the message
A message in its most general meaning is an object of communication. It is something which provides information or message; it can also be this information or message itself.
Monday, December 1, 2025
औरंगज़ेब आलमगीर — ख़्वाजा गरीब नवाज़ की चौखट पर हाज़िरी
वो लम्हा जब मुग़ल बादशाह औरंगज़ेब ने झुककर ख़्वाजा गरीब नवाज़ की चौखट को सलाम किया — इतिहास भी सन्न रह गया!
भारतीय इतिहास में मुग़ल बादशाह औरंगज़ेब आलमगीर का ज़िक्र हमेशा ताक़त, हुकूमत और जंगों के साथ किया जाता है।
लेकिन इतिहास में एक ऐसा लम्हा भी दर्ज है, जिसने दुनिया को बताया कि बादशाहत बड़ी ज़रूर है, मगर दरगाहों के दर पर सब बराबर हैं।
साल 1679 से 1681 के बीच राजस्थान में फौजी मुहिम के दौरान
औरंगज़ेब आलमगीर ने अजमेर शरीफ़ में ख़्वाजा गरीब नवाज़ मोइनुद्दीन चिश्ती रहमतुल्लाह अलैह की दरगाह पर हाज़िरी दी।
यह सिर्फ़ एक यात्रा नहीं थी —
अहद, अकीदत और तस्लीम का इज़हार था।
वो ऐतिहासिक क्षण
बादशाह अपने कुछ चुनिंदा दरबारियों और अपने दो बेटों बहादुर शाह और आज़म शाह के साथ दरगाह शरीफ़ पहुँचे।
कहते हैं कि उस वक़्त दरगाह का माहौल ऐसा था कि
ताज और तख़्त की चमक भी सूफियाओं के नूर के सामने फीकी पड़ गई। मोहब्बत और अकीदत का सबूत
हाज़िरी के दौरान औरंगज़ेब की ओर से दरगाह के ख़ादिमों को
बेशुमार अतिया (दान/नज़राना) दिया गया।
दान चाहे छोटा हो या बड़ा —
मक़सद हमेशा एक ही होता है: अकीदत का इज़हार।
यह वाक़िया सिर्फ़ एक बादशाह का दरगाह जाना नहीं था,
बल्कि इस बात का सुबूत भी था कि
अलिया-ए-अल्लाह की चौखट पर हर शक्स बराबर है — चाहे वो ताजपोश बादशाह ही क्यों न हो।
सोचने वाली बात
इतिहास लड़ाइयों और फ़तहों से नहीं —
दिलों के झुकने से भी लिखा जाता है।
आज भी जब कोई श्रद्धालु अजमेर शरीफ़ पहुँचता है,
तो वह उसी अकीदत और मोहब्बत की रवायत को आगे बढ़ाता है
जो सदियों पहले बादशाहों ने निभाई।
इतिहास लड़ाइयों और फ़तहों से नहीं —
दिलों के झुकने से भी लिखा जाता है।
आज भी जब कोई श्रद्धालु अजमेर शरीफ़ पहुँचता है,
तो वह उसी अकीदत और मोहब्बत की रवायत को आगे बढ़ाता है
जो सदियों पहले बादशाहों ने निभाई।
Monday, November 10, 2025
गांधी मरत नाही ही समस्या आजही कायम आहे.
ब्रिटीश पंतप्रधान चर्चिल गांधीजींना पाण्यात पहायचा. एकवीस दिवसांच्या उपोषणा दरम्यान गांधी नक्कीच मरून जातील असा त्याला विश्वास होता. नवव्या दिवसानंतर गांधी जिवंत आहेत म्हणल्यावर त्यानं भारतात व्हाईसरॉयला तार केली की गांधी पाण्यातून ग्लुकोज घेतात का याची खातरजमा करा. व्हाईसरॉयनं रिपोर्ट दिला की तसं अजिबात काहीच गांधी करत नाहीत.
विशेष म्हणजे इकडे गांधी उपोषणात असतांनाच चर्चिलही ॲडमिट होते आणि त्याकाळी अशक्य समजला जाणारा न्युमोनियानं ग्रस्त होते पण तरीही 'म्हातारा मरण्याची कोणतीही शक्यता आता दिसत नाही' अशा तारा भारतात इंग्रज प्रशासनाला करत होता.
गांधीजींना राजानं बकिंगहॅम पॅलेसमध्ये चहापानासाठी बोलवलं. गांधीजी पंचा नेसून जाणार म्हणल्यावर चर्चिलनं मुक्ताफळं उधळली. निर्धाराप्रमाणे गांधीजी पंचा नेसून गेले. बकिंगहॅम पॅलेस बाहेर ब्रिटीश माध्यमांनी गर्दी केली होती. पत्रकारानं विचारलं 'श्रीमान गांधी, या अशा दरिद्री वेषात तुम्ही राजाला भेटणार? तुमच्याकडे यापेक्षा अधिक कपडे नाहीत'?
गांधी त्यांचं जगप्रसिद्ध हास्य चेहर्यावर आणून मिश्कीलपणे म्हणाले 'मला आणि राजाला दोघांनाही पुरतील एवढे कपडे राजानं घातलेले आहेत!'
वरवर बघता एक विनोद पण अंतर्यामी शोषणाची सल सांगणारं हे वाक्य.
पहिल्यांदा ब्रिटीश पार्लमेंट आतून पाहिली तेव्हा तिच्याकडे रोखून पाहणारा कमरेवर हात ठेवलेला चर्चिलचा पुतळा पाहिला. पार्लमेंट स्ट्रीटवर आपला म्हातारा कणखरपणा दाखवत पुतळ्यातून उभा आहे.
मनात विचार आला की चर्चिलचा पुतळा तर दुसरं महायुद्ध जिंकलं म्हणून उभारला पण आमचा म्हातारा तर युद्धविरोधी, एकही युद्ध न लढता प्रेमानं जग जिंकणारा, त्याचाही पुतळा उभारला आहे. युद्धापेक्षा प्रेम श्रेष्ठ असल्याचा हा पुरावा.
बाकी ज्यानं आपलं साम्राज्य उधळून लावलं त्याचाही पुतळा आपल्या संसदेच्या आवारात लावणाऱ्या ब्रिटीशांच्या गुणग्राहकता आणि खिलाडू वृत्तीचीही दाद दिली पाहिजे.
आणि हो, गांधी मरत नाही ही समस्या आजही कायम आहे.
महात्मा गांधी ने खिलाफत आंदोलन
महात्मा गांधी ने खिलाफत आंदोलनाला पाठिंबा दिला होता आंदोलनात सहभागी झालेले डॉ.केशव बळीराम हेडगेवार यांनी भडकाऊ भाषण केल्याप्रकरणी एक वर्षाची शिक्षा झाली होती
मुहम्मद पैगंबराच्या मृत्यूनंतर जगातील सर्व मुस्लिम धर्माचा खलिफा असल्याचे मानले जाते. खिलाफत ही धार्मिक राजकीय इस्लामिक संज्ञा आहे. पहिल्या महायुद्धानंतर तुर्कस्तानचे सुलतान खलिफा वर ब्रिटिशांनी लादलेल्या अटीविरुद्ध भारतीय मुसलमानाने ही चळवळ सुरू केली या चळवळीने महात्मा गांधीजींच्या असहकार चळवळीला पाठिंबा दिला.
काँग्रेस पक्षाचे मध्य प्रदेश प्रायव्हसीचे प्रदेश सचिव डॉ. केशव बळीराम हेडगेवार 1921 ते 1922 खिलाफत चळवळीच्या बाजूने ब्रिटिशाविरुद्ध आंदोलन करीत असताना हेडगेवार यांनी अत्यंत भडकाऊ भाषण केल्याप्रकरणी ब्रिटिश सरकारने राजद्रोहाच्या आरोपाखाली एक वर्षासाठी तुरुंगात टाकले.
संघ शाखेवर मुस्लिम द्वेषाचे पाठांतर करून घेतल्या जाते. त्यामुळे डॉ.हेडगेवारानी स्वातंत्र्यपूर्व काळातील महात्मा गांधींनी पुकारलेल्या खिलाफत चळवळीमध्ये भाग घेतला होता हे संघ स्वयंसेवक सांगू शकत नाहीत.
ब्रिटिश तुरुंगातील कैद्यांना भूक आजार कठोर परिश्रमामुळे कमकुवत झालेले असत .जेलमध्ये असलेले निकृष्ट दर्जाचे अन्न कोंदट वातावरणामुळे तुरुंगातील कायद्यांना टी.बी. सारख्या आजार जडले जात असत. तुरुंगातील हालअपेष्टामुळे भारतीय कैदी तुरुंगातून बाहेर पडल्यावर त्याची तब्येत ही कमजोर आणि एखाद्या आजाराने जडलेली असायची.
ब्रिटिश जेलर सर जाठर हा अत्यंत कठोर आणि उग्र स्वभावाचा म्हणून ओळखला जात होता .हेडगेवार यांनी त्यांच्याशी सौहार्दपुर्ण संबंध निर्माण केले. इतर कायद्याचे जेलमधील हाल अपेष्टामुळे वजन कमी झालेले असायचे मात्र हेडगेवार यांची वजन 11 किलोने वाढलेले होते.
1925 ला डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केली
हेडगेवार यांनी आपल्या संघ कार्यकर्त्याला स्वातंत्र्य आंदोलनापासून दूर राहण्यास सांगितले स्वतः मात्र सहभागी झाले ते आरएसएस चे प्रमुख म्हणून नाही तर प्रमुख पद दुसऱ्याला देऊन केवळ हेडगेवार म्हणून आंदोलनात भाग घेऊन जेलमध्ये गेले.
हेडगेवार यांचा दुसऱ्यांदा जेलमध्ये जाण्याचा उद्देश हा होता की काँग्रेसचे कार्यकर्ते हे आपल्या आरएसएस मध्ये सहभागी करून घेण्याचा त्यांचा उद्देश होता. एकही काँग्रेस कार्यकर्ता हेडगेवार यांच्या नादाला लागला नाही.
दोन ऑक्टोबर 2025 रोजी आर एस एस ला 100 वर्षे झाले पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री फडणवीस यांनी आरएसएस आणि हेडगेवार वर लेख लिहिले कुणाच्याही लेखांमध्ये हेडगेवार यांनी खिलाफत चळवळीत भाग घेतला हे लिहू शकले नाही.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा मुख्य गाभा हा इतर धर्मियांचा द्वेष करणे हा आहे. मुस्लिम द्वेषातून आर एस एस भाजप सत्य पर्यंत पोहोचलेले आहेत .त्यामुळे त्यांचा खरा इतिहास ते कधीही स्वतःहून सांगणार नाहीत.
जय हिंद जय भारत जय संविधान जय काँग्रेस .
हरिभाऊ सोळंके.
सादोळा ता माजलगाव जि बीड
Monday, November 3, 2025
A new study suggests that - in the year 2032 - Earth will encounter a thick part of the #Taurid #meteor swarm. The cometary debris in the swarm - potential Taurid meteors, aka Halloween fireballs - could bring an increased risk of airbursts, or explosions in Earth's atmosphere, in both 2032 and 2036.
Read more, here:
Read more, here:
Friday, October 31, 2025
A vast region
NASA’s Voyager spacecraft revealed a remarkable discovery at the edge of our solar system: a vast region of superheated plasma, reaching temperatures between 30,000 and 50,000 Kelvin.
This area, encountered by both Voyager 1 and Voyager 2 as they crossed the heliopause, the boundary where the solar wind is stopped by the pressure of interstellar space, is sometimes referred to as a “wall of fire.”
Despite these extreme temperatures, the region poses no danger to the spacecraft because of its incredibly low particle density; the high temperatures reflect particle speed, not heat felt as we experience it.
Scientists believe this heat is caused by plasma compression and magnetic reconnection, where magnetic fields release large amounts of energy. Voyager’s findings revealed that the boundary of the heliosphere is far more complex and energetic than previously thought.
Even decades after their launch, the Voyager probes continue to offer groundbreaking insights into the dynamic and mysterious frontier between our solar system and interstellar space.
JWST revealed the MOST DISTANT object known to humanity
This galaxy is 13.5 billion light-years away
JWST images are mind blowing. It’s hard to fathom just how many stars and galaxies there are (were).
This one is thought to have formed 290 million years after the big bang. Wild.
Thursday, October 30, 2025
एका मुस्लिम बांधवाने लिहिलेला लेख आपल्या फॉल्वोर्स ने मला वॉटसॉपवर पाठवला.
*हिंदू स्वतःची संस्कृती का नष्ट करत आहेत ?*
एका मुस्लिम लेखकाने या लेखाद्वारे *हिंदू समाजाला चपराक* मारली आहे….
तुमच्या *विवाहित, अविवाहित* युवतींनी
*साडी नेसणे बंद* केले आहे. त्यांना कोणी *रोखले* आहे? आम्ही नाही.
*याला मुस्लिम जबाबदार नाहीत. खरं नाही का ?*
*कपाळावरचे कुंकू* ही एके काळी तुमची *ओळख* होती. तुम्ही लोक *रिकाम्या कपाळाला* पूर्वी *अशुभ* मानत होता.
घरातून बाहेर पडण्याआधी तुम्हीच *पुरुषांनी* कपाळावर *गंध* लावणे सोडले आहे.
तुमच्या स्त्रियांनीही फॅशन आणि आधुनिकतेच्या नावाखाली *कपाळावर गंध/तिलक* लावण्याची प्रथा बंद केली आहे.
याला *मुस्लिम* कसे जबाबदार आहेत ?
तुम्ही लोकांनी तुमच्या *पारंपरिक सणांऐवजी* वाढदिवस, डेज साजरे करायला सुरुवात केली आहे. यात *मुस्लिमांची* चूक कुठे आहे ?
आमच्या समाजात लहान मूल जेव्हा *चालायला* शिकते तेंव्हा ते आपल्या वडिलांची बोटे धरून *मस्जिदमध्ये इबादत/नमाजसाठी जाते* आणि *इबादत/नमाज* हे आपले आयुष्यभराचे कर्तव्य मानते...
तुम्ही लोकांनी *मंदिरे पाहणेही* सोडून दिले आहे. काही जण फक्त ५-१० मिनिटांसाठी जेंव्हा *स्वतःला देवाकडून कांही हवे* असते किंवा दुःखात असतील तेंव्हाच देव आठवतो आणि देवळात जातात.
आता जर *तुमच्या मुलांना* मंदिरात जाण्याचे *कारण माहित नसेल,*!
मंदिरात *काय करावे* माहित नसेल, पूजा हे *कर्तव्य* आहे. हे ही माहिती नसेल, तर ह्यात *मुस्लिमांचा* दोष आहे का ?
तुमची मुलं *कॉन्व्हेंट* शाळेत शिकून कविता करतात, याचा तुम्हाला अभिमान वाटतो. पण तुमच्या मुलांनी *गीता श्लोकांचे* पठण केल्याचा तुम्हाला *अभिमान* वाटायला हवा.
त्याने *शुभम् करोती* कल्याणनम् अथवा गीतेचे *श्लोक* म्हटले *नाहीत* तर तुम्हाला *अपराधी वाटत नाही* आणि
*दु:खही वाटत नाही*
घरातील लहान मूल *बोलायला* लागल्यावर आम्ही त्याला मोठ्यांना *"सलाम"* म्हणायला शिकवतो.
पण *तुमची राम राम, नमस्कार, प्रणाम* करण्याची जागा हॅलो, हाय ने घेतली आहे. याला *जबाबदार* कोण ?
कॉन्व्हेंट मधून परतल्यावर आमची मुलं *उर्दू,अरबी* सुद्धा शिकतात आणि आमची *धार्मिक पुस्तके* वाचायला लागतात.
*तुमची मुले रामायण किंवा भगवद्गीता* वाचत नाहीत. त्याला *संस्कृत* येत नाही, आणि ब-याचदा *मातृभाषाही* येत नाही.
*हा आमचा दोष आहे का?*
तुमच्याकडे *आध्यात्मिक संस्कृती, सभ्यता, इतिहास, परंपरा* इत्यादी सर्व कांही आहे, पण तुम्ही आधुनिकतेच्या नावाखाली आंधळेपणाने
*त्या सर्वांचा त्याग केला.*
मात्र आम्ही *त्यांना विसरलो नाही.* आपल्यात हाच फरक आहे. तुम्ही *तुमच्या परंपरेशी असलेले नाते तोडले आहे. पण आम्ही आमची मूळं आजही सोडली नाहीत*
आणि कधीच सोडणार नाही.
तुम्ही स्वतः *तिलक,भस्म,यज्ञोपवित घालणे टाळता, .*
तुमच्या स्त्रियांना
*कुंकू, बांगड्या, मंगळसूत्र*
घालायला लाज वाटते. तुम्ही लोक याला अनावश्यक समजता.
*या पद्धतींची ओळख दाखवायलाही* तुम्हाला लाज वाटते.
आधुनिकतेच्या नावाखाली *तुम्ही लोकांनी पहाटे ४-५ वाजता* लवकर उठण्याची प्रथा सोडली आहे आणि *तुमचे संस्कार, चालीरीती, परंपरा, भाषा, तुमचा पेहराव*
याला मागासलेपणाचे समजत आहात.
*याला मुस्लिम जबाबदार कसे ?*
तुमच्या समाजाने स्वतःची *ओळख जपण्यासाठी सजग असायला* हवे पण दुर्दैवाने हे तुम्ही तुमच्या समाजाला पटवून देण्यात असमर्थ ठरला आहात.
*तुमची सभ्यता व संस्कृती* नष्ट होण्यामागची खरी कारणे काय आहेत? याचा विचार करा.
*आम्ही कारणीभूत आहोत का ?*
खरी अडचण ही आहे की *तुमचा समाज जागृत व्हावा*
अशी तुमची पण इच्छा आहे, पण तुम्ही स्वतः त्यासाठी पुढाकार घेत नाही. इतर लोकही तुमच्या गौरवशाली परंपरेचा अभिमान बाळगताना दिसत नाहीत. त्यामुळे *केवळ समाजच नव्हे तर तुमच्या कुटुंबातील सदस्यही तुमचे धार्मिक भाषण* ऐकायला तयार नसतात. त्यामुळे तुमच्या समाजात कोणीही कोणाचे ऐकत नाही. यात कुणाचा दोष आहे का ?
*आम्ही योगासनासोबतच दिवसातून पाच वेळा नमाजही पडतो.*
अनेक दशकांपासून
*तुमचीच हिंदू अस्मिता नष्ट करण्याची* स्पर्धा सुरू आहे. आजही तुम्ही तेच करत आहात.
*पण जाळीदार टोपी व पेहरावाची आमची ओळख* आम्ही आजही कायम ठेवली आहे.
जर तुम्ही *तुमच्या परंपरा* टिकवण्यात अपयशी ठरला असाल, तर मग
*तुमच्या अपयशाचा आणि निष्काळजीपणाचा* *ठपका इतरांवर का ठेवता?*
*याऐवजी परंपरेचे संरक्षण कसे करावे हे तुम्ही शिकणे आवश्यक आहे.*
*आपल्या सभ्यतेच्या अभिमान बाळगण्यासाठी* *प्रथम आपल्या समाजामध्ये आपली संस्कृती रुजवा.*
Mughal Dynasty Family Tree 1526-1857:
History, Rulers, and Legacy
The Mughal dynasty, founded by Babur in 1526, was a family descended from Timur (on his father’s side) and Genghis Khan (on his mother’s side). The dynasty included prominent rulers like Babur, his son Humayun, Akbar, Jahangir, Shah Jahan, and Aurangzeb, and ended with Bahadur Shah II in 1857. The family tree was shaped by both patrilineal descent from Timur and significant maternal ties through Persian princesses, which helped integrate Central Asian, Persian, and Indian influences into their rule.
RSS TERRORIST LIST
इसमें प्रत्येक शब्द सरकारी आंकड़ों के अनुसार है...
सवाल : पाकिस्तानी जासूस ध्रुव सक्सेना कौन है ?
जवाब : बीजेपी का कार्यकर्ता है
सवाल : पाकिस्तानी जासूस चमन लाल कौन है ?
जवाब : आरएसएस का कार्यकर्ता
सवाल : पाकिस्तानी जासूस अच्युतानंद मिश्र कौन है ?
जवाब : संघ का सदस्य
सवाल : पाकिस्तानी जासूस विकास पांडेय कौन है?
जवाब : बीजेपी का बूथ अध्यक्ष
सवाल : अतंकवादी प्रज्ञा ठाकुर कौन है?
जवाब : बीजेपी की सांसद
सवाल : अतांकी असीमानंद कौन है ?
जवाब : आरएसएस का कार्यकर्ता
सवाल : अतंकवादी संस्था अभिनव भारत किसकी समर्थक है ?
जवाब : आरएसएस और बीजेपी। सवाल : ब्रह्मोस की गुप्त जानकारी चीन को किसने दी ?
जवाब : संघ कार्यकर्ता संदीप मिश्रा ने
सवाल : अमरनाथ यात्रियों की बस पर हमला किसने करवाया था ?
जवाब : बीजेपी कार्यकर्ता संदीप शर्मा ने
सवाल : पाकिस्तानी जासूस पंकज मिश्रा कौन है ?
जवाब : बीजेपी कार्यकर्ता है
सवाल : पाकिस्तानी जासूस दीपक त्रिवेदी कौन है ?
जवाब : बीजेपी कार्यकर्ता है
सवाल : पाकिस्तानी जासूस पंकज अय्यर कौन है ?
जवाब : बीजेपी कार्यकर्ता है
सवाल : पाकिस्तानी जासूस संजीत कुमार, संजय त्रिपाठी, बबलू सिंह, विकास कुमार, राहुल सिंह, संजय रावत, देवशरण गुप्ता, रिंकू त्यागी, ऋषि मिश्र, वेदराम कौन हैं ?
जवाब : बीजेपी कार्यकर्ता, संघ के सदस्य
सवाल : पाकिस्तानी जासूस मनीष कौन है ?
जवाब: बीजेपी का कार्यकर्ता
सवाल : मोहित शर्मा कौन है ?
जवाब : बीजेपी का कार्यकर्ता
इसके अलावा भी लगभग बहुत से नाम और हैं जो कि पाकिस्तान के लिए जासूसी करते रंग हाथ पकड़े गए हैं बीजेपी की हर स्पीच पाकिस्तान से शुरू होकर पाकिस्तान पर ही ख़त्म होती है..!!
मोदी बिना बुलाए, चुपके से, पाकिस्तानी प्रधानमंत्री नवाज़ शरीफ की जन्मदिन का केक खाने पहुंच गए और बिरयानी की दावत उड़ा कर वापिस आ गए मगर फिर भी देश भक्त ही हैं..!!
है ना चमत्कार ??
Subscribe to:
Comments (Atom)



