Monday, November 10, 2025

कलकत्ता की टीपू सुल्तान मस्जिद का निर्माण टीपू सुल्तान के बेटे शहज़ादे ग़ुलाम मुहम्मद अनवर शाह ने अपने वालिद टीपू सुल्तान की याद में 1842 में करवाया था।


 

गांधी मरत नाही ही समस्या आजही कायम आहे.



ब्रिटीश पंतप्रधान चर्चिल गांधीजींना पाण्यात पहायचा. एकवीस दिवसांच्या उपोषणा दरम्यान गांधी नक्कीच मरून जातील असा त्याला विश्वास होता. नवव्या दिवसानंतर गांधी जिवंत आहेत म्हणल्यावर त्यानं भारतात व्हाईसरॉयला तार केली की गांधी पाण्यातून ग्लुकोज घेतात का याची खातरजमा करा. व्हाईसरॉयनं रिपोर्ट दिला की तसं अजिबात काहीच गांधी करत नाहीत.
विशेष म्हणजे इकडे गांधी उपोषणात असतांनाच चर्चिलही ॲडमिट होते आणि त्याकाळी अशक्य समजला जाणारा न्युमोनियानं ग्रस्त होते पण तरीही 'म्हातारा मरण्याची कोणतीही शक्यता आता दिसत नाही' अशा तारा भारतात इंग्रज प्रशासनाला करत होता.
गांधीजींना राजानं बकिंगहॅम पॅलेसमध्ये चहापानासाठी बोलवलं. गांधीजी पंचा नेसून जाणार म्हणल्यावर चर्चिलनं मुक्ताफळं उधळली. निर्धाराप्रमाणे गांधीजी पंचा नेसून गेले. बकिंगहॅम पॅलेस बाहेर ब्रिटीश माध्यमांनी गर्दी केली होती. पत्रकारानं विचारलं 'श्रीमान गांधी, या अशा दरिद्री वेषात तुम्ही राजाला भेटणार? तुमच्याकडे यापेक्षा अधिक कपडे नाहीत'?
गांधी त्यांचं जगप्रसिद्ध हास्य चेहर्‍यावर आणून मिश्कीलपणे म्हणाले 'मला आणि राजाला दोघांनाही पुरतील एवढे कपडे राजानं घातलेले आहेत!'
वरवर बघता एक विनोद पण अंतर्यामी शोषणाची सल सांगणारं हे वाक्य.
पहिल्यांदा ब्रिटीश पार्लमेंट आतून पाहिली तेव्हा तिच्याकडे रोखून पाहणारा कमरेवर हात ठेवलेला चर्चिलचा पुतळा पाहिला. पार्लमेंट स्ट्रीटवर आपला म्हातारा कणखरपणा दाखवत पुतळ्यातून उभा आहे.
मनात विचार आला की चर्चिलचा पुतळा तर दुसरं महायुद्ध जिंकलं म्हणून उभारला पण आमचा म्हातारा तर युद्धविरोधी, एकही युद्ध न लढता प्रेमानं जग जिंकणारा, त्याचाही पुतळा उभारला आहे. युद्धापेक्षा प्रेम श्रेष्ठ असल्याचा हा पुरावा.
बाकी ज्यानं आपलं साम्राज्य उधळून लावलं त्याचाही पुतळा आपल्या संसदेच्या आवारात लावणाऱ्या ब्रिटीशांच्या गुणग्राहकता आणि खिलाडू वृत्तीचीही दाद दिली पाहिजे.
आणि हो, गांधी मरत नाही ही समस्या आजही कायम आहे.



माहुली किल्ल्याचे सन १८२० मधील चित्र. यामध्ये किल्ल्याखाली असलेली छावणी दिसून येईल..


 

महात्मा गांधी ने खिलाफत आंदोलन



महात्मा गांधी ने खिलाफत आंदोलनाला पाठिंबा दिला होता आंदोलनात सहभागी झालेले डॉ.केशव बळीराम हेडगेवार यांनी भडकाऊ भाषण केल्याप्रकरणी एक वर्षाची शिक्षा झाली होती
मुहम्मद पैगंबराच्या मृत्यूनंतर जगातील सर्व मुस्लिम धर्माचा खलिफा असल्याचे मानले जाते. खिलाफत ही धार्मिक राजकीय इस्लामिक संज्ञा आहे. पहिल्या महायुद्धानंतर तुर्कस्तानचे सुलतान खलिफा वर ब्रिटिशांनी लादलेल्या अटीविरुद्ध भारतीय मुसलमानाने ही चळवळ सुरू केली या चळवळीने महात्मा गांधीजींच्या असहकार चळवळीला पाठिंबा दिला.
काँग्रेस पक्षाचे मध्य प्रदेश प्रायव्हसीचे प्रदेश सचिव डॉ. केशव बळीराम हेडगेवार 1921 ते 1922 खिलाफत चळवळीच्या बाजूने ब्रिटिशाविरुद्ध आंदोलन करीत असताना हेडगेवार यांनी अत्यंत भडकाऊ भाषण केल्याप्रकरणी ब्रिटिश सरकारने राजद्रोहाच्या आरोपाखाली एक वर्षासाठी तुरुंगात टाकले.
संघ शाखेवर मुस्लिम द्वेषाचे पाठांतर करून घेतल्या जाते. त्यामुळे डॉ.हेडगेवारानी स्वातंत्र्यपूर्व काळातील महात्मा गांधींनी पुकारलेल्या खिलाफत चळवळीमध्ये भाग घेतला होता हे संघ स्वयंसेवक सांगू शकत नाहीत.
ब्रिटिश तुरुंगातील कैद्यांना भूक आजार कठोर परिश्रमामुळे कमकुवत झालेले असत .जेलमध्ये असलेले निकृष्ट दर्जाचे अन्न कोंदट वातावरणामुळे तुरुंगातील कायद्यांना टी.बी. सारख्या आजार जडले जात असत. तुरुंगातील हालअपेष्टामुळे भारतीय कैदी तुरुंगातून बाहेर पडल्यावर त्याची तब्येत ही कमजोर आणि एखाद्या आजाराने जडलेली असायची.
ब्रिटिश जेलर सर जाठर हा अत्यंत कठोर आणि उग्र स्वभावाचा म्हणून ओळखला जात होता .हेडगेवार यांनी त्यांच्याशी सौहार्दपुर्ण संबंध निर्माण केले. इतर कायद्याचे जेलमधील हाल अपेष्टामुळे वजन कमी झालेले असायचे मात्र हेडगेवार यांची वजन 11 किलोने वाढलेले होते.
1925 ला डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केली
हेडगेवार यांनी आपल्या संघ कार्यकर्त्याला स्वातंत्र्य आंदोलनापासून दूर राहण्यास सांगितले स्वतः मात्र सहभागी झाले ते आरएसएस चे प्रमुख म्हणून नाही तर प्रमुख पद दुसऱ्याला देऊन केवळ हेडगेवार म्हणून आंदोलनात भाग घेऊन जेलमध्ये गेले.
हेडगेवार यांचा दुसऱ्यांदा जेलमध्ये जाण्याचा उद्देश हा होता की काँग्रेसचे कार्यकर्ते हे आपल्या आरएसएस मध्ये सहभागी करून घेण्याचा त्यांचा उद्देश होता. एकही काँग्रेस कार्यकर्ता हेडगेवार यांच्या नादाला लागला नाही.
दोन ऑक्टोबर 2025 रोजी आर एस एस ला 100 वर्षे झाले पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री फडणवीस यांनी आरएसएस आणि हेडगेवार वर लेख लिहिले कुणाच्याही लेखांमध्ये हेडगेवार यांनी खिलाफत चळवळीत भाग घेतला हे लिहू शकले नाही.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा मुख्य गाभा हा इतर धर्मियांचा द्वेष करणे हा आहे. मुस्लिम द्वेषातून आर एस एस भाजप सत्य पर्यंत पोहोचलेले आहेत .त्यामुळे त्यांचा खरा इतिहास ते कधीही स्वतःहून सांगणार नाहीत.
जय हिंद जय भारत जय संविधान जय काँग्रेस .
हरिभाऊ सोळंके.
सादोळा ता माजलगाव जि बीड




Monday, November 3, 2025

A new study suggests that - in the year 2032 - Earth will encounter a thick part of the #Taurid #meteor swarm. The cometary debris in the swarm - potential Taurid meteors, aka Halloween fireballs - could bring an increased risk of airbursts, or explosions in Earth's atmosphere, in both 2032 and 2036.

Read more, here: 
https://earthsky.org/.../halloween-fireballs-airburst.../








Friday, October 31, 2025

A vast region



NASA’s Voyager spacecraft revealed a remarkable discovery at the edge of our solar system: a vast region of superheated plasma, reaching temperatures between 30,000 and 50,000 Kelvin.
This area, encountered by both Voyager 1 and Voyager 2 as they crossed the heliopause, the boundary where the solar wind is stopped by the pressure of interstellar space, is sometimes referred to as a “wall of fire.”
Despite these extreme temperatures, the region poses no danger to the spacecraft because of its incredibly low particle density; the high temperatures reflect particle speed, not heat felt as we experience it.
Scientists believe this heat is caused by plasma compression and magnetic reconnection, where magnetic fields release large amounts of energy. Voyager’s findings revealed that the boundary of the heliosphere is far more complex and energetic than previously thought.
Even decades after their launch, the Voyager probes continue to offer groundbreaking insights into the dynamic and mysterious frontier between our solar system and interstellar space.





JWST revealed the MOST DISTANT object known to humanity



This galaxy is 13.5 billion light-years away
JWST images are mind blowing. It’s hard to fathom just how many stars and galaxies there are (were).
This one is thought to have formed 290 million years after the big bang. Wild.




Thursday, October 30, 2025

एका मुस्लिम बांधवाने लिहिलेला लेख आपल्या फॉल्वोर्स ने मला वॉटसॉपवर पाठवला.




*हिंदू स्वतःची संस्कृती का नष्ट करत आहेत ?*
एका मुस्लिम लेखकाने या लेखाद्वारे *हिंदू समाजाला चपराक* मारली आहे….
तुमच्या *विवाहित, अविवाहित* युवतींनी
*साडी नेसणे बंद* केले आहे. त्यांना कोणी *रोखले* आहे? आम्ही नाही.
*याला मुस्लिम जबाबदार नाहीत. खरं नाही का ?*
*कपाळावरचे कुंकू* ही एके काळी तुमची *ओळख* होती. तुम्ही लोक *रिकाम्या कपाळाला* पूर्वी *अशुभ* मानत होता.
घरातून बाहेर पडण्याआधी तुम्हीच *पुरुषांनी* कपाळावर *गंध* लावणे सोडले आहे.
तुमच्या स्त्रियांनीही फॅशन आणि आधुनिकतेच्या नावाखाली *कपाळावर गंध/तिलक* लावण्याची प्रथा बंद केली आहे.
याला *मुस्लिम* कसे जबाबदार आहेत ?
तुम्ही लोकांनी तुमच्या *पारंपरिक सणांऐवजी* वाढदिवस, डेज साजरे करायला सुरुवात केली आहे. यात *मुस्लिमांची* चूक कुठे आहे ?
आमच्या समाजात लहान मूल जेव्हा *चालायला* शिकते तेंव्हा ते आपल्या वडिलांची बोटे धरून *मस्जिदमध्ये इबादत/नमाजसाठी जाते* आणि *इबादत/नमाज* हे आपले आयुष्यभराचे कर्तव्य मानते...
तुम्ही लोकांनी *मंदिरे पाहणेही* सोडून दिले आहे. काही जण फक्त ५-१० मिनिटांसाठी जेंव्हा *स्वतःला देवाकडून कांही हवे* असते किंवा दुःखात असतील तेंव्हाच देव आठवतो आणि देवळात जातात.
आता जर *तुमच्या मुलांना* मंदिरात जाण्याचे *कारण माहित नसेल,*!
मंदिरात *काय करावे* माहित नसेल, पूजा हे *कर्तव्य* आहे. हे ही माहिती नसेल, तर ह्यात *मुस्लिमांचा* दोष आहे का ?
तुमची मुलं *कॉन्व्हेंट* शाळेत शिकून कविता करतात, याचा तुम्हाला अभिमान वाटतो. पण तुमच्या मुलांनी *गीता श्लोकांचे* पठण केल्याचा तुम्हाला *अभिमान* वाटायला हवा.
त्याने *शुभम् करोती* कल्याणनम् अथवा गीतेचे *श्लोक* म्हटले *नाहीत* तर तुम्हाला *अपराधी वाटत नाही* आणि
*दु:खही वाटत नाही*
घरातील लहान मूल *बोलायला* लागल्यावर आम्ही त्याला मोठ्यांना *"सलाम"* म्हणायला शिकवतो.
पण *तुमची राम राम, नमस्कार, प्रणाम* करण्याची जागा हॅलो, हाय ने घेतली आहे. याला *जबाबदार* कोण ?
कॉन्व्हेंट मधून परतल्यावर आमची मुलं *उर्दू,अरबी* सुद्धा शिकतात आणि आमची *धार्मिक पुस्तके* वाचायला लागतात.
*तुमची मुले रामायण किंवा भगवद्गीता* वाचत नाहीत. त्याला *संस्कृत* येत नाही, आणि ब-याचदा *मातृभाषाही* येत नाही.
*हा आमचा दोष आहे का?*
तुमच्याकडे *आध्यात्मिक संस्कृती, सभ्यता, इतिहास, परंपरा* इत्यादी सर्व कांही आहे, पण तुम्ही आधुनिकतेच्या नावाखाली आंधळेपणाने
*त्या सर्वांचा त्याग केला.*
मात्र आम्ही *त्यांना विसरलो नाही.* आपल्यात हाच फरक आहे. तुम्ही *तुमच्या परंपरेशी असलेले नाते तोडले आहे. पण आम्ही आमची मूळं आजही सोडली नाहीत*
आणि कधीच सोडणार नाही.
तुम्ही स्वतः *तिलक,भस्म,यज्ञोपवित घालणे टाळता, .*
तुमच्या स्त्रियांना
*कुंकू, बांगड्या, मंगळसूत्र*
घालायला लाज वाटते. तुम्ही लोक याला अनावश्यक समजता.
*या पद्धतींची ओळख दाखवायलाही* तुम्हाला लाज वाटते.
आधुनिकतेच्या नावाखाली *तुम्ही लोकांनी पहाटे ४-५ वाजता* लवकर उठण्याची प्रथा सोडली आहे आणि *तुमचे संस्कार, चालीरीती, परंपरा, भाषा, तुमचा पेहराव*
याला मागासलेपणाचे समजत आहात.
*याला मुस्लिम जबाबदार कसे ?*
तुमच्या समाजाने स्वतःची *ओळख जपण्यासाठी सजग असायला* हवे पण दुर्दैवाने हे तुम्ही तुमच्या समाजाला पटवून देण्यात असमर्थ ठरला आहात.
*तुमची सभ्यता व संस्कृती* नष्ट होण्यामागची खरी कारणे काय आहेत? याचा विचार करा.
*आम्ही कारणीभूत आहोत का ?*
खरी अडचण ही आहे की *तुमचा समाज जागृत व्हावा*
अशी तुमची पण इच्छा आहे, पण तुम्ही स्वतः त्यासाठी पुढाकार घेत नाही. इतर लोकही तुमच्या गौरवशाली परंपरेचा अभिमान बाळगताना दिसत नाहीत. त्यामुळे *केवळ समाजच नव्हे तर तुमच्या कुटुंबातील सदस्यही तुमचे धार्मिक भाषण* ऐकायला तयार नसतात. त्यामुळे तुमच्या समाजात कोणीही कोणाचे ऐकत नाही. यात कुणाचा दोष आहे का ?
*आम्ही योगासनासोबतच दिवसातून पाच वेळा नमाजही पडतो.*
अनेक दशकांपासून
*तुमचीच हिंदू अस्मिता नष्ट करण्याची* स्पर्धा सुरू आहे. आजही तुम्ही तेच करत आहात.
*पण जाळीदार टोपी व पेहरावाची आमची ओळख* आम्ही आजही कायम ठेवली आहे.
जर तुम्ही *तुमच्या परंपरा* टिकवण्यात अपयशी ठरला असाल, तर मग
*तुमच्या अपयशाचा आणि निष्काळजीपणाचा* *ठपका इतरांवर का ठेवता?*
*याऐवजी परंपरेचे संरक्षण कसे करावे हे तुम्ही शिकणे आवश्यक आहे.*
*आपल्या सभ्यतेच्या अभिमान बाळगण्यासाठी* *प्रथम आपल्या समाजामध्ये आपली संस्कृती रुजवा.*

Mughal Dynasty Family Tree 1526-1857:



History, Rulers, and Legacy
 
The Mughal dynasty, founded by Babur in 1526, was a family descended from Timur (on his father’s side) and Genghis Khan (on his mother’s side). The dynasty included prominent rulers like Babur, his son Humayun, Akbar, Jahangir, Shah Jahan, and Aurangzeb, and ended with Bahadur Shah II in 1857. The family tree was shaped by both patrilineal descent from Timur and significant maternal ties through Persian princesses, which helped integrate Central Asian, Persian, and Indian influences into their rule.




RSS TERRORIST LIST



इसमें प्रत्येक शब्द सरकारी आंकड़ों के अनुसार है...
सवाल : पाकिस्तानी जासूस ध्रुव सक्सेना कौन है ?
जवाब : बीजेपी का कार्यकर्ता है
सवाल : पाकिस्तानी जासूस चमन लाल कौन है ?
जवाब : आरएसएस का कार्यकर्ता
सवाल : पाकिस्तानी जासूस अच्युतानंद मिश्र कौन है ?
जवाब : संघ का सदस्य
सवाल : पाकिस्तानी जासूस विकास पांडेय कौन है?
जवाब : बीजेपी का बूथ अध्यक्ष
सवाल : अतंकवादी प्रज्ञा ठाकुर कौन है?
जवाब : बीजेपी की सांसद
सवाल : अतांकी असीमानंद कौन है ?
जवाब : आरएसएस का कार्यकर्ता
सवाल : अतंकवादी संस्था अभिनव भारत किसकी समर्थक है ?
जवाब : आरएसएस और बीजेपी। सवाल : ब्रह्मोस की गुप्त जानकारी चीन को किसने दी ?
जवाब : संघ कार्यकर्ता संदीप मिश्रा ने
सवाल : अमरनाथ यात्रियों की बस पर हमला किसने करवाया था ?
जवाब : बीजेपी कार्यकर्ता संदीप शर्मा ने
सवाल : पाकिस्तानी जासूस पंकज मिश्रा कौन है ?
जवाब : बीजेपी कार्यकर्ता है
सवाल : पाकिस्तानी जासूस दीपक त्रिवेदी कौन है ?
जवाब : बीजेपी कार्यकर्ता है
सवाल : पाकिस्तानी जासूस पंकज अय्यर कौन है ?
जवाब : बीजेपी कार्यकर्ता है
सवाल : पाकिस्तानी जासूस संजीत कुमार, संजय त्रिपाठी, बबलू सिंह, विकास कुमार, राहुल सिंह, संजय रावत, देवशरण गुप्ता, रिंकू त्यागी, ऋषि मिश्र, वेदराम कौन हैं ?
जवाब : बीजेपी कार्यकर्ता, संघ के सदस्य
सवाल : पाकिस्तानी जासूस मनीष कौन है ?
जवाब: बीजेपी का कार्यकर्ता
सवाल : मोहित शर्मा कौन है ?
जवाब : बीजेपी का कार्यकर्ता
इसके अलावा भी लगभग बहुत से नाम और हैं जो कि पाकिस्तान के लिए जासूसी करते रंग हाथ पकड़े गए हैं बीजेपी की हर स्पीच पाकिस्तान से शुरू होकर पाकिस्तान पर ही ख़त्म होती है..!!
मोदी बिना बुलाए, चुपके से, पाकिस्तानी प्रधानमंत्री नवाज़ शरीफ की जन्मदिन का केक खाने पहुंच गए और बिरयानी की दावत उड़ा कर वापिस आ गए मगर फिर भी देश भक्त ही हैं..!!
है ना चमत्कार ??

Tuesday, October 28, 2025

देशाच्या भल्यासाठी, समाजाच्या भल्यासाठी, भारत विकसित करण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी का आवश्यक आहे?



कारण 1, लेख 1
संघात मुलांच्या मनात कमालीचा मुस्लिम द्वेष भरला जातो, तो स्पष्ट दिसतो.
लोकांना आपल्याकडे आकर्षित करून संघटित करण्यासाठी ह्युमन सायकोलॉजी प्रमाणे एखादा कॉमन शत्रू दाखवणे आवश्यक असते, हा संघटन मोठ्या कालावधीपर्यंत टिकवून ठेवण्यासाठी हा शत्रू कमजोर असायला हवा. अल्पसंख्यक असल्यामुळे मुसलमान यात अगदी फिट बसतात.
पण हा द्वेष न्यूरोसायन्स प्रमाणे मस्तिष्काच्या इतर सृजनशील कार्यांवर विपरीत परिणाम करतो आणि रचनात्मक क्षमता मोठ्या प्रमाणात नष्ट करतो.
तो कसा हे पुढे शेवटच्या भागात व्यवस्थित वैज्ञानिक भाषेत सांगतो...
... परंतु
संघ हा एका विशिष्ट जातीच्या लोकांनी बनवलेला आणि त्यांचाच बाहुल्य असलेला संघटन आहे, या जातीचा ज्ञान क्षेत्रात पूर्वापार असलेल्या एकाधिकारशाहीमुळे, शिक्षण क्षेत्रात जणू कब्जाच आहे आणि हा कब्जा पुढे अनेक वैज्ञानिक संस्था, क्षेत्र, पदांपर्यंत पोचतो.
भारताच्या या संस्थांचा इनोव्हेशन क्षेत्रात एकंदरीत परफॉर्मन्स चांगला नाही कारण सृजनशीलता नाही,
सृजनशीलता का नाही?
कारण द्वेषाने भरलेल्या मस्तिष्कात सृजनशीलता कमी असते.
एकंदरीत या सगळ्यांचा परिणाम वैज्ञानिक क्षेत्रात आपली खुंटलेली प्रगती अधोरेखित करते, याचे पुढचे परिणाम म्हणजे खुंटलेली आर्थिक परिस्थिती.
लहान वयात डोक्यात भिनलेला द्वेष काढून टाकणे जवळपास अशक्य आहे. त्यामुळे देशाची प्रगती व्हायची असेल तर या द्वेषाने भरलेल्या डोक्याच्या मनुष्यांना हटवून नवीन डोकी मोक्याच्या ठिकाणी आणणे अत्यावश्यक आहे.
उपाय
1. जातीय जनगणना करून, आरक्षणाच्या सीमा काढून टाकून ताज्या डोक्याच्या आदिवासी दलित ओबीसी लोकांना महत्वपूर्ण जागी प्रतिष्ठित करणे.
2. द्वेष पेरणाऱ्या संस्थांवर बंदी आणून द्वेषपूर्ण डोकी तयार करणाऱ्या कारखान्यांवर लगाम लावणे.
आता मस्तिष्कावर आणि मस्तिष्काच्या क्षमतेवर द्वेषाचा विपरीत परिणाम कसा होतो हे वैज्ञानिक भाषेत समजून घेऊ.
न्यूरोसायन्स सूचित करते की अत्यंत द्वेष (extreme hatred) मुळे सृजनशीलतेच्या विशिष्ट पैलूंवर (creativity) गुंतागुंतीचा आणि सामान्यतः हानिकारक परिणाम होण्याची शक्यता असते, परंतु एका विशिष्ट ध्येयावर ती केंद्रित होऊ शकते.
अत्यंत द्वेषाचे न्यूरोबायोलॉजी (मेंदूवरील परिणाम)
तीव्र द्वेषाचा अनुभव घेतल्याने मेंदूच्या विशिष्ट भागांमध्ये क्रिया वाढते, जे सामान्यतः तीव्र भावना, कृती आणि सामाजिक मूल्यांकनाशी जोडलेले आहेत:
• इन्सुला आणि पुटामेन (Insula and Putamen): या भागांमध्ये उच्च क्रियाशीलता दिसून येते, जी घृणा (disgust), सतर्कता (vigilance) आणि कारवाईसाठी तत्परतेशी जोडलेली आहे. विशेष म्हणजे, रोमँटिक प्रेमादरम्यानही हेच भाग सक्रिय होतात, ज्यामुळे तीव्र, उत्कट भावनांसाठी एक समान न्यूरल सर्किट सूचित होते.
• फ्रंटल पोल आणि प्रीमोटर कॉर्टेक्स (Frontal Pole and Premotor Cortex): या प्रदेशांमधील क्रिया कारवाईचे नियोजन आणि तयारीशी जोडलेली आहे. याचा अर्थ द्वेष केलेल्या लक्ष्याविरुद्ध कृती करण्यासाठी मेंदू जैविकरित्या सज्ज होत असतो.
• सहानुभूती सर्किट्सची निष्क्रियता (Deactivation of Empathy Circuits): तीव्र नकारात्मक सामाजिक भावना, विशेषतः ज्यांमध्ये इतरांचे मूल्य कमी करणे किंवा अमानवीकरण करणे (dehumanization) समाविष्ट असते, त्यामध्ये अनेकदा मेडियल प्रीफ्रंटल कॉर्टेक्स (mPFC) मध्ये क्रियाशीलता कमी होते. हा प्रदेश सामाजिक आकलन आणि सहानुभूतीसाठी महत्त्वाचा आहे.
सर्जनशीलता आणि आकलन क्षमतेवर परिणाम
सर्जनशीलता, विशेषत: नवीन कल्पनांची निर्मिती (डाइव्हर्जंट थिंकिंग), सामान्यतः आकलन लवचिकतेची (cognitive flexibility) स्थिती आणि एक सकारात्मक किंवा किंचित उत्तेजित भावनिक अवस्थेत चांगली होते.
• लवचिकतेत अडथळा (Impairment of Flexibility): द्वेषाशी संबंधित मेंदूची अवस्था केंद्रित सतर्कता, धोका आकलन आणि कठोर नकारात्मक मूल्यांकनाची असते. लक्ष्यावर तीव्र लक्ष केंद्रित करण्याची ही स्थिती जास्त संज्ञानात्मक संसाधने वापरते, ज्यामुळे डाइव्हर्जंट क्रिएटिव्हिटीसाठी आवश्यक असलेल्या विस्तृत, अन्वेषणात्मक विचार प्रक्रियांपासून संसाधने वळवली जातात.
• अमानवीकरणाचा फिल्टर: द्वेषाची न्यूरल यंत्रणा सहानुभूती कमी करते आणि लक्ष्याचे अवमूल्यन करते, ज्यामुळे एक संज्ञानात्मक फिल्टर तयार होतो जो अत्यंत प्रतिबंधात्मक असतो. हे नवीन उपायांवर किंवा पर्यायी दृष्टिकोनांवर विचार करण्याच्या क्षमतेला मर्यादित करते.
• अपवाद (कलात्मक सर्जनशीलता): विस्तृत संज्ञानात्मक लवचिकता (cognitive flexibility) जरी बाधित होत असली, तरी तीव्र-उत्तेजित नकारात्मक भावना (जसे की निराशा किंवा राग) कधीकधी कलात्मक किंवा अभिव्यक्त सर्जनशीलतेत (artistic or expressive creativity) परिवर्तित होऊ शकतात. या तीव्र नकारात्मक भावनांना कला किंवा संगीताद्वारे व्यक्त करण्याच्या कृतीमुळे मेंदूतील बक्षीस क्षेत्रांना (reward centers) उत्तेजित केले जाऊ शकते, ज्यामुळे सर्जनशील वर्तनाला बळ मिळते. या प्रकरणात, भावनिक तीव्रता एक शक्तिशाली प्रेरक शक्ती म्हणून कार्य करते, परंतु सर्जनशीलतेचा विषय द्वेषाच्या स्रोतावर अत्यंत केंद्रित असू शकतो.
थोडक्यात, अत्यंत द्वेष एक शक्तिशाली, केंद्रित आणि प्रतिबंधात्मक मेंदूची अवस्था तयार करतो, ज्यामुळे सामान्यीकृत सर्जनशीलता आणि आकलन लवचिकता कमी होऊ शकते, परंतु तीव्र भावनिक उत्तेजनाचा उपयोग करून तो तीव्र, केंद्रित कलात्मक किंवा अभिव्यक्त आउटपुटला चालना देऊ शकतो.

Saturday, October 25, 2025

दिवाळी सण नेमका कोणाचा?




ब्राम्हणी भाट दिवाळीचा संबंध रामाशी जोडतात. त्यांच्या मते राम लंकेहून अयोध्येला गेला, तेव्हा अयोध्येतील लोकांनी दिवे पेटवून आनंद साजरा केला, पण खुद्द वाल्मिकी रामायणात असे कुठेही लिहिलेले नाही. तसेही रामकथा दहाव्या शतकानंतर हळूहळू जनमानसात प्रचारीत होत गेली. रामानंद सागर यांनी एकोणीसशे ऐंशीच्या दशकात रामायण ही मालिका बनवली आणि त्याकाळच्या एकमेव चॅनेलवरून अर्थात दूरदर्शनवरून त्याचे प्रसारण केले, त्यानंतर रामायणाची लोकप्रियता प्रचंड प्रमाणात वाढली. असो.
दिवाळीचा संबंध जर रामाशी असता तर दिवाळीच्या दिवशी संध्याकाळी रामाचे पूजन केल्या गेले असते, पण पूजन तर लक्ष्मीचे होते. ही लक्ष्मी हत्तीसह दाखवली जाते म्हणून तिला गजलक्ष्मी असे म्हणतात. गज म्हणजे हत्ती. पुरातत्वीय पुराव्यांचा विचार केल्यास गजलक्ष्मीची पहिली प्रतिमा मध्यप्रदेशातील भरहुत आणि त्यानंतर सांची येथील बौद्ध स्तूपावर कोरलेली आढळते. हे दोन्ही स्तूप सम्राट अशोकाच्या काळातील मानल्या जातात. शुंगकाळात या दोन्ही स्तूपांचे आणखी विस्तारीकरण आणि सुशोभीकरण करण्यात आले. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की, लक्ष्मी ही तर ब्राम्हणधर्मातील एक देवता मानली जाते, मग तिची प्रतिमा बौद्ध वास्तूंवर कशी काय कोरली गेली? तर या प्रश्नाचे उत्तर असे आहे की, आज जिला लक्ष्मी वा गजलक्ष्मी म्हणून ओळखले जाते, ती मुळात गौतम बुद्धाची माता महामाया आहे. बुद्ध धम्मात हत्ती हे बुद्धाचे प्रतीक मानल्या जाते. भारतात ज्यांना विनायक - गणेश - गणपती या नावाने संबोधल्या जाते, त्यालाच बौद्ध देशांत Elephant Headed Buddha असे संबोधल्या जाते. ब्राम्हणी चोरांनी हत्ती व लक्ष्मी ही प्रतिकेही इतर अनेक चोऱ्यांप्रमाणे बौद्ध धम्मातून चोरी केली आहेत हे सत्य आपण समजून घ्यायला हवे.
नेपाळमधील बौद्धधर्मीय लोक दिवाळीच्या काळात ’तिहार’ नावाचा उत्सव साजरा करतात. हा उत्सव पाच दिवस साजरा केला जातो. त्यात पहिल्या दिवशी कावळ्याची पूजा केली जाते. कावळा हा यम वा निर्ऋती यांचा दूत मानला जातो. दुसऱ्या दिवशी कुत्र्याची पूजा केली जाते. कुत्र्याला यमराजाचा सहाय्यक मानल्या जाते. तिसऱ्या दिवशी गजलक्ष्मीची पूजा केली जाते. तिला बुद्धमाता महामाया मानले जाते. तिच्यासोबत पांढऱ्या हत्तीच्या प्रतिमेचेही पूजन केल्या जाते. पांढरा हत्ती हा बुद्धजन्माचे प्रतीक मानल्या जातो. चवथ्या दिवशी गाय आणि बैलाची पूजा केली जाते. यातून शेतीत समृद्धी येते असे मानल्या जाते. पाचवा दिवस ’भाई टीका’ म्हणून मनवल्या जातो. यादिवशी बहीण भावाला एका आसनावर बसवून त्याला टीका लावते आणि भाऊ तिला काहीतरी भेटवस्तू देतो.
नेपाळमधील बौद्ध समुदायाच्या या ’तिहार’ सण साजरा करण्याच्या पद्धतीवरून चोरांनी चोरी कुठून आणि कशी केली ते आपल्या लक्षात आले असेलच.
इसवीसनाच्या अकराव्या शतकात भारतात आलेल्या अल बरुनी या परकीय प्रवाशाने आपल्या प्रवासवर्णनात दिवाळीसंदर्भात लिहिले आहे.
तो म्हणतो, ”कार्तिक (मास) की 1ली, या अमावस्या का दिन, जब सूर्य तुलाराशि में जाता है, दीवाली कहलाती है। तब लोग स्नान करते, आमोद के वस्त्र पहनते, एक दूसरे को पान और सुपारी उपहार देते हैं, वे सवार होकर दान देने के लिए मन्दिरों को जाते और दोपहर तक एक दूसरे के साथ हर्ष से खेलते हैं। रात को वे प्रत्येक स्थान में बहुत बड़ी संख्या में दीपक जलाते हैं, जिससे वायु पूर्ण रूप से निर्मल हो जाती है। इस पर्व का कारण यह है कि वासुदेव की स्त्री लक्ष्मी विरोचन के पुत्र बलि को जो सातवें पाताल में बन्दी है वर्ष में एक बार बन्धन-मुक्त करती और संसार में जाने की आज्ञा देती है। इसलिए यह त्योहार ’बलिराज्य अर्थात बलि का आधिपत्य’ कहलाता है। हिन्दू कहते हैं कि, ’कृतयुग में यह समय सौभाग्य का समय था’ और वे प्रसन्न होते हैं, क्योंकि प्रस्तुत उत्सव का दिन कृतयुग के उस समय के सदृश है।”
बळीराजा हा असूर राजा होता. ब्राम्हणी ग्रंथांमध्ये बौद्ध आणि जैनांना असुर म्हटल्या गेले आहे. याचाच अर्थ दिवाळी हा सण बौद्ध - जैन अशा श्रमनसंस्कृतीशी संबंधित धर्मियांचा आहे. ब्राम्हणधर्मीयांचा या सणाशी काहीही संबंध नाही. आपल्या नेहमीच्या उचलेगिरीच्या स्वभावाप्रमाणे त्यांनी हा सणही चोरला आहे आणि त्यात स्वतःच्या पोटापाण्याची सोय करण्यासाठी ब्राम्हणी कर्मकांड मिसळले आहेत, त्यामुळे या चोरांपासून आणि त्यांच्या स्वार्थी कर्मकांडांपासून आपण दूर राहायला हवे. तेव्हा आज संध्याकाळी तुम्ही जेव्हा लक्ष्मीपूजन कराल, तेव्हा खऱ्या लक्ष्मीचे अर्थात बुद्धमाता महामायाचे आणि बळीराजाला सन्मान प्रदान करणाऱ्या छत्रपती शिवरायांच्या आईचे अर्थात माँसाहेब जिजाऊंचे पूजन व स्मरण करावे ही विनंती.
BG Balasaheb Bhimrao Garud
संदर्भ :
१. वाल्मिकी रामायण

२. अलबरुनी का भारत