the message
A message in its most general meaning is an object of communication. It is something which provides information or message; it can also be this information or message itself.
Tuesday, October 28, 2025
देशाच्या भल्यासाठी, समाजाच्या भल्यासाठी, भारत विकसित करण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी का आवश्यक आहे?
कारण 1, लेख 1
संघात मुलांच्या मनात कमालीचा मुस्लिम द्वेष भरला जातो, तो स्पष्ट दिसतो.
लोकांना आपल्याकडे आकर्षित करून संघटित करण्यासाठी ह्युमन सायकोलॉजी प्रमाणे एखादा कॉमन शत्रू दाखवणे आवश्यक असते, हा संघटन मोठ्या कालावधीपर्यंत टिकवून ठेवण्यासाठी हा शत्रू कमजोर असायला हवा. अल्पसंख्यक असल्यामुळे मुसलमान यात अगदी फिट बसतात.
पण हा द्वेष न्यूरोसायन्स प्रमाणे मस्तिष्काच्या इतर सृजनशील कार्यांवर विपरीत परिणाम करतो आणि रचनात्मक क्षमता मोठ्या प्रमाणात नष्ट करतो.
तो कसा हे पुढे शेवटच्या भागात व्यवस्थित वैज्ञानिक भाषेत सांगतो...
... परंतु
संघ हा एका विशिष्ट जातीच्या लोकांनी बनवलेला आणि त्यांचाच बाहुल्य असलेला संघटन आहे, या जातीचा ज्ञान क्षेत्रात पूर्वापार असलेल्या एकाधिकारशाहीमुळे, शिक्षण क्षेत्रात जणू कब्जाच आहे आणि हा कब्जा पुढे अनेक वैज्ञानिक संस्था, क्षेत्र, पदांपर्यंत पोचतो.
भारताच्या या संस्थांचा इनोव्हेशन क्षेत्रात एकंदरीत परफॉर्मन्स चांगला नाही कारण सृजनशीलता नाही,
सृजनशीलता का नाही?
कारण द्वेषाने भरलेल्या मस्तिष्कात सृजनशीलता कमी असते.
एकंदरीत या सगळ्यांचा परिणाम वैज्ञानिक क्षेत्रात आपली खुंटलेली प्रगती अधोरेखित करते, याचे पुढचे परिणाम म्हणजे खुंटलेली आर्थिक परिस्थिती.
लहान वयात डोक्यात भिनलेला द्वेष काढून टाकणे जवळपास अशक्य आहे. त्यामुळे देशाची प्रगती व्हायची असेल तर या द्वेषाने भरलेल्या डोक्याच्या मनुष्यांना हटवून नवीन डोकी मोक्याच्या ठिकाणी आणणे अत्यावश्यक आहे.
उपाय
1. जातीय जनगणना करून, आरक्षणाच्या सीमा काढून टाकून ताज्या डोक्याच्या आदिवासी दलित ओबीसी लोकांना महत्वपूर्ण जागी प्रतिष्ठित करणे.
2. द्वेष पेरणाऱ्या संस्थांवर बंदी आणून द्वेषपूर्ण डोकी तयार करणाऱ्या कारखान्यांवर लगाम लावणे.
आता मस्तिष्कावर आणि मस्तिष्काच्या क्षमतेवर द्वेषाचा विपरीत परिणाम कसा होतो हे वैज्ञानिक भाषेत समजून घेऊ.
न्यूरोसायन्स सूचित करते की अत्यंत द्वेष (extreme hatred) मुळे सृजनशीलतेच्या विशिष्ट पैलूंवर (creativity) गुंतागुंतीचा आणि सामान्यतः हानिकारक परिणाम होण्याची शक्यता असते, परंतु एका विशिष्ट ध्येयावर ती केंद्रित होऊ शकते.
अत्यंत द्वेषाचे न्यूरोबायोलॉजी (मेंदूवरील परिणाम)
तीव्र द्वेषाचा अनुभव घेतल्याने मेंदूच्या विशिष्ट भागांमध्ये क्रिया वाढते, जे सामान्यतः तीव्र भावना, कृती आणि सामाजिक मूल्यांकनाशी जोडलेले आहेत:
• इन्सुला आणि पुटामेन (Insula and Putamen): या भागांमध्ये उच्च क्रियाशीलता दिसून येते, जी घृणा (disgust), सतर्कता (vigilance) आणि कारवाईसाठी तत्परतेशी जोडलेली आहे. विशेष म्हणजे, रोमँटिक प्रेमादरम्यानही हेच भाग सक्रिय होतात, ज्यामुळे तीव्र, उत्कट भावनांसाठी एक समान न्यूरल सर्किट सूचित होते.
• फ्रंटल पोल आणि प्रीमोटर कॉर्टेक्स (Frontal Pole and Premotor Cortex): या प्रदेशांमधील क्रिया कारवाईचे नियोजन आणि तयारीशी जोडलेली आहे. याचा अर्थ द्वेष केलेल्या लक्ष्याविरुद्ध कृती करण्यासाठी मेंदू जैविकरित्या सज्ज होत असतो.
• सहानुभूती सर्किट्सची निष्क्रियता (Deactivation of Empathy Circuits): तीव्र नकारात्मक सामाजिक भावना, विशेषतः ज्यांमध्ये इतरांचे मूल्य कमी करणे किंवा अमानवीकरण करणे (dehumanization) समाविष्ट असते, त्यामध्ये अनेकदा मेडियल प्रीफ्रंटल कॉर्टेक्स (mPFC) मध्ये क्रियाशीलता कमी होते. हा प्रदेश सामाजिक आकलन आणि सहानुभूतीसाठी महत्त्वाचा आहे.
सर्जनशीलता आणि आकलन क्षमतेवर परिणाम
सर्जनशीलता, विशेषत: नवीन कल्पनांची निर्मिती (डाइव्हर्जंट थिंकिंग), सामान्यतः आकलन लवचिकतेची (cognitive flexibility) स्थिती आणि एक सकारात्मक किंवा किंचित उत्तेजित भावनिक अवस्थेत चांगली होते.
• लवचिकतेत अडथळा (Impairment of Flexibility): द्वेषाशी संबंधित मेंदूची अवस्था केंद्रित सतर्कता, धोका आकलन आणि कठोर नकारात्मक मूल्यांकनाची असते. लक्ष्यावर तीव्र लक्ष केंद्रित करण्याची ही स्थिती जास्त संज्ञानात्मक संसाधने वापरते, ज्यामुळे डाइव्हर्जंट क्रिएटिव्हिटीसाठी आवश्यक असलेल्या विस्तृत, अन्वेषणात्मक विचार प्रक्रियांपासून संसाधने वळवली जातात.
• अमानवीकरणाचा फिल्टर: द्वेषाची न्यूरल यंत्रणा सहानुभूती कमी करते आणि लक्ष्याचे अवमूल्यन करते, ज्यामुळे एक संज्ञानात्मक फिल्टर तयार होतो जो अत्यंत प्रतिबंधात्मक असतो. हे नवीन उपायांवर किंवा पर्यायी दृष्टिकोनांवर विचार करण्याच्या क्षमतेला मर्यादित करते.
• अपवाद (कलात्मक सर्जनशीलता): विस्तृत संज्ञानात्मक लवचिकता (cognitive flexibility) जरी बाधित होत असली, तरी तीव्र-उत्तेजित नकारात्मक भावना (जसे की निराशा किंवा राग) कधीकधी कलात्मक किंवा अभिव्यक्त सर्जनशीलतेत (artistic or expressive creativity) परिवर्तित होऊ शकतात. या तीव्र नकारात्मक भावनांना कला किंवा संगीताद्वारे व्यक्त करण्याच्या कृतीमुळे मेंदूतील बक्षीस क्षेत्रांना (reward centers) उत्तेजित केले जाऊ शकते, ज्यामुळे सर्जनशील वर्तनाला बळ मिळते. या प्रकरणात, भावनिक तीव्रता एक शक्तिशाली प्रेरक शक्ती म्हणून कार्य करते, परंतु सर्जनशीलतेचा विषय द्वेषाच्या स्रोतावर अत्यंत केंद्रित असू शकतो.
थोडक्यात, अत्यंत द्वेष एक शक्तिशाली, केंद्रित आणि प्रतिबंधात्मक मेंदूची अवस्था तयार करतो, ज्यामुळे सामान्यीकृत सर्जनशीलता आणि आकलन लवचिकता कमी होऊ शकते, परंतु तीव्र भावनिक उत्तेजनाचा उपयोग करून तो तीव्र, केंद्रित कलात्मक किंवा अभिव्यक्त आउटपुटला चालना देऊ शकतो.
Saturday, October 25, 2025
दिवाळी सण नेमका कोणाचा?
ब्राम्हणी भाट दिवाळीचा संबंध रामाशी जोडतात. त्यांच्या मते राम लंकेहून अयोध्येला गेला, तेव्हा अयोध्येतील लोकांनी दिवे पेटवून आनंद साजरा केला, पण खुद्द वाल्मिकी रामायणात असे कुठेही लिहिलेले नाही. तसेही रामकथा दहाव्या शतकानंतर हळूहळू जनमानसात प्रचारीत होत गेली. रामानंद सागर यांनी एकोणीसशे ऐंशीच्या दशकात रामायण ही मालिका बनवली आणि त्याकाळच्या एकमेव चॅनेलवरून अर्थात दूरदर्शनवरून त्याचे प्रसारण केले, त्यानंतर रामायणाची लोकप्रियता प्रचंड प्रमाणात वाढली. असो.
दिवाळीचा संबंध जर रामाशी असता तर दिवाळीच्या दिवशी संध्याकाळी रामाचे पूजन केल्या गेले असते, पण पूजन तर लक्ष्मीचे होते. ही लक्ष्मी हत्तीसह दाखवली जाते म्हणून तिला गजलक्ष्मी असे म्हणतात. गज म्हणजे हत्ती. पुरातत्वीय पुराव्यांचा विचार केल्यास गजलक्ष्मीची पहिली प्रतिमा मध्यप्रदेशातील भरहुत आणि त्यानंतर सांची येथील बौद्ध स्तूपावर कोरलेली आढळते. हे दोन्ही स्तूप सम्राट अशोकाच्या काळातील मानल्या जातात. शुंगकाळात या दोन्ही स्तूपांचे आणखी विस्तारीकरण आणि सुशोभीकरण करण्यात आले. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की, लक्ष्मी ही तर ब्राम्हणधर्मातील एक देवता मानली जाते, मग तिची प्रतिमा बौद्ध वास्तूंवर कशी काय कोरली गेली? तर या प्रश्नाचे उत्तर असे आहे की, आज जिला लक्ष्मी वा गजलक्ष्मी म्हणून ओळखले जाते, ती मुळात गौतम बुद्धाची माता महामाया आहे. बुद्ध धम्मात हत्ती हे बुद्धाचे प्रतीक मानल्या जाते. भारतात ज्यांना विनायक - गणेश - गणपती या नावाने संबोधल्या जाते, त्यालाच बौद्ध देशांत Elephant Headed Buddha असे संबोधल्या जाते. ब्राम्हणी चोरांनी हत्ती व लक्ष्मी ही प्रतिकेही इतर अनेक चोऱ्यांप्रमाणे बौद्ध धम्मातून चोरी केली आहेत हे सत्य आपण समजून घ्यायला हवे.
नेपाळमधील बौद्धधर्मीय लोक दिवाळीच्या काळात ’तिहार’ नावाचा उत्सव साजरा करतात. हा उत्सव पाच दिवस साजरा केला जातो. त्यात पहिल्या दिवशी कावळ्याची पूजा केली जाते. कावळा हा यम वा निर्ऋती यांचा दूत मानला जातो. दुसऱ्या दिवशी कुत्र्याची पूजा केली जाते. कुत्र्याला यमराजाचा सहाय्यक मानल्या जाते. तिसऱ्या दिवशी गजलक्ष्मीची पूजा केली जाते. तिला बुद्धमाता महामाया मानले जाते. तिच्यासोबत पांढऱ्या हत्तीच्या प्रतिमेचेही पूजन केल्या जाते. पांढरा हत्ती हा बुद्धजन्माचे प्रतीक मानल्या जातो. चवथ्या दिवशी गाय आणि बैलाची पूजा केली जाते. यातून शेतीत समृद्धी येते असे मानल्या जाते. पाचवा दिवस ’भाई टीका’ म्हणून मनवल्या जातो. यादिवशी बहीण भावाला एका आसनावर बसवून त्याला टीका लावते आणि भाऊ तिला काहीतरी भेटवस्तू देतो.
नेपाळमधील बौद्ध समुदायाच्या या ’तिहार’ सण साजरा करण्याच्या पद्धतीवरून चोरांनी चोरी कुठून आणि कशी केली ते आपल्या लक्षात आले असेलच.
इसवीसनाच्या अकराव्या शतकात भारतात आलेल्या अल बरुनी या परकीय प्रवाशाने आपल्या प्रवासवर्णनात दिवाळीसंदर्भात लिहिले आहे.
तो म्हणतो, ”कार्तिक (मास) की 1ली, या अमावस्या का दिन, जब सूर्य तुलाराशि में जाता है, दीवाली कहलाती है। तब लोग स्नान करते, आमोद के वस्त्र पहनते, एक दूसरे को पान और सुपारी उपहार देते हैं, वे सवार होकर दान देने के लिए मन्दिरों को जाते और दोपहर तक एक दूसरे के साथ हर्ष से खेलते हैं। रात को वे प्रत्येक स्थान में बहुत बड़ी संख्या में दीपक जलाते हैं, जिससे वायु पूर्ण रूप से निर्मल हो जाती है। इस पर्व का कारण यह है कि वासुदेव की स्त्री लक्ष्मी विरोचन के पुत्र बलि को जो सातवें पाताल में बन्दी है वर्ष में एक बार बन्धन-मुक्त करती और संसार में जाने की आज्ञा देती है। इसलिए यह त्योहार ’बलिराज्य अर्थात बलि का आधिपत्य’ कहलाता है। हिन्दू कहते हैं कि, ’कृतयुग में यह समय सौभाग्य का समय था’ और वे प्रसन्न होते हैं, क्योंकि प्रस्तुत उत्सव का दिन कृतयुग के उस समय के सदृश है।”
बळीराजा हा असूर राजा होता. ब्राम्हणी ग्रंथांमध्ये बौद्ध आणि जैनांना असुर म्हटल्या गेले आहे. याचाच अर्थ दिवाळी हा सण बौद्ध - जैन अशा श्रमनसंस्कृतीशी संबंधित धर्मियांचा आहे. ब्राम्हणधर्मीयांचा या सणाशी काहीही संबंध नाही. आपल्या नेहमीच्या उचलेगिरीच्या स्वभावाप्रमाणे त्यांनी हा सणही चोरला आहे आणि त्यात स्वतःच्या पोटापाण्याची सोय करण्यासाठी ब्राम्हणी कर्मकांड मिसळले आहेत, त्यामुळे या चोरांपासून आणि त्यांच्या स्वार्थी कर्मकांडांपासून आपण दूर राहायला हवे. तेव्हा आज संध्याकाळी तुम्ही जेव्हा लक्ष्मीपूजन कराल, तेव्हा खऱ्या लक्ष्मीचे अर्थात बुद्धमाता महामायाचे आणि बळीराजाला सन्मान प्रदान करणाऱ्या छत्रपती शिवरायांच्या आईचे अर्थात माँसाहेब जिजाऊंचे पूजन व स्मरण करावे ही विनंती.
BG Balasaheb Bhimrao Garud
संदर्भ :१. वाल्मिकी रामायण
२. अलबरुनी का भारत
Friday, September 19, 2025
Sunday, September 14, 2025
“The teacher caught the student who hung the chair.”
A teacher entered the classroom and found the chair he was to sit on hung on the ceiling. He looked at the students and smiled. Without saying a word, he proceeded to the blackboard and wrote:
Test - 15 min, 30 marks.
Q1. Calculate the distance between the chair and the floor in centimeters (1 Mark).
Q2. Calculate the angle of inclination of the chair to the ceiling, and show your workings (1 Mark)
Q3. Write the name of the student who hung the chair on the ceiling and the friends who helped him. (28 Marks).
“The teacher caught the student who hung the chair.”
Thursday, September 11, 2025
Word of the Day
Specialized Investment Fund (SIF)
It is an investment fund for experienced investors who can handle more risk
Wednesday, September 3, 2025
कलातपस्वी श्री आबालाल रहेमान यांचे मित्र मंडळ...
मध्यभागी कलातपस्वी श्री. आबालाल रहेमान
बसलेले डावीकडून - . ? -, श्री नारायणराव घोरपडे,
श्री जयवंतराव देशपांडे व चित्रकार श्री दत्तोबा दळवी
-----------------------------------------
मुळ फोटो कलासंग्रह: हर्षद कुलकर्णी, कोल्हापूर आर्ट गॅलरी
९९२३० ३४६०१
Monday, August 25, 2025
A Wedding Procession- Ahmedabad, India, circa 1885-86.
Painting by Edwin Lord Weeks (1849-1903).
Edwin Lord Weeks was an American artist who traveled to India in the late 19th century. He painted vibrant scenes of Indian life, capturing the beauty of landscapes and daily activities. His artwork, filled with rich colors and attention to detail, reflects his deep appreciation for India's culture and architecture.
Saturday, August 16, 2025
टीपू सुल्तान
टीपू सुल्तान का एक ख़ादिम था राजा खान, जंग के वक़्त टीपू ने उसको सिपाहियों को पानी पिलाने के काम पर लगा रखा था, जब टीपू पर चौतरफे हमले हुए थे तब वोह टीपू के बहुत क़रीब था, उसके हाथ में पानी की मश्क भी थी मगर तारीख़ लिखने वालों ने लिखा है टीपू प्यासा ही इस दुनिया से गया, जब टीपू के जिस्म ने हरकत करना बंद कर दिया तो वोह टीपू के क़रीब गया और गले से हार निकाल कर टीपू के शहीद सिपाहियों के बीच लेट गया,
उसके जिस्म पर एक खरोंच भी नहीं थी लेकिन उसका पूरा जिस्म शहीदो के खून से सना हुआ था, उसे शहीद सिपाहियों के बीच लेट कर खुद को मर्दे मुजाहिद की फहरिस्त में लाना था,दुनिया ऐसे लोगों से भरी पड़ी है दूसरों की मेहनत को अपने नाम करना, किसी का क्रेडिट मार लेना, किसी की क़ुर्बानी का खून अपने चेहरे पर लगा कर खुद को मर्दे मुजाहिद कहलाना बड़ी आम बात हो गयी है ! किसी ज़माने में एक कहा जाता थी कुछ लोग नाख़ून कटा कर शहीद की लिस्ट में शामिल हो जाते हैं, अब नाख़ून कटाने की भी ज़रूरत नहीं रही
Thursday, August 7, 2025
1542 ईस्वी का दृष्टांत है. बीकानेर के राव जैतसी, पाहेबा गांव के निकट अपने ही स्वजन जोधपुर के राव मालदेव के विरुद्ध संघर्षरत थे.
उक्त विकट परिस्थिति में भी राव जैतसी को अपने वचन की आन रखने के लिए रात्रि को बीकानेर के गढ में वापस आना पड़ा था, क्योंकि दो मुस्लिम पठान, जो घोड़ों का व्यापार करते थे, अपनी अधिशेष राशि लेने के लिए उनकी प्रतीक्षा कर रहे थे.
उक्त स्थिति में राव जैतसी की सहृदयता से विभूषित हो कर मुस्लिम पठानों ने अधिशेष राशि लेने से मना कर दिया था. अनन्तर, जब राव जैतसी रात्रि के अंतिम प्रहर में युद्ध स्थल पर पहुंचे तो भ्रमवश बीकानेर की सेना विश्रंखलित हो चूकी थी. फलत: राव जैतसी को कुछ सैनिकों के साथ अकेले ही युद्ध करना पड़ा था.
अंतत: राव जैतसी वीर गति को प्राप्त हो गए, तदुपरांत जोधपुर के राठौड़ बीकानेर पर आधिपत्य स्थापित करने के लिए अग्रसर हुए.
इतिहास साक्षी है कि भोजराज रूपावत जो बीकानेर नगर की रक्षा करने के लिए कटिबद्ध थे, तब मुस्लिम पठानों ने भोजराज रूपावत का साथ देते हुए बीकानेर की अस्मिता की रक्षा के लिए अदम्य साहस का परिचय देते हुए अपने प्राणों को न्यौछावर कर दिया था.
सैयद सालू एवं धन्ना, जो मुस्लिम पठानों के नाम हैं, उनकी मजार आज भी बीकानेर में अवस्थित है.
निस्संदेह, उक्त मजार जो आज ' दो भाइयों की मजार ' के रूप में बीकाणे की संस्कृति में रची बसी हुई है, हमें साम्प्रदायिक सद्भाव के लिए उत्प्रेरित करती है.
मोहम्मद शाह
आज के दिन ही, 7 अगस्त 1702 ई. के दिन गजनी (अफगानिस्तान) में मोहम्मद शाह की पैदाइश हुई थी। मोहम्मद शाह औरंगजेब के परपोते थे, उस समय हिंदुस्तान में औरंगजेब की ही हुकूमत कायम थी। मुहम्मद शाह का दौर-ए-हुकूमत कई मायनों में बहुत अहम् माना जाता है, उनके दौर में मुगलिया हुकूमत लगातार अपने जवाल की ओर बढ़ती रही। 1739 में नादिरशाह के हमले के बाद से ही मुगलिया सल्तनत का सूरज डूबने लगा था।
मिर्जा नासिर-उद-दीन मुहम्मद शाह रोशन अख्तर 15वें मुग़ल बादशाह थे उन्होंने 1719 से 1748 तक हिंदुस्तान पर हुक्मरानी की थी। उनका दौर-ए-हुकूमत कई मायनों में बहुत अहम् माना जाता है, जंहा एक ओर उनके दौर में मुगलिया सल्तनत मोतियों की माला की तरह टूट कर बिखर गयी तो वहीं उनके ही दौर में उर्दू शायरियों दौर अपने ओरुज पर था।
मुग़लों की दरबारी और शाही ज़बान तो फ़ारसी थी, लेकिन जैसे जैसे दरबार की गिरफ़्त आम लोगों की ज़िंदगी पर ढीली पड़ती गई, लोगों की ज़बान यानी उर्दू उभरकर ऊपर आने लगी बिलकुल ऐसे ही जैसे बरगद की शाख़े काट दी जाएं तो उसके नीचे दूसरे पौधों को फलने फूलने का मौक़ा मिल जाता है। इसलिए मोहम्मद शाह रंगीला के दौर को उर्दू शायरी का सुनहरा दौर कहा जा सकता है।
उस दौर की शुरूआत ख़ुद मोहम्मद शाह के तख़्त पर बैठते ही हो गई थी जब बादशाह के साल-ए-जुलूस यानी 1719 में वाली-ए-दक्कनी का दीवान दक्कन से दिल्ली पहुंचा। उस दीवान ने दिल्ली के ठहरे हुए अदबी झील में ज़बरदस्त तलातुम पैदा कर दिया और यहां के लोगों को पहली बार पता चला कि उर्दू (जिसे उस ज़माने में रेख़्ता, हिंदी या दक्कनी कहा जाता था) में यूं भी शायरी हो सकती है।
ज़ाहिर है कि बाबर, अकबर या औरंगजेब के मुक़ाबले मोहम्मद शाह कोई फौजी जरनल नहीं थे और नादिर शाह के खिलाफ करनाल के अलावा उन्होंने किसी जंग में फौज की कयादत नहीं की थी। न ही उनमें जहांबानी व जहांग़ीर की वो ताक़त और तवानाई मौजूद थी जो पहले मुग़लों की खासियत थी।
मुहम्मद शाह एक मर्द-ए-अमल नहीं बल्कि मर्द-ए-महफिल थे और अपने परदादा औरंगज़ेब के मुक़ाबले में युद्ध की कला से ज़्यादा लतीफ़े की कला के प्रेमी थे।
क्या मुग़ल सल्तनत के जवाल की सारी ज़िम्मेदारी मोहम्मद शाह पर डाल देना सही है? हमारे ख़्याल से ऐसा नहीं है। ख़ुद औरंगज़ेब ने अपनी जुनूनी सोच, सख्त इन्तिज़ामी और बिला-वजह फौज बढ़ाने से तख़्त के पांव में दीमक लगाने की शुरुआत कर दी थी।
जिस तरह सेहतमंद शरीर को संतुलित भोजन की ज़रूरत होती है, वैसे ही सेहतमंद समाज के लिए ज़िंदा दिली और ख़ुश तबियत इतनी ही ज़रूरी है जितनी की ताक़तवर फौज। औरंगज़ेब ने तलवार के पलड़े पर ज़ोर डाला तो उनके परपोते ने हुस्न और संगीत वाले पर नतीजा वही निकलना था जो सबके सामने है।
Tuesday, August 5, 2025
Subscribe to:
Comments (Atom)
