Gigli was a successful American photographer, he is most known however for this photo and had this to say about it in 2013.



“It was the summer of 1960, and one morning I glanced out of the window of my studio in Manhattan and noticed that a row of brownstones opposite were being prepared for demolition. Looking at the design of the empty windows, an idea struck me: put a woman wearing colourful clothes in each of the openings.
I sent over someone from my staff to talk to the demolition supervisor. He agreed to let us go ahead – provided we used his wife in the photograph. We could shoot the next day during their lunch hour, he said. After that, the building would be gone.
So, with 24 hours to pull it off, we called up all our contacts to find models and locate a Rolls-Royce to sit on the sidewalk in front. I had a good reputation, as I was working for Time and Life magazines, so it was quite easy to convince people.
There were models, socialites, my wife (second floor, far right), the supervisor’s wife (third floor, third from left), all wearing their best dresses [see footnote]. I moved them around to spread out the colours and told them to pose as if they were giving someone a kiss. As I was photographing, I noticed some of them were on the windowsills. As these were made of cement and sometimes break off, I shouted at them through a bullhorn to stay within the frames.
The noon sun was overhead and the light shone between the streets. Miraculously, the police didn’t come by and stop us – and, within an hour, I’d got my shot.
I have a big print of it up on my wall. I still smile whenever I look at it, even after all these years. Not bad.”




Dating back millions of years

this stunning crinoid fossil, also known as a Sea Lily, offers a glimpse into the ancient marine world. Found in the renowned Holzmaden Shale in Germany, the fossil is remarkable for both its size and preservation. The delicate details captured in this specimen reveal the intricate beauty of prehistoric life, making it a standout piece among some of the best-preserved fossils ever discovered. Its condition and aesthetic appeal have earned it recognition as a world-class example of natural history.








Family



Let this sink in:

The noise you escape now is the sound you’ll chase later.

Mommy, look!” "Daddy, watch me!”

“Mom! Mom! Moooooom!”

Right now, it feels loud. Too loud.
You're tired. Your head aches.
The house is a mess. You're counting down the minutes until bedtime.
But one day…there will be no noise.
No thumping feet... No toys underfoot.
No tiny hands pulling at your shirt.
No one calling your name like you’re the center of their universe.

Just silence. 
Rooms too clean. Shoes too still.
Memories where children once were.
And you’ll wish.... Gosh, you’ll wish....
to be interrupted again.
To be needed. Touched. Called.
To hear that chaos you once called annoying. 
So don’t just survive today. Hold it. Feel it.
Soak in the mess, the madness, the music of the moment.
Because one day, you’ll trade your peace and quiet for just one more “Mommy.. Daddy, look.”

One day, the silence will shout louder than their cries ever did.



अनेक जणांना असा प्रश्न पडतो की रॉकेट द्वारे लोकांना स्पेस स्टेशन वर कसे घेऊन जातात ?



अनेक जणांना असा प्रश्न पडतो की रॉकेट द्वारे लोकांना स्पेस स्टेशन वर कसे घेऊन जातात ?
इंटरनॅशनल स्पेस स्टेशन पृथ्वीपासून सुमारे 420 किमी उंचीवर कक्षेत पृथ्वी भोवती सतत फिरत आहे.
कल्पना करा की सामान्य 60 किमी वेगाने जाणाऱ्या गाडीला सरळ रेषेत तिथे जायचा मार्ग असता तर 7 तासात तिथे जाता येईल.
100 किमी वेगाने तिथे केवळ 4 तासात जाता येईल. परंतु तसे शक्य नाही.
याचे कारण स्पेस स्टेशन हे 420 किमी उंचीवर सुमारे 27000 किमी / तास इतक्या प्रचंड वेगाने जात असते.
धावती ट्रेन पकडण्या साठी रेल्वे प्लॅटफॉर्म वर तुम्हाला ट्रेनच्या वेगातच धावावे लागते तेव्हाच ट्रेन चा दरवाजा आणि तुम्ही एका रेषेत समांतर येऊन ट्रेन मध्ये उडी मारून चढू शकता. (मुंबई मधील लोकांना हा अनुभव रोजचा आहे.)
तसेच स्थिर पृथ्वीवरून उड्डाण केलेले रॉकेट (त्यात असणारे यान) यांना सुद्धा 27000 किमी / तास इतका वेग घ्यावाच लागतो तेव्हाच ते 420 किमी उंचीवर पृथ्वी भोवती फिरणाऱ्या स्पेस स्टेशन पर्यंत जाऊन त्याला समांतर उडत राहतात आणि शेवटी स्पेस स्टेशन जवळ जाऊन जोडले जातात.
हे कसे घडते त्याचे चित्र बघा.
रॉकेट उड्डाण करते तेव्हा त्याचा सुरुवातीचा वेग सुमारे 500-10000 किमी / तास असा सतत वाढत जातो.
वेगवेगळ्या उंचीवर रॉकेट चे विविध स्टेज मधील इंधन संपून त्या भागाला वेगळे केले जाते.
आधुनिक स्पेस एक्स रॉकेटचा पहिला भाग सुमारे 70 किमी उंचीवर गेल्यावर मुख्य इंधन संपून वेगळा होतो आणि रिझर्व्ह इंधनाचा वापर करून पृथ्वीवर पुन्हा येऊन सुरक्षित उतरतो. त्याचा व्हिडीओ केमेन्ट मधील लिंक वर बघा.
रॉकेट ची सेकण्ड स्टेज ज्याच्या वर प्रत्यक्ष crew dragon अवकाशयान असते ज्यात अवकाशयात्री बसलेले असतात तो भाग सुमारे 200 किमी वर पृथ्वीच्या कक्षेत पोहोचतो आणि वेगळा होतो.
सध्यातरी सेंकड स्टेज भाग पृथ्वीवर सुरक्षित पणे परत आणण्याची टेक्नॉलॉजी विकसित झाली नाही, त्यामुळे हा भाग स्पेस जंक space junk बनून अवकाशात फिरत राहतो किंवा कालांतराने समुद्रात पडतो.
200 किमी कक्षा असलेली हिरव्या रंगाची रेषा जिथे वेगळे झालेला crew dragon यान त्याच्या स्वतःच्या इंधनावर पुढे जात आणि गुरुत्वाकर्षण प्रभावात पृथ्वी भोवती फिरू लागते.
420 किमी उंची गाठण्या साठी V1, V2, V3 असे तीन वेळा लहान धक्के दिले जातात. Small rocket burst boosts
हे धक्के दिल्याने यानाची कक्षा ठरविक शे किलोमीटर वाढत जाते.
त्याच प्रमाणे यानाचा वेग सुद्धा स्पेस स्टेशन च्या वेगाच्या जवळ म्हणजे 27000 किमी / तास इतका वाढतो.
शेवटच्या कक्षेत 420 किमी उंचीवर जिथे नेमके स्पेस स्टेशन पृथ्वी भोवती फिरत आहेत त्या ठिकाणी यान जाण्या साठी शेवटची गती बूस्ट म्हणजे V4 दिली जाते.
यान हळू हळू स्पेस स्टेशन जवळ जाते आणि त्या दोन्ही चा परस्पर वेग काही शे किमी / तास ते काही सेंटीमीटर / तास इतका कमी केला जातो.
Relative speed परस्पर वेग म्हणजे काय हे समजण्या साठी या आधीची पोस्ट वाचा.
अशा प्रकारे 27000 किमी / तास वेगातच अवकाश यान आणि स्पेस स्टेशन एक मेकांना 420 किमी उंचीवर जोडले जातात.
एकदा यान स्पेस स्टेशन ला जोडले गेले त्या नंतर सेफ्टी चेक केले जातात.
यान आणि स्पेस स्टेशन मधील जागेत ज्याला डॉकिंग पोर्ट म्हणतात तिथे आतमधील भागात एकसमान वातावरण दाब कृत्रिम हवेने निर्माण केला जातो आणि नंतर यान आणि स्पेस स्टेशन दोन्ही चे दरवाजे उघडले जातात. ज्या द्वारे यानातील अवकाशयात्री सुरक्षित पणे स्पेस स्टेशन मध्ये प्रवेश करतात.
कॅप्टन शुभांषु शुक्ला गेले त्या यानाचे उड्डाण ते स्पेस स्टेशन मध्ये अंतराळ वीर पोहोचणे या सर्व प्रक्रियेला सुमारे दीड दिवसाचा कालावधी लागला.
केवळ 420 किमी अंतर जाण्यासाठी दीड दिवस लागतो हे पृथ्वीवरील अंतराच्या तुलनेत फारच कमी असले तरी प्रत्यक्षात हे सर्व ज्या प्रचंड वेगात घडत असते तो स्पेस स्टेशन चा वेग घेण्यासाठी पृथ्वीवरून निघालेल्या यानाला इतका वेळ जावा लागतो.
यात महत्वाची गोष्ट म्हणजे कॅप्टन शुभांषु शुक्ला हे यानाचे पायलट जरी असले तरी यानाची सर्व उड्डाण प्रक्रिया ऑटोमॅटिक कॉम्पुटर द्वारे चालते,
यानाचे पायलट आणि कमांडर केवळ यानाचे स्टेस्टस मॉनिटर करतात आणि ग्राउंड कमांड सेंटर वरून येणाऱ्या सूचना प्रमाणे कृती करतात.
केवळ इमर्जन्सी च्या वेळीच यानाचा मॅन्युनल कंट्रोल घेऊन पायलट यान चालवतो.
सुनीता विलियम्स अशाच प्रकारचे नवे Starliner यानाचे मॅन्युअल टेस्टिंग सुरु असताना त्यांच्या यानात झालेल्या बिघाडा मुळे स्पेस स्टेशन वर अडकून राहिल्या होत्या. यावर सविस्तर वेगळी पोस्ट आहे ती वाचा.
---------------
एखाद्या 100 किमी वेगात जाणाऱ्या ट्रेन ला प्लॅटफॉर्म वर न थांबता पकडायचे आहे आणि त्यात प्रवेश करायचा आहे असे सांगितले, तर ते अशक्य वाटेल.
पण समजा दुसऱ्या समांतर ट्रॅक वर आपण ट्रेन चालवली आणि दोन्ही ट्रेन 100 किमी वेगात एकाच दिशेत जात असतील तर त्यांचा परस्पर वेग शून्य बनेल म्हणजे दोन्ही ट्रेन मधील लोकांना समोरची ट्रेन स्थिर आहे असेच वाटेल, मग समजा अशा ट्रेन मध्ये मधोमध फळी टाकून ऍक्शन सिनेमात दाखवतात तसे दृश्याची कल्पना केली तर दोन्ही ट्रेन मधील लोक परस्पर गती शून्य झाली Relative speed zero असल्याने सहज एक ट्रेन मधून दुसऱ्या ट्रेन मध्ये जाऊ शकतात.
परंतु जमिनीवरून बघणाऱ्या स्थिर निरीक्षकाला दोन्ही ट्रेन चा वेग 100 किमी / तास आहे असेच वाटेल.
हेच आहे रिलेटिव्ह वेगाचे उदाहरण ज्यामुळे पृथ्वीवरून उड्डाण केलेले रॉकेट अवकाशयान 27000 किमी / तास वेगात जाणाऱ्या स्पेस स्टेशन ला सुद्धा सहज पोहोचू शकते.




Daily Routine— Women drawing water and chatting at the village well near Ratnagiri, 1930s.


 

"सदका हर बला को टालता है।"



मिस्र का एक अमीर बिज़नेस मेन था, उसकी उम्र पचास के लगभग थी के एक दिन उसके दिल में तक़लीफ़ का एहसास हुआ, और जब उसने काहिर के सब से बड़े अस्पताल में अपना इलाज कराया तो उन्होंने माज़रत करते हुए उसे योरप जाने को कहा, योरप में तमाम टेस्ट मुकम्मल करने के बाद वहां के डॉक्टर ने उसे बताया के तुम सिर्फ चंद दिनों के मेहमान हो, क्योंकि तुम्हारा दिल काम करना छोड़ रहा है।

वह शख्स बाई पास करवा कर मिस्र वापस आ गया और अपनी जिंदगी के बाकी दिन गिन गिन कर गुज़ारने लगा। एक दिन वह एक दुकान से गोश्त खरीद रहा था जब उसने देखा के एक औरत कसाई की फेंकी चर्बी के टुकड़े को जमा कर रही है, उस शख्स ने औरत से पूछा तुम इसे क्यों जमा कर रही हो ?

औरत ने जवाब दिया के घर में बच्चे गोश्त खाने की ज़िद कर रहे थे, चूंके मेरा शौहर मर चुका है और कमाने का कोई ज़रिया भी नही है, इसलिए मेंने बच्चों की ज़िद की बदौलत मजबूर होकर ये कदम उठाया है, इस फेंकी हुई चर्बी के साथ थोड़ा बहुत गोश्त भी आ जाता है, जिसे साफ करके पका लूंगी।

बिज़नेस मेन की आँखों में आँसू आ गए, उसने सोचा कि मेरी इतनी दौलत का मुझे क्या फायदा? मैं तो अब बस चंद दिनों का महमान हुं, मेरी दौलत किसी गरीब के काम आ जाए उससे अच्छा और क्या, उसने उसी वक्त इस औरत को काफ़ी सारा गोश्त खरीदकर दिया और कसाई से कहा इस औरत को पहचान लो, ये जब भी आए और जितना भी गोश्त माँगे उसे दे देना और पैसे मुझसे ले लेना।

इस वाक्ये के बाद वो शख्स अपने रोज़ मर्रा के मामुलात में मसरूफ हो गया, कुछ दिन उसे दिल में किसी तकलीफ का एहसास न हुआ तो उसने काहिरा में मौजूद लेबोरिटी में दोबारा टेस्ट कराया, डॉक्टर ने बताया के रिपोर्ट के मुताबिक आप के दिल में कोई मसला नही है, लेकिन तसल्ली केलिए आप दोबारा योरप में चेकअप करवा आएँ।
वह शख्स दोबारा योरप गया और वहां टेस्ट कराए, रिपोट्स के मुताबिक उसके दिल मे कोई खराबी सिरे से थी ही नही। डॉक्टर हैरान रह गए और उससे पूछा के आप ने ऐसा क्या खाया कि आपकी बीमारी जड़ से खत्म हो गई।

उसे फ़ौरन वह गोश्त वाली बेवा(विधवा) याद आई और उसने मुस्कुरा कर कहा कि इलाज वहां से हुआ है, जिस पर तुम यक़ीन नही रखते, बेशक मेरे "नबी" ने सच कहा के 

"सदका हर बला को टालता है।"



A masterpiece not built, but carved from a single mountain. India's ancient spirit, unshaken across centuries."



1839 – A timeless vision captured in a sketch.

2016 – Still standing, weathered but proud.

2025 – Restored, revered, and radiant in the golden light.

A masterpiece not built, but carved from a single mountain.
India's ancient spirit, unshaken across centuries."



लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या १५१ व्या जयंती निमित विनम्र अभिवादन.

 शाहू महाराजांचा जन्म २६ जून १८७४ रोजी कागल येथील घाटगे घराण्यात झाला. त्यांचे मूळ नाव यशवंत, त्यांच्या वडिलांचे नाव जयसिंगराव तर आईचे नाव राधाबाई होते. कोल्हापूर संस्थानाचे राजे चौथे शिवाजी महाराज यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नी आनंदीबाई यांनी १७ मार्च १८८४ रोजी यशवंतरावांना दत्तक घेतले, व 'शाहू' हे नाव ठेवले. १८८९ ते १८९३ या चार वर्षांच्या कालखंडात धारवाड येथे शाहू महाराजांचा शैक्षणिक आणि शारीरिक विकास झाला. शिक्षण चालू असतानाच १ एप्रिल १८९१ रोजी बडोद्याच्या गुणाजीराव खानविलकर यांच्या लक्ष्मीबाई या मुलीशी शाहू विवाहबद्ध झाले. या वेळी त्यांचे वय १७ वर्षांचे होते आणि लक्ष्मीबाई वय १२ वर्षांहून कमी होते. एप्रिल १८९४ रोजी त्यांचा राज्यारोहण समारंभ झाला. राज्याभिषेक झाल्यानंतर १९२२ पर्यंत म्हणजे २८ वर्षे ते कोल्हापूर संस्थानाचे राजे होते. मुंबई येथे ६ मे १९२२ रोजी त्यांचे निधन झाले.

शाहू महाराजांनी बहुजन समाजात शिक्षण प्रसार करण्यावर विशेष भर दिला. त्यांनी कोल्हापूर संस्थानात प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत केले. स्त्री शिक्षणाचा प्रसार व्हावा म्हणून त्यांनी राजाज्ञा काढली. अस्पृश्यता नष्ट करण्याच्या दृष्टीने त्यांनी १९१९ साली सवर्ण व अस्पृश्यांच्या वेगळ्या शाळा भरवण्याची पद्धत बंद केली. जातिभेद दूर करण्यासाठी त्यांनी आपल्या राज्यात आंतरजातीय विवाहाला मान्यता देणारा कायदा केला. १९१७ साली त्यांनी पुनर्विवाहाचा कायदा करून विधवाविवाहाला कायदेशीर मान्यता मिळवून दिली. बहुजन समाजाला राजकीय निर्णयप्रक्रियेत सामावून घेण्यासाठी त्यांनी १९१६ ला निपाणी येथे ‘डेक्कन रयत असोसिएशन’ ही संस्था स्थापली. वेदोक्त मंत्र म्हणण्याच्या अधिकारावरून झालेले वेदोक्त प्रकरण शाहू महाराजांच्याच काळात झाले.
त्यांचे शिक्षण ब्रिटिश अधिकारी फ्रेजर यांच्या हाता खाली झाले. पुढील शिक्षण राजकोटच्या राजकुमार कॉलेज मध्ये व धारवाड येथे झाले. अभ्यास व् शैक्षणिक सहलीद्वारे मिळालेले व्यवहारज्ञान यामुळे शाहूराजे यांचे व्यक्तिमत्व विकसित झाले होते. १८९६ चा दुष्काळ व नंतर आलेली प्लेगची साथ या काळात त्यांची कसोटी लागली आणि त्याला ते पूर्णपणे उतरले. दुष्काळी कामे, तगाईवाटप, स्वस्त धान्यदुकाने, निराधार आश्रमाची स्थापना हे कार्य पाहता 'असा राजा होणे नाही' असेच प्रजेला वाटते.
शाहू छत्रपती स्पिनिंग अँड वीव्हिंग मिल, शाहुपुरी व्यापारपेठ, शेतकऱ्यांची सहकारी संस्था, शेतकी तंत्रज्ञानाच्या संशोधनासाठी किंग एडवर्ड अॅग्रिकल्चरल इन्स्टिट्यूट इत्यादी संस्था कोल्हापुरात स्थापण्यात त्यांचा प्रमुख वाटा होता. राधानगरी धरणाची उभारणी, शेतकऱ्यांना कर्जे उपलब्ध करून देणे अशा उपक्रमांतूनही त्यांनी कृषिविकासाकडे लक्ष पुरवले.
त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना त्यांच्या शिक्षणासाठी, तसेच मूकनायक वृत्तपत्रासाठीही सहकार्य केले होते. त्यांनी चित्रकार आबालाल रहिमान यांच्यासारख्या कलावंतांना राजाश्रय देऊन प्रोत्साहन दिले. शाहू महाराजांना 'राजर्षी' ही उपाधी कानपूरच्या कुर्मी क्षत्रिय समाजाने दिली.
स्वातंत्र्यापूर्वी कैक वर्षे आधी समता, बंधुता, धर्म निरपेक्षता, सर्व घटकांना विकासाची समान संधी ही तत्त्वे शाहू महाराजांनी करवीर संस्थानात अमलात आणली. म्हणूनच त्यांचा देशभरात 'महाराजांचे महाराज' असा गौरव होतो. रयत प्रजा व उपेक्षित समाजाला त्यांचे हक्क व न्याय मिळवून देण्याचे कार्य शाहूंनी केले. आपल्या संपूर्ण जीवन कार्यामध्ये त्यांनी समाजातील बहुजन समाजाला त्यांचे न्याय व हक्क मिळवून देण्यासाठी आपल्या अधिकाराचा पूर्णपणे वापर केला म्हणूनच ते लोककल्याणकारी राज्यकर्ते ठरले.
महाराजांनी सुमारे २८ वर्षे राज्यकारभार केला. शाहू राजांना बहुजनांच्या शिक्षणाविषयी तळमळ होती. म्हणून कोल्हापूर संस्थानात सक्तीच्या मोफत शिक्षणाचा कायदा केला. तसेच ५०० ते १००० लोकवस्तीच्या गावांमध्ये शाळा काढल्या. जे पालक आपल्या मुलांना शाळेत पाठवणार नाहीत त्या पालकांना प्रतिमहिना १ रू. दंड आकरण्याची कायदेशीर तरतूद केली. त्यांनी प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत केले. अस्पृश्यांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा करण्याच्या उद्देशाने शाहू महाराजांनी अस्पृश्यांना स्वावलंबी बनवण्याचे ठरवले. त्यासाठी अस्पृश्यांना स्वतंत्र व्यवसाय करण्यास प्रोत्साहन दिले, दुकाने हॉटेल्स काढण्यासाठी प्रोत्साहन दिले, तसेच आर्थिक मदत देखील देऊ केली. अस्पृश्यांना शिवण यंत्रे देऊन स्वतंत्र व्यवसाय करण्यास प्रोत्साहन दिले. राजवाड्यातील कपडे त्यांच्याकडून शिवून घेण्यास सुरुवात केली. गंगाधर कांबळे या व्यक्तीला कोल्हापुरात मध्य वस्तीत चहाचे दुकान काढून दिले. अस्पृश्यांना समाजात प्रतिष्ठा प्राप्त व्हावी म्हणून त्यांनी महार पैलवानांना पैलवान चांभार यांना सरदार अभंग यांना पंडित अशा पदव्या दिल्या, अस्पृश्य सुशिक्षित तरुणांची तलाठी म्हणून नेमणूक केली.
अस्पृश्यता नष्ट करण्याच्या दृष्टीने त्यांनी सवर्ण व अस्पृश्यांच्या वेगळ्या शाळा भरवण्याची पद्धत १९१९ मध्ये बंद केली. गावच्या पाटलाने कारभार चांगला चालवावा यासाठी शिक्षण देणाऱ्या पाटील शाळा, प्रत्यक्ष व्यावसायिक शिक्षण देणाऱ्या, तंत्रे व कौशल्ये शिकवणाऱ्या शाळा असेही उपक्रम त्यांनी राबवले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा व कार्याचा वारसा समर्थपणे चालवणारा राजा म्हणून आपली ओळख निर्माण केली. सामाजिक बंधुभाव, समता, दलित व उपेक्षित बांधवांचा उध्दार, शिक्षण, शेती, उद्योगधंदे, कला, क्रिडा व आरोग्य इत्यादी महत्वपूर्ण क्षेत्रामध्ये अद्वितीय स्वरूपाचे कार्य केले.
मागासलेल्या लोकांना प्रगतीच्या प्रवाहात आणावयाचे असेल तर त्यांच्यासाठी राखीव जागांची तरतूद केली पाहिजे. हा व्यापक दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून ६ जुलै १९०२ रोजी कोल्हापूर संस्थानात मागास जातींना ५० टक्के जागा राखीव राहतील अशी घोषणा केली व तिची त्वरित अंमलबजावणी करुन संबंधित अधिकाऱ्याकडून अहवाल मागविले. शाहूंच्या या निर्णयाला तेंव्हा अनेक उच्चवर्णीय पुढाऱ्यांनी विरोध केला. त्या काळात अस्पृश्य मानल्या गेलेल्या जातीच्या लोकांसाठी नोकरीमध्ये राखीव जागांची तरतूद करून सरकारी नोकऱ्या मिळवून दिल्या. शाळा, दवाखाने, पाणवठे, सार्वजनिक विहिरी, सार्वजनिक इमारती इत्यादी ठिकाणी अस्पृश्यांना समानतेने वागवावे असा आदेश त्यांनी कोल्हापूर संस्थानात काढला. १९१७ साली त्यांनी पुनर्विवाहाचा कायदा करून विधवा विवाहाला कायदेशीर मान्यता मिळवून दिली. तसेच त्यांनी देवदासी प्रथा बंद करण्यासाठीही कायद्याची निर्मिती केली. बहुजन समाजाला राजकीय निर्णय प्रक्रियेत सामावून घेण्यासाठी त्यांनी १९१६ साली निपाणी येथे 'डेक्कन रयत असोसिएशन' ही संस्था स्थापली.
त्याकाळी धर्माच्या नावाखाली देवांना मुले-मुली वाहण्याची विचित्र पद्धत भारतात चालू होती. परंतु राजांनी आपल्या संस्थानात जोगत्या-मुरळी प्रतिबंधक कायदा करुन ही पद्धत बंद पाडली. जातिभेदाचे प्रस्थ नष्ट व्हावे म्हणून आपल्या संस्थानात आंतरजातीय व आंतरधर्मीय विवाहास कायदेशर मान्यता दिली. तसा कायदा पारित केला आणि याची प्रत्यक्ष अंमल बजावणी करताना आपल्या चूलत बहीणीचे लग्न धनगर समाजातील यशवंतराव होळकर यांच्याशी लावून दिले. एवढेच नव्हे तर संस्थानात जवळजवळ १०० मराठाधनगर विवाह घडवून आणले. अशा अनेक कार्याच्या माध्यमातून त्यांनी स्त्रियांना सन्मानाची वागणूक व दर्जा मिळवून दिला.
तत्कालीन परिस्थितीमध्ये जातिव्यवस्थेची शिकार झालेल्या अनेक जमाती त्या काळात चोऱ्या, दरोडे अशा चुकीच्या मार्गांचा अवलंब करत होत्या. सनातनी वर्णव्यवस्थेने त्यांना उपेक्षित ठेवून शिक्षण, सत्ता व संपत्तीचा अधिकार नाकारला, त्यामुळे त्यांचे जीवन नैराश्यमय झाले. त्याचाच परिणाम म्हणून त्यांनी चोऱ्या, दरोड्यांचा मार्ग अवलंबला. त्यामुळे ब्रिटिश सरकारने या जमातीवर गुन्हेगारीचा शिक्का मारला. त्यांना रोज गावकामगाराकडे हजेरी लावावी लागत असे. शाहू राजांना या लोकांविषयी कणव होती. कारण ते खऱ्या अर्थाने वंचितांचे राजे होते. त्यामुळे शाहूंनी हजेरी पद्धत बंद केली. या जाती जमातींच्या लोकांना एकत्रित करून गुन्हेगारी पासून त्यांना परावृत्त केले. त्यांना संस्थानात नोकऱ्या दिल्या. त्यांच्यातून पहारेकरी, रखवालदार, रथाचे सारथी निर्माण केले. त्यांना घरे बांधून दिली. वणवण भटकणाऱ्या लोकांच्या राहण्याची सोय झाली. पोटापाण्याची सोय झाली. त्यामुळे गुन्हेगार म्हणून शिक्का बसलेल्या लोकांना माणूस म्हणून समाजात सन्मानाने वावरता येऊ लागले.
गुन्हेगारांना शासन करणारा सत्ताधीश सर्वत्र पहायला मिळेल. मात्र त्यांना प्रेमाने, मायेने आपलेसे करुन समाजात सामाजिक दर्जा देणारा व त्यांच्यात स्वाभिमान निर्माण करणारा राजा विरळाच. वेदोक्त मंत्र म्हणण्याच्या अधिकारावरून झालेला वेदोक्त संघर्ष राजर्षी शाहूंच्याच काळात झाला. हे महाराष्ट्राच्या सामाजिक जीवनातील वादळच होते. या प्रकरणामुळे सत्यशोधक चळवळ आणखी प्रेरित झाली. बहुजन, अस्पृश्य समाजाचा सर्वांगीण विकास साधण्याचे कार्य करताना त्यांनी एका अर्थाने महात्मा फुले यांचीच परंपरा पुढे चालवली. त्यांनी सत्यशोधक चळवळीला प्रत्यक्ष सहकार्य केले. कोल्हापूर संस्थानांमध्ये सत्यशोधक चळवळीचा प्रसार आणि प्रचार करण्याचे ही महत्त्वाची जबाबदारी राजर्षी शाहू महाराजांनी पार पडली त्यांच्या नेतृत्वाखालीच संपूर्ण कोल्हापूर संस्थानांमध्ये सत्यशोधक चळवळ उभी राहिली आणि ती नेटाने पुढे नेण्याची कामगिरी देखील पार पाडली गेली. पुढे या चळवळीचा प्रसार आणि प्रचार करण्याची महत्त्वाची जबाबदारी कर्मवीर भाऊराव पाटील यांनी पार पाडली यासाठी त्यांनी शिक्षणातून बहुजन समाजाचा सर्वांगीण विकास हे सूत्र अंगिकारलेे. दलित पीडित उपेक्षित समाजाला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला यामागे खरी प्रेरणा ही राजर्षी शाहू, महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची होती. बाबासाहेब आंबेडकरांना माणगावच्या परिषदेमध्ये "दलितांचा नेता" व "भारतीय अग्रणी नेता" म्हणून घोषित केले. यापुढील काळामध्ये बाबासाहेबांनी दलित उपेक्षित समाजाचे नेतृत्व करावं असं आवाहनही महाराजांनी केलं. शाहू यांनी सर्व उपेक्षित समाजातील व अस्पृश्य वर्गातील लोकांना आपल्या संस्थानामध्ये आरक्षणाद्वारे नोकऱ्या देण्याचा प्रयत्न केला, यादृष्टीने संपूर्ण भारतामध्ये आरक्षणाचे जनक म्हणून त्यांचा गौरव केला जातो. सामाजिक न्यायाची भूमिका घेऊन शाहूराजांनी सामाजिक समतेसाठी प्रयत्न केले.
शाहूंनी कोल्हापूर संस्थानात संगीत, चित्रपट, चित्रकला, लोककला आणि कुस्ती या क्षेत्रांतील कलावंतांना राजाश्रय देऊन त्यांना प्रोत्साहन देण्याचे महत्कार्य केले.
महाराजानी कोल्हापूर, बेळगाव या भागातील स्वातंत्र्यवीराना वेळोवेळी आर्थिक व इतर मदत केली. शाहू महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संबंध चांगले होते. डॉ. बाबासाहेबांनी ‘मूकनायक’ हे साप्ताहिक ३१ जानेवारी १९२० ला प्रथम प्रकाशित केले. परंतु आर्थिक अडचणीमुळे पुढे ते बंद पडले. परंतु हे राजर्षी शाहू महाराजांच्या लक्षात आल्यावर त्यांनी तत्काळ आर्थिक मदत केली.
राजर्षी शाहू महाराजांचे मूळ नाव यशवंतराव होते. त्यांचा जन्म कोल्हापूर जिल्ह्यातील कागल येथील घाटगे घराण्यात झाला. महाराजानी सुमारे २८ वर्षे राज्यकारभार केला. त्यांनी आपल्या राज्यात प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत केले. स्त्री शिक्षणाचा प्रसार व्हावा म्हणून त्यांनी राजाज्ञा काढली. अस्पृश्यता नष्ट करण्याच्या दृष्टीने त्यांनी सवर्ण व अस्पृश्यांच्या वेगळ्या शाळा भरवण्याची दुष्ट पद्धत १९१९ मध्ये बंद केली. गावच्या पाटलाने कारभार चांगला चालवावा यासाठी शिक्षण देणार्या पाटील शाळा, प्रत्यक्ष व्यावसायिक शिक्षण देणाऱ्या, तंत्रे व कौशल्ये शिकवणाऱ्या शाळा, बहुजन विद्यार्थ्यांंसाठी वैदिक पाठशाळा, संस्कृत भाषेच्या विकासासाठी संस्कृत शाळा असेही उपक्रम त्यांनी राबवले.
शाहू महाराजानी समतेवर आधारीत राज्य निर्माण केले. त्यामुळे जातीयवादी समाजकंटक लोकानी महाराजाना ठार मारण्याचे प्रयत्न केले. एकदा मारेकरी पाठवून आणि एकदा बाँब फेक करून महाराजांना दगा करायचा प्रयत्न केला गेला. पण जनतेचे प्रेम आणि दुवा यांच्या पुण्याईने महाराज सुखरूप राहिले. महाराजाना बदनाम करायचेही अनेक प्रयत्न झाले. पण शत्रूंचे सारे प्रयत्न विफल ठरले.
महाराजांनी सुरू केलेली शैक्षणिक वसतिगृहे :
* व्हिक्टोरिया मराठा बोर्डिंग हाऊस (१९०१)
* दिगंबर जैन बोर्डिंग (१९०१)
* वीरशैव लिंगायत विद्यार्थी वसतिगृह (१९०६)
* मुस्लीम बोर्डिंग (१९०६)
* मिस क्लार्क होस्टेल (१९०८)
* दैवज्ञ शिक्षण समाज बोर्डिंग (१९०८)
* श्री नामदेव बोर्डिंग (१९०८)
* पांचाळ ब्राह्मण वसतिगृह (१९१२)
* श्रीमती सरस्वतीबाई गौड सारस्वत ब्राह्मण विद्यार्थी वसतिगृह (१९१५)
* इंडियन ख्रिश्चन होस्टेल (१९१५)
* कायस्थ प्रभू विद्यार्थी वसतिगृह (१९१५)
* आर्यसमाज गुरूकुल (१९१८)
वेदोक्त मंत्र म्हणण्याच्या अधिकारावरून झालेला वेदोक्त संघर्ष राजर्षी शाहूंच्याच काळात झाला. हे महाराष्ट्राच्या सामाजिक जीवनातील वादळच होते. या प्रकरणामुळे सत्यशोधक चळवळ आणखी प्रखर झाली. बहुजन, अस्पृश्य समाजाचा सर्वांगीण विकास साधण्याचे कार्य करताना त्यांनी एका अर्थाने महात्मा फुले यांचीच परंपरा पुढे चालवली. त्यांनी सत्यशोधक चळवळीला प्रत्यक्ष सहकार्य केले.
शाहू छत्रपती स्पिनिंग ॲन्ड विव्हिंग मिल’ची स्थापना, शाहुपुरी व्यापारपेठेची स्थापना, गुळाच्या बाजारपेठेची निर्मिती, शेतकऱ्यांच्या सहकारी संस्थांची स्थापना, शेतकऱ्यांना कर्जे उपलब्ध करून देणे असे उपक्रम त्यांनी आपल्या संस्थानात राबविले. शेती, उद्योग, सहकार या क्षेत्रांत राजर्षींनी नवनवे प्रयोग केले. शेतीच्या आधुनिकीकरणासाठी त्यांनी संशोधनाला पाठिंबा दिला. नगदी पिके व तंत्रज्ञानाचा वापर वाढण्यासाठी त्यांनी ‘किंग एडवर्ड ॲग्रिकल्चरल इन्स्टिट्यूट’ स्थापन केली. राजांनी त्याकाळी पाण्याचे महत्त्व लक्षात घेऊन भविष्यात रयतेला दुष्काळाला सामोरे जावे लागणार नाही यासाठी राधानगरी नावाचे धरण बांधले.
राजर्षी शाहूंनी कोल्हापूर संस्थानात संगीत, चित्रपट, चित्रकला, लोककला आणि कुस्ती या क्षेत्रांतील कलावंतांना राजाश्रय देऊन त्यांना प्रोत्साहन देण्याचे महत्त्वाचे कार्य केले.
महाराजांनी कोल्हापूर, बेळगाव या भागातील स्वातंत्र्यवीराना वेळोवेळी आर्थिक व इतर मदत केली. शाहू महाराज व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संबंध सर्वश्रृत आहे. डॉ. बाबासाहेबांनी ‘मूकनायक’ हे साप्ताहिक ३१ जानेवारी १९२० ला प्रथम प्रकाशित केले. परंतु आर्थिक अडचणीमुळे पुढे ते बंद पडले. परंतु हे राजर्षी शाहू महाराजांच्या लक्षात आल्यावर त्यांनी तात्काळ २५०० रुपयांची भरघोस मदत केली.
शाहू महाराजांचा २६ जून हा जन्मदिवस महाराष्ट्रात ‘सामाजिक न्याय दिवस’ म्हणून पाळला जातो. त्यादिवशी सार्वजनिक कार्यक्रम होतात. कोल्हापूरच्या राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्टतर्फे 'राजर्षी पुरस्कार' रोख एक लाख रुपये आणि सन्मानचिन्ह या स्वरुपात दिला जातो.
*संकलन:-मंगेश नामदेव गायकवाड, पुणेशहर, पेरणेकर.



कायझेनचे मुख्य तत्त्व :



कायझेन म्हणजे सतत सुधारणा. ही एक जपानी कार्यसंस्कृती आहे जिथे दिवसागणिक थोडीथोडी प्रगती केली जाते.
कायझेनचे मुख्य तत्त्व :

"Today better than yesterday, tomorrow better than today."
(आज कालपेक्षा थोडं चांगलं, उद्या आजपेक्षा थोडं अधिक चांगलं.)
मुख्य मुद्दे :
छोट्या सुधारणा — मोठ्या बदलांची वाट न पाहता दररोज थोडं थोडं सुधारत जा.
प्रत्येकाची भागीदारी — फक्त लीडर नव्हे, कामगारांपासून सगळ्यांनी सुधारणा सुचवायच्या.
सिस्टम सुधारवा, माणसाला दोष देऊ नका
शिस्त, पारदर्शकता आणि सातत्याने अंमलबजावणी
5S, SOPs आणि वेळेवर समीक्षा — हे KAIZEN मुख्य भाग आहेत
Kaizen आणि चहाची कपबशी – जापानच्या रेल्वेतली खरी गोष्ट
कुठे? — Shinkansen (Japanese Bullet Train)
घटना:
Bullet train मधल्या सफाई टीमने निरीक्षण केलं की – प्रवासी चहा घेतल्यानंतर कप ठेवण्यासाठी डस्टबिनपर्यंत जायला आळस करतात, त्यामुळे सीटजवळ कचरा राहतो.
Kaizen विचार:
एका सफाई कर्मचाऱ्याने प्रस्ताव मांडला –
“प्रत्येक सीटजवळ एक लहान ‘cup bin’ लावता येईल का?”
हे लावल्यावर प्रवाशांनी जागेवरच कप ठेवायला सुरुवात केली.
परिणाम:
कोच स्वच्छ राहायला लागले
साफसफाईसाठी वेळ 20% ने कमी झाला
आणि सर्वात महत्त्वाचं – प्रवाशांच्या समाधानात भर घातली
शिकवण:
Kaizen म्हणजे मोठे यंत्र बदलणे नाही…
कधी कधी एक छोटी कपबशीचही ट्रेनची संस्कृती बदलू शकते.

10 Powerful Quotes About Decision-Making


Every choice we make shapes our future. Here are 10 inspiring quotes to remind us of the power of decisiveness:
"Indecision is the thief of opportunity."– Jim Rohn
"If you don't make decisions, others will make them for you."– Harvey Mackay
"Determination is a trait shared by all successful people. Failure stems from a lack of decisiveness."– Tony Robbins
"Decisiveness is a hallmark of high performers. Almost any decision is better than no decision at all."– Brian Tracy
"Once you make a decision, the universe conspires to make it happen." – Ralph Waldo Emerson
"The hardest thing is making the decision to act, the rest is just tenacity." – Amelia Earhart
"The secret of getting ahead is getting started..."– Mark Twain
"It is in your moments of decision that your destiny is shaped." – Tony Robbins
"Make a decision and watch your life move forward." – Oprah Winfrey
"The greatest mistake you can make in life is to be continually fearing you will make one." – Elbert Hubbard

Bonus Wisdom:

"Life is about decisions, and you can't make them if you're afraid of making mistakes."


"When you can't choose between two equally balanced paths, choose the bolder one."




Ants Outsmart Scientists One Seed at a Time







Ants might be tiny, but when it comes to survival smarts, they’re lightyears ahead of us in some ways.
Case in point: scientists have discovered that ants break grains and seeds before storing them, a strategic move that prevents germination even under perfect growing conditions.
It’s their way of stockpiling food without the risk of it sprouting and becoming useless.
But here's where it gets fascinating.
While studying ant nests, researchers stumbled upon something unusual coriander seeds weren’t halved like most others… they were quartered. Curious, they took the mystery to the lab. What they found stunned them: coriander seeds still germinate when halved, but not when broken into four pieces.
In other words, the ants had already figured this out.
Long before any lab coats ran the experiment, these tiny creatures knew exactly how to neutralize coriander's ability to grow. It wasn’t just instinct it was precision agriculture, on a micro scale.
This jaw-dropping insight is a reminder that nature’s smallest engineers often have knowledge we’re only just beginning to uncover. Ants aren’t just survivors they’re strategists, and they may have more lessons to teach us than we realize.

Remission for Reading





Since 2012, Brazil has implemented a program known as "Remission for Reading," which allows prisoners to reduce their sentences by reading books and writing reports. For each approved book report, inmates can have four days deducted from their sentence, with a maximum of 12 books per year, totaling up to 48 days annually. The program aims to promote literacy, critical thinking, and personal development among inmates, facilitating their rehabilitation and reintegration into society. Participants select books from the prison library, which includes materials in Braille, audiobooks, and foreign languages to accommodate diverse needs. After reading, inmates have 10 days to write a review demonstrating their understanding of the text. These reviews are evaluated by a commission comprising educators, librarians, and civil society representatives. This initiative has been recognized for its positive impact on inmates' lives, offering them a constructive way to reduce their sentences while fostering personal growth and reducing recidivism.


हैदराबाद की उस्मानिया यूनिवर्सिटी के स्टूडेंट साल 1944 में कुछ इस तरह दिखते थे।