Maharashtra) was the capital of the Marathas and the seat of the Peshwa, the head of the Maratha confederacy. In the centre of this scene, on the confluence of the Mula and Mutha rivers, is the home of the British Resident at Pune.
This bungalow had been erected to celebrate a festival at which the Peshwa assisted when he was restored to Poona by British arms.
Aquatint is taken from plate 13 of Henry Salt's 'Twenty Four Views in St. Helena, the Cape, India, Ceylon, the Red Sea, Abyssinia and Egypt'.
Description - The British Library.
Restored Image. Updated.




मुग़ल बादशाह औरंगज़ेब आलमगीर का खंजर


 

द इंक्वायरी ऑफ जनरल डायर



13 अप्रैल 1919 की दोपहर, सिख, गुरखा और सिंधी फौजियों ने फायर खोल दिया। सामने आम लोग थे। कुलन 1650 गोलियां दागी गयी। 379 लोग मरे, हजार से ऊपर घायल हुए।
बाग की जमीन खून से लाल हो गयी।
आदेश कर्नल रेनिगनल्ड एड्वर्ड हैरी डायर का था।
●●
इंक्वायरी हुई, जांच कमीशन बैठा।
इतिहास कहता है कि मामला सत्यपाल और सैफुदीन किचलू की गिरफ्तारी से भड़का। दोनों उसी गांधी के फालोवर्स थे जो देश भर में बगावत फैला रहा था।
ऐसे हर शख्स को गिरफ्तार किया जाना था। देश भर में नियंत्रण स्थापित हो गया था, मगर बंगाल और पंजाब की हिम्मत न टूटती थी।
तो मार्शल ला लगाया गया।
●●
डायर मार्शल लॉ प्रशासक थे।
दमन का चक्र चला। 144 लगाई, कर्फ्यु लगाया। पुलिस की लाठी बराबर नजदीक कोई आये, तो कोड़े मारने के आदेश थे। थोड़ा मामला शांत हुआ।
लेकिन जल्द ही दो अंग्रेजो की लाश मिली।
इस क्रिया की प्रतिक्रिया डायर को करनी ही थी।
●●
और खबर मिली -मोहम्मद बशीर मीटिंग बुला रहा है कन्हैया लाल उसका साथ दे रहा है। वे शहर में हड़ताल करेंगे, रैली निकलेंगे। ब्लडी कांग्रेस पीपल..
इनको शबक शिखाना मांगटा..
तो जब जांच के दौरान, हंटर कमीशन ने पूछा- लोगों को बाग में आने से रोकने के लिए, वहां फौजी पहरा क्यों नहीं लगा दिया ??
डायर सीना ठोक कर बोला -मैंने इन सबको मारने की ठान ली थी। तो उन्हें आने दिया। आखिर बाग में जमा सारे लोग, निषेधाज्ञा का उल्लंघन कर रहे थे।
●●
कहने का मतलब था कि जनता ने सरकार से प्रदर्शन की अनुमति नही ली थी। मैदान बुक नही कराया था। राजा के खिलाफ, सरकार विरोधी नारे लगा रहे थे।
वे सरकार के खिलाफ "पॉलीटिक्स" कर रहे थे। काला कानून, रौलेट एक्ट वापस लेने की मांग कर रहे थे। ये एक्ट तो देश मे अमन और व्यवस्था बचाने के लिए बनाया गया था। इसकी मुखालफत, गद्दारी थी, बगावत थी।
बगावत बर्दाश्त नही होगी।
गद्दारी बर्दाश्त नही होगी।
●●
मीटिंग सुबह 11 बजे से थी। साढ़े बारह बजे, पर ऊपर से सर्वे करने को हवाई जहाज गुजरा। पायलट ने डायर को बताया- कोई छह हजार लोग हैं।
अब डायर ने फ़ौज इकट्ठी की।
जब गाड़ियों में मशीनगनें लद रही थी- बाग में सरकार के खिलाफ प्रस्ताव पढ़ा जा रहा था। हिंदी में, उर्दू में, पंजाबी में, अंग्रेजी में। भीड़ बढ़ती जा रही थी।
कि एकमात्र रास्ते पर डायर की फौज आ खड़ी हुई।
जलियावाला बाग, अब मौत का दड़बा बन चुका था।
"फायर" - डायर चीखा!!
●●
190 साल के इतिहास में, ब्रिटिश सरकार के हाथ यह एक नरसंहार हुआ। इतिहास बताता है कि जलियावाला बाग में गोली चलाने वाले हाथ, हिंदुस्तानी थे।
9 वी गोरखा राइफल, 54 वी सिख रेजिमेंट,
और 59 वी सिंध राइफल..
बहरहाल हंटर कमीशन की रिपोर्ट के बाद डायर को नौकरी से बर्खास्त कर दिया गया। ब्रिटेन में "बुचर ऑफ अमृतसर" के नाम से जाना जाता था।
●●
लेकिन नाम तो बदनाम का भी होता है। एक तबका था इंगलैंड में, जिसने डायर का सम्मान किया।
26000 पाउंड का चन्दा करके गिफ्ट दिया गया। बस यूं समझिए कि हत्यारों की, दंगाइयों की जैसी फैन फॉलोविंग आज भारत मे है
तब डायर की फॉलोविंग, इंग्लैंड में थी।
●●
पर वह ज्यादा जिया नही।
आठ साल बाद, तपेदिक, हार्ट स्ट्रोक लकवे से उसकी मौत 23 जुलाई 1927 को हो गई। हालांकि व्हाट्सप वाली वीरगाथाये कहती है, कि उधमसिंह ने डायर को मौत के घाट उतारकर हिंदुस्तान का बदला ले लिया।
यह गलत है, क्योकि वो दूसरा डायर था - माइकल ओ'डायर, जो हत्याकांड के वक्त पंजाब का गवर्नर था।
■■■
एक सौ सात साल हो चुके।
देश फिर इंसान से बड़ा, और उसकी मलिकार बनी सरकार, खुदा हो चुकी है। अफसर नेता बुलडोजर पर सवार होकर घूम रहे है। गुंडे न्याय दे रहे हैं, जज पूजा पाठ में लीन हैं।
और इसी देश के कई कोनों में कोई सत्यपाल, कोई किचलू और बशीर, एक बार फिर साथ- साथ बैठे हैं। वे सम्विधान की फटी हुई प्रस्तावना पढ़ रहे हैं।
डायर का इंतजार हो रहा हैं।



एकाच्या मते





२०१३ नंतरच्या ट्रोल गॅंगचे खरं तर व्यक्तिशः आपल्यावर खूप उपकार आहेत. त्याआधी गांधी, नेहरू, पटेल, बोस, नत्थू, सावरकर यांच्याबद्दल आपल्याला आज जी माहिती आहे ती एवढी अजिबात नव्हती. हे खरे आहे की शालेय पुस्तकात आणि नंतरही एवढेच माहित होते की गांधी-नेहरू-पटेल-बोस हे मोठे स्वातंत्र्ययोद्धे होते. सावरकर हे मोठे क्रांतिकारक होते आणि त्यांनी अंदमानात खूप यातना भोगल्या. नत्थूची वासलात तर मला आठवते त्याप्रमाणे, "एका माथेफिरूने गांधीजींवर गोळ्या झाडल्या" एवढ्या वाक्यात केलेली असायची. शाळेतील वय तर असेच असते की टिंगल-टवाळी करण्यात मजा जास्त येते. त्यात गांधीजी तर त्यांचे टक्कल, कृश देहयष्टी, अर्धनग्न शरीर, यामुळे टिंगलीचे प्राईम टार्गेट असायचे. त्यांच्या फोटोला विग आणि काळा गॉगल वगैरे रंगविलेला मला आठवतो. त्या तुलनेत सशस्त्र क्रांतिकारक हे आयकॉन वाटायचे. गांधीजींची अहिंसा हा थट्टेचा विषय वाटायचा. त्यापेक्षा इंग्रजांना गोळ्या घालणारे क्रांतिकारक हे महान वाटायचे. जिथे सगळे संस्थानिक आपापल्या सैन्यानिशी १८५७ ला ईस्ट इंडिया कंपनीशी लढून हरले, तिथे काही सशस्त्र क्रांतिकारक ईस्ट इंडिया कंपनीच्या तुलनेत शेकडो पट प्रबळ असलेल्या ब्रिटिश साम्राज्याशी कसे जिंकणार होते याचा विचार करण्याचे ते वय नव्हते. खरं सांगायचं तर जे लोक जास्त सखोल वाचन करीत नाहीत, ते आजही काही इंग्रज अधिकाऱ्यांवर सशस्त्र हल्ले आणि करोडोंचे जनआंदोलन यातला फरक न कळण्याच्या त्याच शालेय पातळीवर असतात.




२०१३ नंतर मात्र एक वेगळेच पर्व सुरु झाले आणि गांधी-नेहरू यांना पद्धतशीर टार्गेट करण्याचे प्रयत्न सुरु झाले. त्यासाठी एक प्रचंड मोहीमच राबविण्यात आली आणि ती आजही सुरु आहे. अनेक लोकांवर त्याचा उलटाच परिणाम झाला, आणि मी त्यातीलच एक आहे.




गांधीजींची अहिंसक चळवळ म्हणजे मूर्खपणा होता असे आरोप झाल्यावर त्याचा इतिहास वाचावा लागला आणि तुरळक हिंसक कारवाया करून फासावर जाणाऱ्या क्रांतिकारकांचे वैयक्तिक बलिदान आणि करोडो लोकांचे अहिंसक आंदोलन शिस्तबद्धपणे चालविणाऱ्या गांधीजींच्या कार्यपद्धतीमधील आणि अंतिम परीणामातील फरक लक्षात आला. खरे तर अहिंसक आंदोलनातील लोकांचे बलिदान काही कमी नव्हते, हे बाबू गेनू, शिरीषकुमार, जालियनवाला बागेतील शेकडो बळी आणि अशा शेकडो उदाहरणावरून दिसेलच. पण १९४२ ची एक चळवळ घेतली, तरी त्यात १०,००० पेक्षा जास्त लोक (अगदी जमावावर विमानातून गोळीबार होऊन देखील) बळी गेले होते,. हे बलिदान नव्हते का? असे प्रश्न पडायला लागले.




गांधीजींना आयुष्यात प्रथम "महात्मा" म्हणणारे रवींद्रनाथ टागोर होते, त्यांना सिंगापूर रेडिओवरून "राष्ट्रपिता" प्रथम म्हणणारे नेताजी बोस होते, सरदार पटेल गांधीजींचे एवढे भक्त होते की ते तुरुंगात गांधीजींचे कपडे स्वतः धुवायचे, या गोष्टी आधी कुठे माहित होत्या?




नेहरू हे मुस्लिम होते हा प्रचार वाचल्यावर नेहरू खानदानाची १८५७ आधीपासूनची माहिती वाचणे भाग पडले. मोतीलाल नेहरू यांची अमाप संपत्ती, पंडित नेहरूंचे एखाद्या राजपुत्रासारखे व्यतीत झालेले बालपण, त्यांचे शालेय ते बॅरिस्टर होईपर्यंतचे इंग्लंडमधील शिक्षण, ते सगळे वैभव सोडून देऊन त्या पिता-पुत्रांचे भणंग आयुष्य स्वीकारणे, त्यांचे आई-वडील-बहीण आणि इतर नातेवाईकांसोबत कारावास सोसणे, त्यांची १६ वर्षाची आधुनिक भारताची पायाभरणी, त्यांचे हिंदू कोड बिलासारखे आधुनिक कायदे पारित करून स्त्रियांसाठी केलेले कायमचे काम, त्यांचे कामगारांसाठीचे कल्याणकारी कायदे, हे खऱ्या अर्थाने मागील आठ वर्षात माहित झाले. त्यासाठी ट्रोल आर्मीचे आभारच मानले पाहिजेत.




सावरकरांबद्दल बोलायचे, तर वास्तविक सावरकरांची जेवढी बदनामी मागील आठ वर्षात झाली, तेव्हढी मागील ७५ वर्षात झाली नव्हती. त्यालाही ट्रोल गँगचं जबाबदार आहे. त्यांनी गांधी-नेहरूंना टार्गेट केल्यावर, त्याची प्रतिक्रिया म्हणू,न त्यांच्या विरुद्ध पक्षाने अनेक गोष्टी पुढे आणल्या. त्यात सावरकरांची ७ माफीपत्रे, त्यांना मिळणारी पेन्शन, त्यांनीं जिनांबरोबर संयुक्त मंत्रिमंडळ स्थापन करणे, त्यांचे शिष्य व बंगालचे मुख्यमंत्री शामाप्रसाद मुखर्जींनी १९४२ ची चळवळ दडपून टाकण्यासाठी ब्रिटिश गव्हर्नरला लिहिलेली पत्रे, त्यांनी त्रवणकोरच्या संस्थानिकाला भारतात सामील न होता स्वतःचे स्वातंत्र्य जाहीर केल्याबद्दल अभिनंदन करण्यासाठी केलेला टेलिग्राम, आदी गोष्टींचा समावेश होता. गांधी खून खटल्याबाबतचे त्यांच्याबद्दलचे तपशील बाहेर काढले गेले. खरे तर त्याआधी सावरकरांबद्दल एक ज्वलंत क्रांतिकारक म्हणून केवळ प्रचंड आदरच होता, या इतर गोष्टी कोणाला माहीतच नव्हत्या. त्या आदराला तडा ट्रोल गॅंगमुळे गेला. नत्थूबद्दल बोलायचे तर गांधीजींचा खून फक्त फाळणी आणि ५५ कोटींसाठी झाला यावर माझा ठाम विश्वास होता. पण १९२४ पासून याच लोकांनी अनेक वेळा (६ वेळा) गांधी-हत्येचा प्रयत्न केला होता आणि त्यावेळी तर पाकिस्तान, फाळणी हे शब्दही कोणाला माहित नव्हते हे कळल्यावर त्याबाबत अधिक वाचन करावे लागले. आणि त्यामुळे गांधी-हत्येची थिअरी किती बोगस आहे ते कळले. याचे श्रेयही ट्रोल आर्मीचेच!