Monday, June 30, 2025

Gigli was a successful American photographer, he is most known however for this photo and had this to say about it in 2013.



“It was the summer of 1960, and one morning I glanced out of the window of my studio in Manhattan and noticed that a row of brownstones opposite were being prepared for demolition. Looking at the design of the empty windows, an idea struck me: put a woman wearing colourful clothes in each of the openings.
I sent over someone from my staff to talk to the demolition supervisor. He agreed to let us go ahead – provided we used his wife in the photograph. We could shoot the next day during their lunch hour, he said. After that, the building would be gone.
So, with 24 hours to pull it off, we called up all our contacts to find models and locate a Rolls-Royce to sit on the sidewalk in front. I had a good reputation, as I was working for Time and Life magazines, so it was quite easy to convince people.
There were models, socialites, my wife (second floor, far right), the supervisor’s wife (third floor, third from left), all wearing their best dresses [see footnote]. I moved them around to spread out the colours and told them to pose as if they were giving someone a kiss. As I was photographing, I noticed some of them were on the windowsills. As these were made of cement and sometimes break off, I shouted at them through a bullhorn to stay within the frames.
The noon sun was overhead and the light shone between the streets. Miraculously, the police didn’t come by and stop us – and, within an hour, I’d got my shot.
I have a big print of it up on my wall. I still smile whenever I look at it, even after all these years. Not bad.”




Dating back millions of years

this stunning crinoid fossil, also known as a Sea Lily, offers a glimpse into the ancient marine world. Found in the renowned Holzmaden Shale in Germany, the fossil is remarkable for both its size and preservation. The delicate details captured in this specimen reveal the intricate beauty of prehistoric life, making it a standout piece among some of the best-preserved fossils ever discovered. Its condition and aesthetic appeal have earned it recognition as a world-class example of natural history.








Family



Let this sink in:

The noise you escape now is the sound you’ll chase later.

Mommy, look!” "Daddy, watch me!”

“Mom! Mom! Moooooom!”

Right now, it feels loud. Too loud.
You're tired. Your head aches.
The house is a mess. You're counting down the minutes until bedtime.
But one day…there will be no noise.
No thumping feet... No toys underfoot.
No tiny hands pulling at your shirt.
No one calling your name like you’re the center of their universe.

Just silence. 
Rooms too clean. Shoes too still.
Memories where children once were.
And you’ll wish.... Gosh, you’ll wish....
to be interrupted again.
To be needed. Touched. Called.
To hear that chaos you once called annoying. 
So don’t just survive today. Hold it. Feel it.
Soak in the mess, the madness, the music of the moment.
Because one day, you’ll trade your peace and quiet for just one more “Mommy.. Daddy, look.”

One day, the silence will shout louder than their cries ever did.



अनेक जणांना असा प्रश्न पडतो की रॉकेट द्वारे लोकांना स्पेस स्टेशन वर कसे घेऊन जातात ?



अनेक जणांना असा प्रश्न पडतो की रॉकेट द्वारे लोकांना स्पेस स्टेशन वर कसे घेऊन जातात ?
इंटरनॅशनल स्पेस स्टेशन पृथ्वीपासून सुमारे 420 किमी उंचीवर कक्षेत पृथ्वी भोवती सतत फिरत आहे.
कल्पना करा की सामान्य 60 किमी वेगाने जाणाऱ्या गाडीला सरळ रेषेत तिथे जायचा मार्ग असता तर 7 तासात तिथे जाता येईल.
100 किमी वेगाने तिथे केवळ 4 तासात जाता येईल. परंतु तसे शक्य नाही.
याचे कारण स्पेस स्टेशन हे 420 किमी उंचीवर सुमारे 27000 किमी / तास इतक्या प्रचंड वेगाने जात असते.
धावती ट्रेन पकडण्या साठी रेल्वे प्लॅटफॉर्म वर तुम्हाला ट्रेनच्या वेगातच धावावे लागते तेव्हाच ट्रेन चा दरवाजा आणि तुम्ही एका रेषेत समांतर येऊन ट्रेन मध्ये उडी मारून चढू शकता. (मुंबई मधील लोकांना हा अनुभव रोजचा आहे.)
तसेच स्थिर पृथ्वीवरून उड्डाण केलेले रॉकेट (त्यात असणारे यान) यांना सुद्धा 27000 किमी / तास इतका वेग घ्यावाच लागतो तेव्हाच ते 420 किमी उंचीवर पृथ्वी भोवती फिरणाऱ्या स्पेस स्टेशन पर्यंत जाऊन त्याला समांतर उडत राहतात आणि शेवटी स्पेस स्टेशन जवळ जाऊन जोडले जातात.
हे कसे घडते त्याचे चित्र बघा.
रॉकेट उड्डाण करते तेव्हा त्याचा सुरुवातीचा वेग सुमारे 500-10000 किमी / तास असा सतत वाढत जातो.
वेगवेगळ्या उंचीवर रॉकेट चे विविध स्टेज मधील इंधन संपून त्या भागाला वेगळे केले जाते.
आधुनिक स्पेस एक्स रॉकेटचा पहिला भाग सुमारे 70 किमी उंचीवर गेल्यावर मुख्य इंधन संपून वेगळा होतो आणि रिझर्व्ह इंधनाचा वापर करून पृथ्वीवर पुन्हा येऊन सुरक्षित उतरतो. त्याचा व्हिडीओ केमेन्ट मधील लिंक वर बघा.
रॉकेट ची सेकण्ड स्टेज ज्याच्या वर प्रत्यक्ष crew dragon अवकाशयान असते ज्यात अवकाशयात्री बसलेले असतात तो भाग सुमारे 200 किमी वर पृथ्वीच्या कक्षेत पोहोचतो आणि वेगळा होतो.
सध्यातरी सेंकड स्टेज भाग पृथ्वीवर सुरक्षित पणे परत आणण्याची टेक्नॉलॉजी विकसित झाली नाही, त्यामुळे हा भाग स्पेस जंक space junk बनून अवकाशात फिरत राहतो किंवा कालांतराने समुद्रात पडतो.
200 किमी कक्षा असलेली हिरव्या रंगाची रेषा जिथे वेगळे झालेला crew dragon यान त्याच्या स्वतःच्या इंधनावर पुढे जात आणि गुरुत्वाकर्षण प्रभावात पृथ्वी भोवती फिरू लागते.
420 किमी उंची गाठण्या साठी V1, V2, V3 असे तीन वेळा लहान धक्के दिले जातात. Small rocket burst boosts
हे धक्के दिल्याने यानाची कक्षा ठरविक शे किलोमीटर वाढत जाते.
त्याच प्रमाणे यानाचा वेग सुद्धा स्पेस स्टेशन च्या वेगाच्या जवळ म्हणजे 27000 किमी / तास इतका वाढतो.
शेवटच्या कक्षेत 420 किमी उंचीवर जिथे नेमके स्पेस स्टेशन पृथ्वी भोवती फिरत आहेत त्या ठिकाणी यान जाण्या साठी शेवटची गती बूस्ट म्हणजे V4 दिली जाते.
यान हळू हळू स्पेस स्टेशन जवळ जाते आणि त्या दोन्ही चा परस्पर वेग काही शे किमी / तास ते काही सेंटीमीटर / तास इतका कमी केला जातो.
Relative speed परस्पर वेग म्हणजे काय हे समजण्या साठी या आधीची पोस्ट वाचा.
अशा प्रकारे 27000 किमी / तास वेगातच अवकाश यान आणि स्पेस स्टेशन एक मेकांना 420 किमी उंचीवर जोडले जातात.
एकदा यान स्पेस स्टेशन ला जोडले गेले त्या नंतर सेफ्टी चेक केले जातात.
यान आणि स्पेस स्टेशन मधील जागेत ज्याला डॉकिंग पोर्ट म्हणतात तिथे आतमधील भागात एकसमान वातावरण दाब कृत्रिम हवेने निर्माण केला जातो आणि नंतर यान आणि स्पेस स्टेशन दोन्ही चे दरवाजे उघडले जातात. ज्या द्वारे यानातील अवकाशयात्री सुरक्षित पणे स्पेस स्टेशन मध्ये प्रवेश करतात.
कॅप्टन शुभांषु शुक्ला गेले त्या यानाचे उड्डाण ते स्पेस स्टेशन मध्ये अंतराळ वीर पोहोचणे या सर्व प्रक्रियेला सुमारे दीड दिवसाचा कालावधी लागला.
केवळ 420 किमी अंतर जाण्यासाठी दीड दिवस लागतो हे पृथ्वीवरील अंतराच्या तुलनेत फारच कमी असले तरी प्रत्यक्षात हे सर्व ज्या प्रचंड वेगात घडत असते तो स्पेस स्टेशन चा वेग घेण्यासाठी पृथ्वीवरून निघालेल्या यानाला इतका वेळ जावा लागतो.
यात महत्वाची गोष्ट म्हणजे कॅप्टन शुभांषु शुक्ला हे यानाचे पायलट जरी असले तरी यानाची सर्व उड्डाण प्रक्रिया ऑटोमॅटिक कॉम्पुटर द्वारे चालते,
यानाचे पायलट आणि कमांडर केवळ यानाचे स्टेस्टस मॉनिटर करतात आणि ग्राउंड कमांड सेंटर वरून येणाऱ्या सूचना प्रमाणे कृती करतात.
केवळ इमर्जन्सी च्या वेळीच यानाचा मॅन्युनल कंट्रोल घेऊन पायलट यान चालवतो.
सुनीता विलियम्स अशाच प्रकारचे नवे Starliner यानाचे मॅन्युअल टेस्टिंग सुरु असताना त्यांच्या यानात झालेल्या बिघाडा मुळे स्पेस स्टेशन वर अडकून राहिल्या होत्या. यावर सविस्तर वेगळी पोस्ट आहे ती वाचा.
---------------
एखाद्या 100 किमी वेगात जाणाऱ्या ट्रेन ला प्लॅटफॉर्म वर न थांबता पकडायचे आहे आणि त्यात प्रवेश करायचा आहे असे सांगितले, तर ते अशक्य वाटेल.
पण समजा दुसऱ्या समांतर ट्रॅक वर आपण ट्रेन चालवली आणि दोन्ही ट्रेन 100 किमी वेगात एकाच दिशेत जात असतील तर त्यांचा परस्पर वेग शून्य बनेल म्हणजे दोन्ही ट्रेन मधील लोकांना समोरची ट्रेन स्थिर आहे असेच वाटेल, मग समजा अशा ट्रेन मध्ये मधोमध फळी टाकून ऍक्शन सिनेमात दाखवतात तसे दृश्याची कल्पना केली तर दोन्ही ट्रेन मधील लोक परस्पर गती शून्य झाली Relative speed zero असल्याने सहज एक ट्रेन मधून दुसऱ्या ट्रेन मध्ये जाऊ शकतात.
परंतु जमिनीवरून बघणाऱ्या स्थिर निरीक्षकाला दोन्ही ट्रेन चा वेग 100 किमी / तास आहे असेच वाटेल.
हेच आहे रिलेटिव्ह वेगाचे उदाहरण ज्यामुळे पृथ्वीवरून उड्डाण केलेले रॉकेट अवकाशयान 27000 किमी / तास वेगात जाणाऱ्या स्पेस स्टेशन ला सुद्धा सहज पोहोचू शकते.




Daily Routine— Women drawing water and chatting at the village well near Ratnagiri, 1930s.


 

"सदका हर बला को टालता है।"



मिस्र का एक अमीर बिज़नेस मेन था, उसकी उम्र पचास के लगभग थी के एक दिन उसके दिल में तक़लीफ़ का एहसास हुआ, और जब उसने काहिर के सब से बड़े अस्पताल में अपना इलाज कराया तो उन्होंने माज़रत करते हुए उसे योरप जाने को कहा, योरप में तमाम टेस्ट मुकम्मल करने के बाद वहां के डॉक्टर ने उसे बताया के तुम सिर्फ चंद दिनों के मेहमान हो, क्योंकि तुम्हारा दिल काम करना छोड़ रहा है।

वह शख्स बाई पास करवा कर मिस्र वापस आ गया और अपनी जिंदगी के बाकी दिन गिन गिन कर गुज़ारने लगा। एक दिन वह एक दुकान से गोश्त खरीद रहा था जब उसने देखा के एक औरत कसाई की फेंकी चर्बी के टुकड़े को जमा कर रही है, उस शख्स ने औरत से पूछा तुम इसे क्यों जमा कर रही हो ?

औरत ने जवाब दिया के घर में बच्चे गोश्त खाने की ज़िद कर रहे थे, चूंके मेरा शौहर मर चुका है और कमाने का कोई ज़रिया भी नही है, इसलिए मेंने बच्चों की ज़िद की बदौलत मजबूर होकर ये कदम उठाया है, इस फेंकी हुई चर्बी के साथ थोड़ा बहुत गोश्त भी आ जाता है, जिसे साफ करके पका लूंगी।

बिज़नेस मेन की आँखों में आँसू आ गए, उसने सोचा कि मेरी इतनी दौलत का मुझे क्या फायदा? मैं तो अब बस चंद दिनों का महमान हुं, मेरी दौलत किसी गरीब के काम आ जाए उससे अच्छा और क्या, उसने उसी वक्त इस औरत को काफ़ी सारा गोश्त खरीदकर दिया और कसाई से कहा इस औरत को पहचान लो, ये जब भी आए और जितना भी गोश्त माँगे उसे दे देना और पैसे मुझसे ले लेना।

इस वाक्ये के बाद वो शख्स अपने रोज़ मर्रा के मामुलात में मसरूफ हो गया, कुछ दिन उसे दिल में किसी तकलीफ का एहसास न हुआ तो उसने काहिरा में मौजूद लेबोरिटी में दोबारा टेस्ट कराया, डॉक्टर ने बताया के रिपोर्ट के मुताबिक आप के दिल में कोई मसला नही है, लेकिन तसल्ली केलिए आप दोबारा योरप में चेकअप करवा आएँ।
वह शख्स दोबारा योरप गया और वहां टेस्ट कराए, रिपोट्स के मुताबिक उसके दिल मे कोई खराबी सिरे से थी ही नही। डॉक्टर हैरान रह गए और उससे पूछा के आप ने ऐसा क्या खाया कि आपकी बीमारी जड़ से खत्म हो गई।

उसे फ़ौरन वह गोश्त वाली बेवा(विधवा) याद आई और उसने मुस्कुरा कर कहा कि इलाज वहां से हुआ है, जिस पर तुम यक़ीन नही रखते, बेशक मेरे "नबी" ने सच कहा के 

"सदका हर बला को टालता है।"



A masterpiece not built, but carved from a single mountain. India's ancient spirit, unshaken across centuries."



1839 – A timeless vision captured in a sketch.

2016 – Still standing, weathered but proud.

2025 – Restored, revered, and radiant in the golden light.

A masterpiece not built, but carved from a single mountain.
India's ancient spirit, unshaken across centuries."



लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या १५१ व्या जयंती निमित विनम्र अभिवादन.

 शाहू महाराजांचा जन्म २६ जून १८७४ रोजी कागल येथील घाटगे घराण्यात झाला. त्यांचे मूळ नाव यशवंत, त्यांच्या वडिलांचे नाव जयसिंगराव तर आईचे नाव राधाबाई होते. कोल्हापूर संस्थानाचे राजे चौथे शिवाजी महाराज यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नी आनंदीबाई यांनी १७ मार्च १८८४ रोजी यशवंतरावांना दत्तक घेतले, व 'शाहू' हे नाव ठेवले. १८८९ ते १८९३ या चार वर्षांच्या कालखंडात धारवाड येथे शाहू महाराजांचा शैक्षणिक आणि शारीरिक विकास झाला. शिक्षण चालू असतानाच १ एप्रिल १८९१ रोजी बडोद्याच्या गुणाजीराव खानविलकर यांच्या लक्ष्मीबाई या मुलीशी शाहू विवाहबद्ध झाले. या वेळी त्यांचे वय १७ वर्षांचे होते आणि लक्ष्मीबाई वय १२ वर्षांहून कमी होते. एप्रिल १८९४ रोजी त्यांचा राज्यारोहण समारंभ झाला. राज्याभिषेक झाल्यानंतर १९२२ पर्यंत म्हणजे २८ वर्षे ते कोल्हापूर संस्थानाचे राजे होते. मुंबई येथे ६ मे १९२२ रोजी त्यांचे निधन झाले.

शाहू महाराजांनी बहुजन समाजात शिक्षण प्रसार करण्यावर विशेष भर दिला. त्यांनी कोल्हापूर संस्थानात प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत केले. स्त्री शिक्षणाचा प्रसार व्हावा म्हणून त्यांनी राजाज्ञा काढली. अस्पृश्यता नष्ट करण्याच्या दृष्टीने त्यांनी १९१९ साली सवर्ण व अस्पृश्यांच्या वेगळ्या शाळा भरवण्याची पद्धत बंद केली. जातिभेद दूर करण्यासाठी त्यांनी आपल्या राज्यात आंतरजातीय विवाहाला मान्यता देणारा कायदा केला. १९१७ साली त्यांनी पुनर्विवाहाचा कायदा करून विधवाविवाहाला कायदेशीर मान्यता मिळवून दिली. बहुजन समाजाला राजकीय निर्णयप्रक्रियेत सामावून घेण्यासाठी त्यांनी १९१६ ला निपाणी येथे ‘डेक्कन रयत असोसिएशन’ ही संस्था स्थापली. वेदोक्त मंत्र म्हणण्याच्या अधिकारावरून झालेले वेदोक्त प्रकरण शाहू महाराजांच्याच काळात झाले.
त्यांचे शिक्षण ब्रिटिश अधिकारी फ्रेजर यांच्या हाता खाली झाले. पुढील शिक्षण राजकोटच्या राजकुमार कॉलेज मध्ये व धारवाड येथे झाले. अभ्यास व् शैक्षणिक सहलीद्वारे मिळालेले व्यवहारज्ञान यामुळे शाहूराजे यांचे व्यक्तिमत्व विकसित झाले होते. १८९६ चा दुष्काळ व नंतर आलेली प्लेगची साथ या काळात त्यांची कसोटी लागली आणि त्याला ते पूर्णपणे उतरले. दुष्काळी कामे, तगाईवाटप, स्वस्त धान्यदुकाने, निराधार आश्रमाची स्थापना हे कार्य पाहता 'असा राजा होणे नाही' असेच प्रजेला वाटते.
शाहू छत्रपती स्पिनिंग अँड वीव्हिंग मिल, शाहुपुरी व्यापारपेठ, शेतकऱ्यांची सहकारी संस्था, शेतकी तंत्रज्ञानाच्या संशोधनासाठी किंग एडवर्ड अॅग्रिकल्चरल इन्स्टिट्यूट इत्यादी संस्था कोल्हापुरात स्थापण्यात त्यांचा प्रमुख वाटा होता. राधानगरी धरणाची उभारणी, शेतकऱ्यांना कर्जे उपलब्ध करून देणे अशा उपक्रमांतूनही त्यांनी कृषिविकासाकडे लक्ष पुरवले.
त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना त्यांच्या शिक्षणासाठी, तसेच मूकनायक वृत्तपत्रासाठीही सहकार्य केले होते. त्यांनी चित्रकार आबालाल रहिमान यांच्यासारख्या कलावंतांना राजाश्रय देऊन प्रोत्साहन दिले. शाहू महाराजांना 'राजर्षी' ही उपाधी कानपूरच्या कुर्मी क्षत्रिय समाजाने दिली.
स्वातंत्र्यापूर्वी कैक वर्षे आधी समता, बंधुता, धर्म निरपेक्षता, सर्व घटकांना विकासाची समान संधी ही तत्त्वे शाहू महाराजांनी करवीर संस्थानात अमलात आणली. म्हणूनच त्यांचा देशभरात 'महाराजांचे महाराज' असा गौरव होतो. रयत प्रजा व उपेक्षित समाजाला त्यांचे हक्क व न्याय मिळवून देण्याचे कार्य शाहूंनी केले. आपल्या संपूर्ण जीवन कार्यामध्ये त्यांनी समाजातील बहुजन समाजाला त्यांचे न्याय व हक्क मिळवून देण्यासाठी आपल्या अधिकाराचा पूर्णपणे वापर केला म्हणूनच ते लोककल्याणकारी राज्यकर्ते ठरले.
महाराजांनी सुमारे २८ वर्षे राज्यकारभार केला. शाहू राजांना बहुजनांच्या शिक्षणाविषयी तळमळ होती. म्हणून कोल्हापूर संस्थानात सक्तीच्या मोफत शिक्षणाचा कायदा केला. तसेच ५०० ते १००० लोकवस्तीच्या गावांमध्ये शाळा काढल्या. जे पालक आपल्या मुलांना शाळेत पाठवणार नाहीत त्या पालकांना प्रतिमहिना १ रू. दंड आकरण्याची कायदेशीर तरतूद केली. त्यांनी प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत केले. अस्पृश्यांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा करण्याच्या उद्देशाने शाहू महाराजांनी अस्पृश्यांना स्वावलंबी बनवण्याचे ठरवले. त्यासाठी अस्पृश्यांना स्वतंत्र व्यवसाय करण्यास प्रोत्साहन दिले, दुकाने हॉटेल्स काढण्यासाठी प्रोत्साहन दिले, तसेच आर्थिक मदत देखील देऊ केली. अस्पृश्यांना शिवण यंत्रे देऊन स्वतंत्र व्यवसाय करण्यास प्रोत्साहन दिले. राजवाड्यातील कपडे त्यांच्याकडून शिवून घेण्यास सुरुवात केली. गंगाधर कांबळे या व्यक्तीला कोल्हापुरात मध्य वस्तीत चहाचे दुकान काढून दिले. अस्पृश्यांना समाजात प्रतिष्ठा प्राप्त व्हावी म्हणून त्यांनी महार पैलवानांना पैलवान चांभार यांना सरदार अभंग यांना पंडित अशा पदव्या दिल्या, अस्पृश्य सुशिक्षित तरुणांची तलाठी म्हणून नेमणूक केली.
अस्पृश्यता नष्ट करण्याच्या दृष्टीने त्यांनी सवर्ण व अस्पृश्यांच्या वेगळ्या शाळा भरवण्याची पद्धत १९१९ मध्ये बंद केली. गावच्या पाटलाने कारभार चांगला चालवावा यासाठी शिक्षण देणाऱ्या पाटील शाळा, प्रत्यक्ष व्यावसायिक शिक्षण देणाऱ्या, तंत्रे व कौशल्ये शिकवणाऱ्या शाळा असेही उपक्रम त्यांनी राबवले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा व कार्याचा वारसा समर्थपणे चालवणारा राजा म्हणून आपली ओळख निर्माण केली. सामाजिक बंधुभाव, समता, दलित व उपेक्षित बांधवांचा उध्दार, शिक्षण, शेती, उद्योगधंदे, कला, क्रिडा व आरोग्य इत्यादी महत्वपूर्ण क्षेत्रामध्ये अद्वितीय स्वरूपाचे कार्य केले.
मागासलेल्या लोकांना प्रगतीच्या प्रवाहात आणावयाचे असेल तर त्यांच्यासाठी राखीव जागांची तरतूद केली पाहिजे. हा व्यापक दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून ६ जुलै १९०२ रोजी कोल्हापूर संस्थानात मागास जातींना ५० टक्के जागा राखीव राहतील अशी घोषणा केली व तिची त्वरित अंमलबजावणी करुन संबंधित अधिकाऱ्याकडून अहवाल मागविले. शाहूंच्या या निर्णयाला तेंव्हा अनेक उच्चवर्णीय पुढाऱ्यांनी विरोध केला. त्या काळात अस्पृश्य मानल्या गेलेल्या जातीच्या लोकांसाठी नोकरीमध्ये राखीव जागांची तरतूद करून सरकारी नोकऱ्या मिळवून दिल्या. शाळा, दवाखाने, पाणवठे, सार्वजनिक विहिरी, सार्वजनिक इमारती इत्यादी ठिकाणी अस्पृश्यांना समानतेने वागवावे असा आदेश त्यांनी कोल्हापूर संस्थानात काढला. १९१७ साली त्यांनी पुनर्विवाहाचा कायदा करून विधवा विवाहाला कायदेशीर मान्यता मिळवून दिली. तसेच त्यांनी देवदासी प्रथा बंद करण्यासाठीही कायद्याची निर्मिती केली. बहुजन समाजाला राजकीय निर्णय प्रक्रियेत सामावून घेण्यासाठी त्यांनी १९१६ साली निपाणी येथे 'डेक्कन रयत असोसिएशन' ही संस्था स्थापली.
त्याकाळी धर्माच्या नावाखाली देवांना मुले-मुली वाहण्याची विचित्र पद्धत भारतात चालू होती. परंतु राजांनी आपल्या संस्थानात जोगत्या-मुरळी प्रतिबंधक कायदा करुन ही पद्धत बंद पाडली. जातिभेदाचे प्रस्थ नष्ट व्हावे म्हणून आपल्या संस्थानात आंतरजातीय व आंतरधर्मीय विवाहास कायदेशर मान्यता दिली. तसा कायदा पारित केला आणि याची प्रत्यक्ष अंमल बजावणी करताना आपल्या चूलत बहीणीचे लग्न धनगर समाजातील यशवंतराव होळकर यांच्याशी लावून दिले. एवढेच नव्हे तर संस्थानात जवळजवळ १०० मराठाधनगर विवाह घडवून आणले. अशा अनेक कार्याच्या माध्यमातून त्यांनी स्त्रियांना सन्मानाची वागणूक व दर्जा मिळवून दिला.
तत्कालीन परिस्थितीमध्ये जातिव्यवस्थेची शिकार झालेल्या अनेक जमाती त्या काळात चोऱ्या, दरोडे अशा चुकीच्या मार्गांचा अवलंब करत होत्या. सनातनी वर्णव्यवस्थेने त्यांना उपेक्षित ठेवून शिक्षण, सत्ता व संपत्तीचा अधिकार नाकारला, त्यामुळे त्यांचे जीवन नैराश्यमय झाले. त्याचाच परिणाम म्हणून त्यांनी चोऱ्या, दरोड्यांचा मार्ग अवलंबला. त्यामुळे ब्रिटिश सरकारने या जमातीवर गुन्हेगारीचा शिक्का मारला. त्यांना रोज गावकामगाराकडे हजेरी लावावी लागत असे. शाहू राजांना या लोकांविषयी कणव होती. कारण ते खऱ्या अर्थाने वंचितांचे राजे होते. त्यामुळे शाहूंनी हजेरी पद्धत बंद केली. या जाती जमातींच्या लोकांना एकत्रित करून गुन्हेगारी पासून त्यांना परावृत्त केले. त्यांना संस्थानात नोकऱ्या दिल्या. त्यांच्यातून पहारेकरी, रखवालदार, रथाचे सारथी निर्माण केले. त्यांना घरे बांधून दिली. वणवण भटकणाऱ्या लोकांच्या राहण्याची सोय झाली. पोटापाण्याची सोय झाली. त्यामुळे गुन्हेगार म्हणून शिक्का बसलेल्या लोकांना माणूस म्हणून समाजात सन्मानाने वावरता येऊ लागले.
गुन्हेगारांना शासन करणारा सत्ताधीश सर्वत्र पहायला मिळेल. मात्र त्यांना प्रेमाने, मायेने आपलेसे करुन समाजात सामाजिक दर्जा देणारा व त्यांच्यात स्वाभिमान निर्माण करणारा राजा विरळाच. वेदोक्त मंत्र म्हणण्याच्या अधिकारावरून झालेला वेदोक्त संघर्ष राजर्षी शाहूंच्याच काळात झाला. हे महाराष्ट्राच्या सामाजिक जीवनातील वादळच होते. या प्रकरणामुळे सत्यशोधक चळवळ आणखी प्रेरित झाली. बहुजन, अस्पृश्य समाजाचा सर्वांगीण विकास साधण्याचे कार्य करताना त्यांनी एका अर्थाने महात्मा फुले यांचीच परंपरा पुढे चालवली. त्यांनी सत्यशोधक चळवळीला प्रत्यक्ष सहकार्य केले. कोल्हापूर संस्थानांमध्ये सत्यशोधक चळवळीचा प्रसार आणि प्रचार करण्याचे ही महत्त्वाची जबाबदारी राजर्षी शाहू महाराजांनी पार पडली त्यांच्या नेतृत्वाखालीच संपूर्ण कोल्हापूर संस्थानांमध्ये सत्यशोधक चळवळ उभी राहिली आणि ती नेटाने पुढे नेण्याची कामगिरी देखील पार पाडली गेली. पुढे या चळवळीचा प्रसार आणि प्रचार करण्याची महत्त्वाची जबाबदारी कर्मवीर भाऊराव पाटील यांनी पार पाडली यासाठी त्यांनी शिक्षणातून बहुजन समाजाचा सर्वांगीण विकास हे सूत्र अंगिकारलेे. दलित पीडित उपेक्षित समाजाला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला यामागे खरी प्रेरणा ही राजर्षी शाहू, महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची होती. बाबासाहेब आंबेडकरांना माणगावच्या परिषदेमध्ये "दलितांचा नेता" व "भारतीय अग्रणी नेता" म्हणून घोषित केले. यापुढील काळामध्ये बाबासाहेबांनी दलित उपेक्षित समाजाचे नेतृत्व करावं असं आवाहनही महाराजांनी केलं. शाहू यांनी सर्व उपेक्षित समाजातील व अस्पृश्य वर्गातील लोकांना आपल्या संस्थानामध्ये आरक्षणाद्वारे नोकऱ्या देण्याचा प्रयत्न केला, यादृष्टीने संपूर्ण भारतामध्ये आरक्षणाचे जनक म्हणून त्यांचा गौरव केला जातो. सामाजिक न्यायाची भूमिका घेऊन शाहूराजांनी सामाजिक समतेसाठी प्रयत्न केले.
शाहूंनी कोल्हापूर संस्थानात संगीत, चित्रपट, चित्रकला, लोककला आणि कुस्ती या क्षेत्रांतील कलावंतांना राजाश्रय देऊन त्यांना प्रोत्साहन देण्याचे महत्कार्य केले.
महाराजानी कोल्हापूर, बेळगाव या भागातील स्वातंत्र्यवीराना वेळोवेळी आर्थिक व इतर मदत केली. शाहू महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संबंध चांगले होते. डॉ. बाबासाहेबांनी ‘मूकनायक’ हे साप्ताहिक ३१ जानेवारी १९२० ला प्रथम प्रकाशित केले. परंतु आर्थिक अडचणीमुळे पुढे ते बंद पडले. परंतु हे राजर्षी शाहू महाराजांच्या लक्षात आल्यावर त्यांनी तत्काळ आर्थिक मदत केली.
राजर्षी शाहू महाराजांचे मूळ नाव यशवंतराव होते. त्यांचा जन्म कोल्हापूर जिल्ह्यातील कागल येथील घाटगे घराण्यात झाला. महाराजानी सुमारे २८ वर्षे राज्यकारभार केला. त्यांनी आपल्या राज्यात प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत केले. स्त्री शिक्षणाचा प्रसार व्हावा म्हणून त्यांनी राजाज्ञा काढली. अस्पृश्यता नष्ट करण्याच्या दृष्टीने त्यांनी सवर्ण व अस्पृश्यांच्या वेगळ्या शाळा भरवण्याची दुष्ट पद्धत १९१९ मध्ये बंद केली. गावच्या पाटलाने कारभार चांगला चालवावा यासाठी शिक्षण देणार्या पाटील शाळा, प्रत्यक्ष व्यावसायिक शिक्षण देणाऱ्या, तंत्रे व कौशल्ये शिकवणाऱ्या शाळा, बहुजन विद्यार्थ्यांंसाठी वैदिक पाठशाळा, संस्कृत भाषेच्या विकासासाठी संस्कृत शाळा असेही उपक्रम त्यांनी राबवले.
शाहू महाराजानी समतेवर आधारीत राज्य निर्माण केले. त्यामुळे जातीयवादी समाजकंटक लोकानी महाराजाना ठार मारण्याचे प्रयत्न केले. एकदा मारेकरी पाठवून आणि एकदा बाँब फेक करून महाराजांना दगा करायचा प्रयत्न केला गेला. पण जनतेचे प्रेम आणि दुवा यांच्या पुण्याईने महाराज सुखरूप राहिले. महाराजाना बदनाम करायचेही अनेक प्रयत्न झाले. पण शत्रूंचे सारे प्रयत्न विफल ठरले.
महाराजांनी सुरू केलेली शैक्षणिक वसतिगृहे :
* व्हिक्टोरिया मराठा बोर्डिंग हाऊस (१९०१)
* दिगंबर जैन बोर्डिंग (१९०१)
* वीरशैव लिंगायत विद्यार्थी वसतिगृह (१९०६)
* मुस्लीम बोर्डिंग (१९०६)
* मिस क्लार्क होस्टेल (१९०८)
* दैवज्ञ शिक्षण समाज बोर्डिंग (१९०८)
* श्री नामदेव बोर्डिंग (१९०८)
* पांचाळ ब्राह्मण वसतिगृह (१९१२)
* श्रीमती सरस्वतीबाई गौड सारस्वत ब्राह्मण विद्यार्थी वसतिगृह (१९१५)
* इंडियन ख्रिश्चन होस्टेल (१९१५)
* कायस्थ प्रभू विद्यार्थी वसतिगृह (१९१५)
* आर्यसमाज गुरूकुल (१९१८)
वेदोक्त मंत्र म्हणण्याच्या अधिकारावरून झालेला वेदोक्त संघर्ष राजर्षी शाहूंच्याच काळात झाला. हे महाराष्ट्राच्या सामाजिक जीवनातील वादळच होते. या प्रकरणामुळे सत्यशोधक चळवळ आणखी प्रखर झाली. बहुजन, अस्पृश्य समाजाचा सर्वांगीण विकास साधण्याचे कार्य करताना त्यांनी एका अर्थाने महात्मा फुले यांचीच परंपरा पुढे चालवली. त्यांनी सत्यशोधक चळवळीला प्रत्यक्ष सहकार्य केले.
शाहू छत्रपती स्पिनिंग ॲन्ड विव्हिंग मिल’ची स्थापना, शाहुपुरी व्यापारपेठेची स्थापना, गुळाच्या बाजारपेठेची निर्मिती, शेतकऱ्यांच्या सहकारी संस्थांची स्थापना, शेतकऱ्यांना कर्जे उपलब्ध करून देणे असे उपक्रम त्यांनी आपल्या संस्थानात राबविले. शेती, उद्योग, सहकार या क्षेत्रांत राजर्षींनी नवनवे प्रयोग केले. शेतीच्या आधुनिकीकरणासाठी त्यांनी संशोधनाला पाठिंबा दिला. नगदी पिके व तंत्रज्ञानाचा वापर वाढण्यासाठी त्यांनी ‘किंग एडवर्ड ॲग्रिकल्चरल इन्स्टिट्यूट’ स्थापन केली. राजांनी त्याकाळी पाण्याचे महत्त्व लक्षात घेऊन भविष्यात रयतेला दुष्काळाला सामोरे जावे लागणार नाही यासाठी राधानगरी नावाचे धरण बांधले.
राजर्षी शाहूंनी कोल्हापूर संस्थानात संगीत, चित्रपट, चित्रकला, लोककला आणि कुस्ती या क्षेत्रांतील कलावंतांना राजाश्रय देऊन त्यांना प्रोत्साहन देण्याचे महत्त्वाचे कार्य केले.
महाराजांनी कोल्हापूर, बेळगाव या भागातील स्वातंत्र्यवीराना वेळोवेळी आर्थिक व इतर मदत केली. शाहू महाराज व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संबंध सर्वश्रृत आहे. डॉ. बाबासाहेबांनी ‘मूकनायक’ हे साप्ताहिक ३१ जानेवारी १९२० ला प्रथम प्रकाशित केले. परंतु आर्थिक अडचणीमुळे पुढे ते बंद पडले. परंतु हे राजर्षी शाहू महाराजांच्या लक्षात आल्यावर त्यांनी तात्काळ २५०० रुपयांची भरघोस मदत केली.
शाहू महाराजांचा २६ जून हा जन्मदिवस महाराष्ट्रात ‘सामाजिक न्याय दिवस’ म्हणून पाळला जातो. त्यादिवशी सार्वजनिक कार्यक्रम होतात. कोल्हापूरच्या राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्टतर्फे 'राजर्षी पुरस्कार' रोख एक लाख रुपये आणि सन्मानचिन्ह या स्वरुपात दिला जातो.
*संकलन:-मंगेश नामदेव गायकवाड, पुणेशहर, पेरणेकर.



कायझेनचे मुख्य तत्त्व :



कायझेन म्हणजे सतत सुधारणा. ही एक जपानी कार्यसंस्कृती आहे जिथे दिवसागणिक थोडीथोडी प्रगती केली जाते.
कायझेनचे मुख्य तत्त्व :

"Today better than yesterday, tomorrow better than today."
(आज कालपेक्षा थोडं चांगलं, उद्या आजपेक्षा थोडं अधिक चांगलं.)
मुख्य मुद्दे :
छोट्या सुधारणा — मोठ्या बदलांची वाट न पाहता दररोज थोडं थोडं सुधारत जा.
प्रत्येकाची भागीदारी — फक्त लीडर नव्हे, कामगारांपासून सगळ्यांनी सुधारणा सुचवायच्या.
सिस्टम सुधारवा, माणसाला दोष देऊ नका
शिस्त, पारदर्शकता आणि सातत्याने अंमलबजावणी
5S, SOPs आणि वेळेवर समीक्षा — हे KAIZEN मुख्य भाग आहेत
Kaizen आणि चहाची कपबशी – जापानच्या रेल्वेतली खरी गोष्ट
कुठे? — Shinkansen (Japanese Bullet Train)
घटना:
Bullet train मधल्या सफाई टीमने निरीक्षण केलं की – प्रवासी चहा घेतल्यानंतर कप ठेवण्यासाठी डस्टबिनपर्यंत जायला आळस करतात, त्यामुळे सीटजवळ कचरा राहतो.
Kaizen विचार:
एका सफाई कर्मचाऱ्याने प्रस्ताव मांडला –
“प्रत्येक सीटजवळ एक लहान ‘cup bin’ लावता येईल का?”
हे लावल्यावर प्रवाशांनी जागेवरच कप ठेवायला सुरुवात केली.
परिणाम:
कोच स्वच्छ राहायला लागले
साफसफाईसाठी वेळ 20% ने कमी झाला
आणि सर्वात महत्त्वाचं – प्रवाशांच्या समाधानात भर घातली
शिकवण:
Kaizen म्हणजे मोठे यंत्र बदलणे नाही…
कधी कधी एक छोटी कपबशीचही ट्रेनची संस्कृती बदलू शकते.

Friday, June 20, 2025

10 Powerful Quotes About Decision-Making


Every choice we make shapes our future. Here are 10 inspiring quotes to remind us of the power of decisiveness:
"Indecision is the thief of opportunity."– Jim Rohn
"If you don't make decisions, others will make them for you."– Harvey Mackay
"Determination is a trait shared by all successful people. Failure stems from a lack of decisiveness."– Tony Robbins
"Decisiveness is a hallmark of high performers. Almost any decision is better than no decision at all."– Brian Tracy
"Once you make a decision, the universe conspires to make it happen." – Ralph Waldo Emerson
"The hardest thing is making the decision to act, the rest is just tenacity." – Amelia Earhart
"The secret of getting ahead is getting started..."– Mark Twain
"It is in your moments of decision that your destiny is shaped." – Tony Robbins
"Make a decision and watch your life move forward." – Oprah Winfrey
"The greatest mistake you can make in life is to be continually fearing you will make one." – Elbert Hubbard

Bonus Wisdom:

"Life is about decisions, and you can't make them if you're afraid of making mistakes."


"When you can't choose between two equally balanced paths, choose the bolder one."




Wednesday, June 18, 2025

Ants Outsmart Scientists One Seed at a Time







Ants might be tiny, but when it comes to survival smarts, they’re lightyears ahead of us in some ways.
Case in point: scientists have discovered that ants break grains and seeds before storing them, a strategic move that prevents germination even under perfect growing conditions.
It’s their way of stockpiling food without the risk of it sprouting and becoming useless.
But here's where it gets fascinating.
While studying ant nests, researchers stumbled upon something unusual coriander seeds weren’t halved like most others… they were quartered. Curious, they took the mystery to the lab. What they found stunned them: coriander seeds still germinate when halved, but not when broken into four pieces.
In other words, the ants had already figured this out.
Long before any lab coats ran the experiment, these tiny creatures knew exactly how to neutralize coriander's ability to grow. It wasn’t just instinct it was precision agriculture, on a micro scale.
This jaw-dropping insight is a reminder that nature’s smallest engineers often have knowledge we’re only just beginning to uncover. Ants aren’t just survivors they’re strategists, and they may have more lessons to teach us than we realize.

Remission for Reading





Since 2012, Brazil has implemented a program known as "Remission for Reading," which allows prisoners to reduce their sentences by reading books and writing reports. For each approved book report, inmates can have four days deducted from their sentence, with a maximum of 12 books per year, totaling up to 48 days annually. The program aims to promote literacy, critical thinking, and personal development among inmates, facilitating their rehabilitation and reintegration into society. Participants select books from the prison library, which includes materials in Braille, audiobooks, and foreign languages to accommodate diverse needs. After reading, inmates have 10 days to write a review demonstrating their understanding of the text. These reviews are evaluated by a commission comprising educators, librarians, and civil society representatives. This initiative has been recognized for its positive impact on inmates' lives, offering them a constructive way to reduce their sentences while fostering personal growth and reducing recidivism.


हैदराबाद की उस्मानिया यूनिवर्सिटी के स्टूडेंट साल 1944 में कुछ इस तरह दिखते थे।


 

जागतिक मल्लखांब दिवस










आज जागतिक मल्लखांब दिवस. मल्लखांब हा अस्सल भारतीय मातीतला लाकडी खांबावर किंवा लवचिक दोरीवर केला जाणारा परिपूर्ण असा व्यायामप्रकार! शारीरिक चपळता, लवचिकता, मानसिक एकाग्रता, पोटातील शक्ती या साऱ्याची सुरेख गुंफण असणारा हा पारंपरिक व्यायामप्रकार आपल्या पूर्वजांनी कित्येक शतकांपूर्वी निर्माण केला. मल्लखांबाच्या इतिहासाचे आपल्याकडे प्राचीन, मध्ययुगीन, ब्रिटिशकालीन आणि आधुनिक असे चार भाग पडतात. या चारही कालखंडात मल्लखांबाबद्दलच्या विविध नोंदी आपल्याला लिखित आणि चित्रित स्वरूपात सापडतात. प्रसृत समजांनुसार अठराव्या शतकात बाळंभट्ट देवधरांशी याचा इतिहास जोडला जात असला तरी वास्तविक मल्लखांबाचा इतिहास त्याहून कित्येक शतके मागे जातो. आज मल्लखांब दिनाच्या निमित्ताने या पारंपरिक व्यायामप्रकाराचा एक मागोवा घेण्यासाठी हा लेखनप्रपंच.
मल्लखांबाचे ऐतिहासिक संदर्भ भारतीय इतिहासात वेगवेगळ्या कालखंडांच्या तुकड्यांमध्ये सापडतात. संदर्भांची ही मालिका काही काळात तुटक झालेली दिसते (पण अर्थात, ही संशोधनातली दरी..क्रीडा सातत्यातली नाही). १९५७ ते १९६८ याकाळात आशुतोष म्युझिअम ऑफ इंडियन आर्ट या संस्थेकडून पश्चिम बंगालच्या विद्याधारी नदीजवळच्या ‘चंद्रकेतूगढ’ (२४ परगना जिल्हा) गावामध्ये उत्खनने झाली. या उत्खननांमध्ये इसवी सन पूर्व तिसरे शतक ते इसवी सनाचे पाचवे-सहावे शतक या काळातले मातीच्या वस्तूंचे अवशेष मोठ्या प्रमाणात सापडले. यातल्या तिसऱ्या-चौथ्या शतकातल्या एका मातीच्या भांड्यावर एका खांबावर कसरत करणाऱ्या व्यक्तीचे चित्रण आढळून आले होते. भारतातल्या मल्लखांबाचा हा आतापर्यंतचा सर्वात प्राचीन संदर्भ म्हणता येईल.
भारतातले खेळ, कसरती, व्यायाम यांच्याबद्दल परकीय प्रवाशांनी केलेल्या नोंदी कायमच महत्वपूर्ण स्रोत ठरल्या आहेत. सातव्या शतकात भारतात आलेला चीनी प्रवासी ह्यूएन त्सांग हा अतिशय महत्वाच्या प्रवाशांपैकी एक. ह्यूएन त्सांगने इसवीसन ६२९ ते ६३९ याकाळात वाराणसीला मुक्कामी असताना तत्कालीन मल्लखांबाबद्दल नोंद करताना लिहिले आहे, “इथल्या नदीच्या मध्ये एक स्तंभ रोवलेला आहे. सूर्यास्ताच्या वेळी साधक या खांबावर चढून एक हात आणि एक पायाने हा खांब पकडून दुसऱ्या हात आणि पायाने यावर वेगाने कसरती करतात. हे दृश्य फारच मनोहारी दिसते”. अशा प्राचीन लिखित संदर्भांमधून विशिष्ट खेळ, व्यायामप्रकार कसा विकसित होत गेला याची ससंदर्भ माहिती आपल्याला मिळत जाते.
मधल्या काळातल्या काही तुटक संदर्भांनंतर ‘मल्लखांब’ समोर येतो ते बाराव्या शतकातल्या कल्याणी चालुक्य राजा सोमेश्वर तृतीय याने लिहिलेल्या ‘मानसोल्लास’ ग्रंथामध्ये, तेही अगदी विस्तृतपणे! मानसोल्लास ग्रंथाचे काही भाग युद्ध, शस्त्र यांच्यासोबतच सैनिकांनी युद्धासाठी आणि शारीरिक श्रमांसाठी करण्याच्या व्यायामांचेही वर्णन करतात. यात सैनिक, विशेषतः मल्लांनी स्तंभावर व्यायाम करण्याच्या ‘स्तंभ श्रम’ अर्थात मल्लखांबाचे वर्णन केलेले आहे. यात राजा सोमेश्वराने स्तंभश्रम करताना “स्तंभ हातात पकडण्यायोग्य, उंच, खोल भूमीमध्ये गाडलेला, चंदनाने लिप्त असावा. स्तंभावर चढताना उडी मारून मांड्यांनी स्तंभ पकडावा किंवा हात, छाती आणि पायांचा वापर करून त्यावर चढावे. स्तंभाला हातांनी आणि पायांनी पकडून विविध आवर्तन-विवर्तने (दशरंग हात) करून स्तंभश्रम करावेत”, अशा अनेक बारकाव्यांनिशी तत्कालीन मल्लखांबाची माहिती दिलेली आहे.
मल्लखांबाबद्दल इतक्याच विस्तृतपणे माहिती देणारा दुसरा महत्वपूर्ण संदर्भ म्हणजे ‘मल्लपुराण’. मल्लपुराणाच्या नेमक्या कालखंडाबद्दल प्रवाद असले तरी सर्वसाधारण या ग्रंथाचा कालखंड इसवी सनाचे तेरावे ते सतरावे शतक यादरम्यानचा मानला जातो. मल्लपुराणामध्ये मल्लविद्येसोबतच मल्लविद्येला पूरक व्यायामप्रकारांची सविस्तर माहिती देताना त्यात स्तंभश्रम, अर्थात मल्लखांबाच्या नियमित सरावाने खांदे रूंद होतात, तळहात, जांघा, मांड्या यांची पकड वाढते, अंग लवचिक राहते, हात, कंबर, पाय, घोटे यांची शक्ती वाढते, संपूर्ण शरीरात शक्तीचा संचार होतो हे मल्लखांबाचे फायदे नोंदवलेले आहेत.
मल्लखांबाचे जसे लिखित पुरावे बाराव्या ते सतराव्या शतकापर्यंत सापडतात तसेच ते विविध चित्र स्रोतांमधूनही दिसून येतात. सोळाव्या-सतराव्या शतकात भारताच्या विविध भागात तयार झालेल्या ‘राग-रागिणी’ चित्रांमध्ये, विशेषतः ‘देसख्य’ / ‘देसख’ रागिणी चित्रांमध्ये मल्लखांबावर कसरती आणि व्यायाम करणारे मल्ल, खेळाडू दिसून येतात. यातली महत्वाची बाब म्हणजे या चित्रांमध्ये स्त्रियादेखील मल्लखांब खेळताना दाखवलेल्या आहेत. अगदी सार्वत्रिक नसले तरी हा खेळ शिकण्यास, खेळण्यास मनाई नव्हती असे या चित्रांमधून स्पष्ट दिसून येते. यातल्याच काही चित्रांमध्ये खांबासोबतच दोरीचा मल्लखांब सुद्धा दिसून येतो, त्यामुळे दोरीचा मल्लखांब हादेखील मूळ मल्लखांबाइतकाच प्राचीन आहे असे वाटते.
ब्रिटिशकाळात सशस्त्र क्रांतीला आळा घालण्यासाठी इंग्रजांनी भारतात शस्त्रबंदी लागू करण्यासोबतच पारंपरिक युद्धकला, मर्दानी खेळ यांवर बंदी आणली. यात भारताच्या अनेक समृद्ध शस्त्र आणि युद्ध परंपरांना कायमची ओहोटी लागली. मल्लखांब मात्र या तडाख्यात सुदैवी ठरला. मल्लखांब रूढार्थाने ‘व्यायामप्रकार’ म्हणून प्रचलित असल्याने आणि त्यात शस्त्रांचा थेट समावेश नसल्याने मल्लखांबाचा प्रसार ब्रिटिशकाळातही चालू राहिला. पुढे मल्लखांबांच्या व्यायामशाळांचा आधार घेवून अनेक सशस्त्र क्रांतीकारकांनी व्यायामाच्या पडद्याआड शस्त्रप्रशिक्षण चालू ठेवले.
ब्रिटिश काळात मल्लखांबाचा तारू तोलणाऱ्यांमध्ये अध्वर्यू होते ते म्हणजे ‘बाळंभट्ट देवधर’! बाळंभट्ट देवधर हे दुसरे बाजीराव पेशवे यांच्या पदरी असणारे व्यायाम, शस्त्रविद्या यांचे गाढे अभ्यासक आणि प्रशिक्षक होते. तात्या टोपे, राणी लक्ष्मीबाई यांच्यासारख्या अनेक क्रांतीकारकांचे बाळंभट्ट हे गुरू! दुसरे बाजीराव पेशवे १८१८ नंतर जेव्हा बिठूर, वाराणसीला राहायला आले तेव्हा तेथपर्यंत येतेसमयी त्यांनी देवधरांच्या सहाय्याने पुणे ते वाराणसी या मार्गात अनेक आखाड्यांची स्थापना केली आणि पारंपरिक व्यायाम आणि शस्त्रविद्या यांचा प्रचार, प्रसार चालू ठेवला आणि यामध्ये मल्लखांबाचे प्रशिक्षण आणि सराव केंद्रस्थानी होता. बाळंभट्ट देवधर आणि त्यांची तीन मुले रामजी, लक्ष्मण आणि नारायण यांनी उत्तर भारतात, विशेषकरून गुजरातमध्ये मोठा शिष्यवर्ग निर्माण केला. बाळंभट्ट देवधरांचे पट्टशिष्य टक्के जमाल यांनी ‘जुम्मादादा’ यांना देवधरांच्या मल्लखांब आणि शस्त्रविद्येचा वारसा दिला ज्यांनी बडोद्यामधल्या प्रसिद्ध ‘जुम्मादादा आखाडा’ (नंतरच्या काळातील श्री जुम्मादादा व्यायाम मंदिर) महाराजा सयाजीराव गायकवाडांच्या राजाश्रयामध्ये चालू केला. बाळंभट्ट देवधरांचे दुसरे शिष्य ‘दामोदर गुरू मोघे’ यांनी वेतावरच्या मल्लखांबाचा शोध लावला आणि त्याचा प्रसार मध्यप्रदेश मधल्या उज्जैन, इंदोर आणि इतर अनेक भागांमध्ये केला.
बाळंभट्ट देवधरांचे मल्लखांबासाठीचे सर्वात मोठे योगदान म्हणजे अनेक ठिकाणांच्या आखाड्यांच्या स्थापनेतून त्यांनी मल्लखांब व्यायामप्रकार सर्वसामान्यांसाठी ‘accessible’ केला. देवधरांच्या आधी भारताच्या विविध भागात स्थानिक स्वरूपात असणाऱ्या या खेळाला देवधरांमुळे एक व्यापक आणि एकसंध स्वरूप मिळाले. भारतभरात मल्लखांबाचे प्रचलित असलेले अनेक प्रकार, शैली, पद्धती यांना एका छताखाली आणून एकप्रकारे ‘standardization’ करण्याचे महत्वपूर्ण काम बाळंभट्ट देवधरांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये केले. पुढे १९३०-४० च्या काळात दत्तात्रय चिंतामण करंदीकर (मुजुमदार) यांनी ‘व्यायाम ज्ञानकोशा’ तून मल्लखांब प्रशिक्षण आणि सरावाच्या तत्कालीन पद्धतींचे लिखित दस्तऐवजीकरण केल्याने स्वातंत्र्योत्तर काळात मल्लखांबाला राष्ट्रीय पातळीवरील खेळाचे स्वरूप आणि स्थान प्राप्त करून देण्यामध्ये मोलाची मदत झाली.
भारतातल्या प्राचीन मल्लखांबाचा प्रवास ब्रिटिशकाळात, अगदी तत्कालीन भारतीय सैन्यामध्येही चालू होता. मल्लखांब भारताच्या अनेक भागात खेळला जात असला, तरीही भारतीय सैन्यामध्ये याची ओळख निर्माण झाली ती तत्कालीन मराठा बटालियनमुळे. १७६८ साली 1st Batallion, Bombay Sepoys मधून स्थापन झालेल्या रेजिमेंटमध्ये (ज्यात कालांतराने वेगेवगेळे युनिट्स जोडले जात Maratha Light Infantry तयार झाली) रेजिमेंटचे स्थानिक व्यायाम, खेळ म्हणून मल्लखांब, दांडपट्टा, भालाफेक यांची प्रात्यक्षिके आणि सराव निमित्तांनी सादर केले जात असल्याच्या नोंदी ब्रिटिश अधिकाऱ्यांच्या लिखाणात तसेच छायाचित्रांमध्येही सापडतात. बॉम्बे जिम्नॅस्टिक्स इंस्टिट्यूटचे कॅप्टन डॉ. कल्याणपूरकर यांनी इन्स्टिट्यूट मधले आणि अमरावतीच्या हनुमान प्रसारक मंडळातले विद्यार्थी यांना सोबत घेवून मल्लखांबाची प्रात्यक्षिके १९३६ मध्ये बर्लिनमध्ये झालेल्या ऑलिम्पिकमध्ये हिटलरच्या समोरही सादर केली होती. १९२० ते १९४० याकाळात अमरावतीच्या हनुमान प्रसारक मंडळाने जर्मनी, फ्रान्स, इराण, जपान, फिनलँड अशा अनेक देशांमध्ये मल्लखांबाची प्रात्यक्षिके सादर करून मल्लखांबाला आंतरराष्ट्रीय ओळख मिळवून दिली.
मल्लखांबासारख्या पारंपरिक व्यायामप्रकाराने अनेक शतके परकीय आक्रमणे, मर्दानी खेळांवरील बंदी या सर्वांतून स्वतःचे अस्तित्व टिकवून ठेवले. स्वातंत्र्योत्तर काळात मात्र काही दशके या खेळाला, व्यायामप्रकाराला शासकीय पातळीवर मोठी अनास्था आणि अवहेलना सहन करावी लागली. अण्णासाहेब खानविलकर, एस. रत्नम, अ. य. साठे, पंडित विश्वनाथ यादव, सरदार पृथ्वीसिंग आझाद, रामदास कल्याणपूरकर, शशिकांत व्यास, सुहास पाठारे, लीलाधर कहार अशा अनेक मल्लखांबाला समर्पित व्यक्तींच्या आणि आखाडे, व्यायामशाळा यांच्या एकत्रित प्रयत्नातून सरकारदरबारी मल्लखांबाला राष्ट्रीय पातळीवरील खेळ म्हणून ओळख मिळवून देण्यात दोन-तीन दशकात यश आले. आजच्या काळात मल्लखांब त्याच्या विविध प्रकारांसह (दोरी, वेत, तरंगता इ.) देशभरात आणि देशाबाहेरही अभिमानाने खेळला जातो. कित्येक शतकांची समृद्ध परंपरा असणाऱ्या या व्यायाम + खेळाचा प्रेरक इतिहास लिखित, audio-visual माध्यमातून नव्या पिढीपुढे मांडणे, त्यांना हा पारंपरिक खेळ खेळण्यासाठी प्रोत्साहन आणि प्रशिक्षण देणे हेच या पारंपरिक खेळासाठी दिलेले योग्य आणि शाश्वत योगदान असेल.

गिरिजा दुधाट

संदर्भसूची:

1] Ghosh, A. (ed.) (1957). ‘Indian Archaeology, 1956-57: A review’, Department of New Delhi: Archaeology.
2] Shrigondekar, G.K. (ed.) (1925). Manasollasa Vol. I to III, Vadodara: Gaekwad Oriental Series.
3] Sondesara, B.J. (ed.) (1964). Mallapuarana: A rare sanskrit text on Indian wrestling especially as practised by the Jyesthimalla. Vadodara: Gaekwad Oriental Series.
4] Watters, T. (1904). Davids, T.W. (ed). On Yuan Chwang’s travels in India: 629 to 645 AD. London: Royal Asiatic Society.
5] बाठे, मनिषा (२०१६). एक होता बाळंभट. पुणे: समर्थ मीडिया सेंटर.
6] मुजुमदार, द. चिं. (१९४२). व्यायाम ज्ञानकोश: खंड २. बडोदा: शासकीय मुद्रणालय.

Saturday, June 14, 2025

"माझ्यावर विश्वास ठेवा, हा हँडपंप खरंच चालतो."

 
एकदा एक माणूस वाळवंटात हरवला होता. त्याच्याकडे थोडंसं अन्न आणि पाणी होतं, पण ते लवकरच संपलं. गेले दोन दिवस तो पाण्याच्या एक थेंबासाठीही तळमळत होता.
त्याला आतून जाणवू लागलं होतं की जर काही तासांत पाणी मिळालं नाही, तर त्याचा मृत्यू निश्चित आहे. पण तरीही त्याच्यात आशा जिवंत होती आणि तो मनापासून पाण्याच्या शोधात होता. त्याने हार मानली नव्हती.
त्याला विश्वास होता की कुठे ना कुठे पाणी मिळेलच. आणि मग त्याला एका झोपडीसारखी काहीतरी गोष्ट दिसली. सुरुवातीला त्याला आपल्या डोळ्यांवर विश्वास बसला नाही.
पूर्वीही त्याला मृगजळामुळे फसवणूक झाली होती. पण आता त्याच्याकडे विश्वास ठेवण्याशिवाय पर्याय नव्हता. कारण हीच त्याची शेवटची आशा होती.
तो आपली शिल्लक ताकद एकवटून त्या झोपडीकडे चालू लागला. जसजसा तो जवळ गेला, त्याची आशा वाढू लागली. आणि या वेळेस नशीब त्याच्या बाजूने होतं. ती खरंच एक झोपडी होती.
पण काय! झोपडी ओस पडलेली होती. असे वाटत होते की खूप वर्षांपासून कोणीही इथे आलेले नव्हते. तरीही पाण्याच्या आशेने तो झोपडीमध्ये गेला.
आत गेल्यावर त्याला आपल्या डोळ्यांवर विश्वासच बसला नाही. तिथे एक हँडपंप होता! पाण्याच्या प्रत्येक थेंबासाठी तळमळणाऱ्या त्या माणसात नवचैतन्य निर्माण झालं. तो जोरजोरात हँडपंप चालवू लागला.
पण हँडपंप कोरडाच निघाला. तो निराश झाला. त्याला वाटलं आता आपला अंत जवळ आला आहे. तो थकून खाली कोसळला.
तेवढ्यात त्याला झोपडीच्या छताला बांधलेली पाण्याची एक बाटली दिसली. कसंबसं करून तो त्या बाटलीजवळ पोहोचला आणि ती उघडून प्यायला लागला, तेवढ्यात त्याला बाटलीवर चिकटवलेला एक कागद दिसला.
त्यावर लिहिलं होतं — "हे पाणी हँडपंप सुरू करण्यासाठी वापरा आणि नंतर बाटली पुन्हा भरून ठेवायला विसरू नका."
ही फारच विचित्र परिस्थिती होती. त्या माणसाला कळत नव्हतं की तो पाणी प्यावं की पंपात ओतावं.
त्याच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले — जर पाणी ओतूनही पंप चालला नाही तर? जर कागदावरील गोष्ट खोटी ठरली तर? जर जमिनीखालचं पाणीही आटलेलं असेल तर? पण जर पंप चालू झाला तर? जर गोष्ट खरी ठरली तर?
थोडा विचार करून त्याने शेवटी नक्की केलं. त्याने बाटली उघडली आणि थरथरत्या हातांनी ते पाणी हँडपंपात ओतलं.
तो हँडपंप चालवू लागला — एक, दोन, तीन वेळा — आणि अचानक पंपातून थंडगार, निर्मळ पाणी बाहेर यायला लागलं.
त्याने भरपूर पाणी प्यायलं. त्याला पुन्हा ऊर्जा मिळाली. त्याचं डोकं काम करायला लागलं. त्याने बाटली पुन्हा भरली आणि ती तशीच छताला बांधून ठेवली.
तेवढ्यात त्याला आणखी एक काचेची बाटली दिसली. त्यात एक पेन्सिल आणि एक नकाशा होता, ज्यात वाळवंटातून बाहेर जाण्याचा मार्ग दर्शवलेला होता.
त्याने तो मार्ग लक्षात ठेवला आणि नकाशावाली बाटली पुन्हा तिथे ठेवली. नंतर त्याने आपल्या इतर बाटल्यांमध्ये पाणी भरलं आणि झोपडीतून बाहेर पडला.
थोडं पुढे जाऊन त्याने मागे वळून पाहिलं आणि काहीतरी विचार करून परत झोपडीत गेला. त्याने पाण्याच्या बाटलीवरच्या कागदावर लिहिलं —
"माझ्यावर विश्वास ठेवा, हा हँडपंप खरंच चालतो."
ही गोष्ट आपल्या संपूर्ण आयुष्याबद्दल आहे. ती आपल्याला शिकवते की कितीही वाईट परिस्थिती आली तरी आपली आशा सोडू नये.
या कथेमधून हेही समजतं की काही मोठं मिळवायचं असेल, तर आपल्यालाही आधी काहीतरी द्यावं लागतं — जसं त्या माणसाने अख्खं पाणी हँडपंपात ओतलं.
पाण्याचं या कथेत प्रतीक आहे — अशा गोष्टीचं, ज्या आपल्या आयुष्यात फार महत्त्वाच्या असतात. कुणासाठी ते ज्ञान असू शकतं, कुणासाठी प्रेम, तर कुणासाठी पैसा.
हे जे काही आहे, ते मिळवण्यासाठी आधी त्याचं बीज आपल्या कृतींच्या पंपात टाकावं लागतं. आणि त्याच्या बदल्यात आपण त्या गोष्टीचं अनेकपट अधिक मूल्य प्राप्त करतो.
एक व्यक्तीने केलेलं चांगलं कार्य दुसऱ्यापर्यंत, तिसऱ्यापर्यंत पोहोचत जातं — हेही ही गोष्ट आपल्याला शिकवते.
जर ही गोष्ट आवडली असेल तर ती इतरांनाही शेअर करायला विसरू नका.
साभार: फेसबुक



Friday, June 13, 2025

किल्ले रायगडाचा आजपर्यत पाहीलेला सर्वांग सुंदर फोटो


 

𝐓𝐨𝐦𝐨𝐫𝐫𝐨𝐰 𝐢𝐬 𝐧𝐞𝐯𝐞𝐫 𝐩𝐫𝐨𝐦𝐢𝐬𝐞𝐝.

Pratik Joshi had spent the last six years in London, working hard as a software professional, holding on to a dream — to one day bring his wife and three young children from India to join him and build a better life together abroad.
That dream was finally coming true. Just two days ago, his wife, Dr. Komi Vyas, a respected doctor in Udaipur, resigned from her job. The family had packed their bags, said their goodbyes, and looked ahead with hope in their hearts.
This morning, filled with excitement, they boarded Air India flight 171 to London. They took a selfie, smiling wide, and sent it to their loved ones — a snapshot of a new beginning.
But they never made it.
The plane crashed. No one survived.
In an instant, a lifetime of plans, dreams, and love was gone. A harsh, heartbreaking reminder that life is painfully fragile. Everything we hold dear — our families, our futures, our happiness — can disappear in a blink.
So while you still can, live fully. Love deeply. Be present. Don’t keep waiting for the perfect time to start living.
Because tomorrow is never promised.








School In India in 1862


 

View from Golconda Fort towards Hyderabad— 1928. Latest photo in the comments section.


 

1860 Colonial Era India, Maharashtra, Bombay (Mumbai). The interior of the Old Fort, Bombay. Photographer unknown. Restored Image.


 

Friday, June 6, 2025

Tarikh-i Hind تاریخِ ھند #TarikhiHind










Situated atop the rugged hills of Bijapur, India, this imposing cannon, known as the Malik-e-Maidan, was forged from one piece of copper in the late 16th century during the reign of the Muslim Adil Shahi dynasty. As one of the largest surviving medieval cannons.


Wednesday, June 4, 2025

Taj Mahal, 1859 — One of the earliest known photographs of the iconic monument, captured by British-born Italian photographer Felice Beato.


 

मदीना मुनव्वरा, ओटोमन साम्राज्य- 1908


 

1947 में भारत का एक स्कूल


 

Photo of Manhattan (NYC) in 1931.

Asea of 3–5 story buildings dotted with a handful of skyscrapers, including the newly completed Empire State Building. Surprisingly, more people lived on the island then than today. Photo by John Victor.








1960s Entrance to the Qatar Oil Company headquarters in Dukhan City, Qatar.


 

Hyderabad India .1875


 

रायगड उत्खननात सापडले ‘यंत्रराज’



रायगड उत्खननात सापडले ‘यंत्रराज’; रायगडाच्या बांधकामामागे खगोलशास्त्राचा आधार असल्याचा पुरावा
खगोलशास्त्रीय साक्ष! रायगडाच्या इतिहासात नवा ठसा
दुर्गराज रायगडाच्या वास्तूशैलीमागे शास्त्रीय विचार आणि खगोलशास्त्राचा वापर झाला होता, याचे महत्त्वपूर्ण पुरावे आता प्रत्यक्षात सापडले आहेत! रायगडावरील पुरातत्त्व उत्खननामध्ये प्राचीन ‘यंत्रराज’ – सौम्ययंत्र (Astrolabe) हे खगोलशास्त्रीय उपकरण सापडले आहे.
हे उपकरण भारतीय पुरातत्त्व विभाग आणि रायगड विकास प्राधिकरण यांच्या संयुक्त उत्खननात कुशावर्त तलावाच्या वरील भागात सापडले. सौम्ययंत्र हे प्राचीन काळी ग्रह-ताऱ्यांचा अभ्यास, दिशांचा वेध घेणे आणि वेळ मोजणे यासाठी वापरले जाणारे अत्यंत महत्त्वाचे साधन आहे.
या उपकरणावर कोरलेली ‘मुख’ आणि ‘पूंछ’ ही अक्षरे तसेच साप/कासवासारखे आकृतीचित्र, यावरून उत्तर-दक्षिण दिशा समजून बांधकामाच्या नियोजनात त्याचा वापर झाला असण्याची दाट शक्यता आहे. यंत्रराजाचा वापर करून रायगडाच्या वास्तुविशेषांचे नियोजन खगोलशास्त्रीय निकषांवर आधारित होते, हे या शोधातून स्पष्ट होते.
मागील तीन-चार वर्षांपासून सुरू असलेल्या उत्खनन कार्यामध्ये रोपवे स्टेशनपासून कुशावर्त तलाव, बाजारपेठ, जगदीश्वर मंदिर परिसरातील सुमारे १०–१२ ठिकाणांवर उत्खनन करण्यात आले असून, हे नवे साधन त्या कार्यातून उजेडात आले आहे.
हा सापडलेला अमूल्य ठेवा केवळ रायगडाच्या ऐतिहासिक महत्त्वात भर घालणारा नाही, तर भारतीय खगोलशास्त्र आणि वास्तुशास्त्राच्या प्रगततेचा वस्तुपाठ ठरतो.



Monday, June 2, 2025

DID YOU KNOW THESE THINGS HAD NAMES?


 

भारत की सबसे मशहूर इमारत, आगरे का ताज महल 1870

 


World's oldest civilizations



This map highlights the locations of some of the world's oldest civilizations, which emerged in river valleys and laid the foundation for human societies. These ancient civilizations flourished due to the availability of fertile land and water sources, enabling agriculture, trade, and early urban settlements.

1. Egypt (Nile Valley) – The Egyptian civilization, one of the oldest and most enduring, developed along the Nile River. Known for its pyramids, hieroglyphic writing, and advanced administrative systems, it thrived for millennia.

2. Mesopotamia (Tigris-Euphrates Valley) – Often referred to as the "Cradle of Civilization," Mesopotamia saw the rise of the Sumerians, Babylonians, and Assyrians. It was the birthplace of writing (cuneiform), early laws (Hammurabi’s Code), and major advancements in science and governance.

3. Harappan Civilization (Indus-Saraswati Valley) – Also known as the Indus Valley Civilization, it was characterized by advanced urban planning, drainage systems, and trade networks. Major cities like Harappa and Mohenjo-Daro showcase their sophisticated infrastructure.

4. China (Huang Ho Valley) – The early Chinese civilization emerged along the Yellow River (Huang He). It saw the development of early dynastic rule, silk production, and early writing systems, forming the basis for one of the longest continuous cultures in history.

These civilizations played a crucial role in shaping modern cultures, governance, and technological advancements.


हा कॅमेरा सापडला तर ?



१९५३ साली एडमंड हिलरी आणि तेनसिंग नोर्के यांनी एव्हरेस्ट सर केले.ओपण फार पूर्वी म्हणजे १९२४ साली ब्रिटिश गिर्यारोहक जॉर्ज मॅलोरी आणि अँड्र्यू आयर्विन यांनी माउंट एव्हरेस्ट वर चढाई केली होती. दुर्दैवाने या मोहिमे दरम्यान हिमवादळात सापडून त्यांचा मृत्यू झाला.नोंदीनुसार या चढाईवर जाण्यापूर्वी जॉर्जने सोबत कॅमेरा सुद्धा नेला होता.जगाच्या दृष्टीने एव्हरेस्ट काबीज करणारा पहिला वीर एडमंड हिलरी असला तरी जॉर्जचा कॅमेरा सापडला तर कदाचित हिलरीचा क्रमांक दुसरा ठरू शकतो.कॅमेरामध्ये एव्हरेस्टच्या शिखरावरून घेतलेले फोटो मिळू शकतात.१९९९ मध्ये जॉर्ज मॅलोरीचे मृत शरीर सापडले पण त्याचा कॅमेरा सापडला नाही. कदाचित कॅमेरा आयर्विनसोबत असू शकतो पण आयर्विनचा मृतदेह अद्याप सापडला नाही.एव्हरेस्ट काबीज करणारा पहिला वीर कोण याचे गूढ अद्यापही कायम आहे आणि त्या एका कॅमेराच्या माध्यमातून ते समजू शकते म्हणून तो कॅमेरा आता अत्यंत मूल्यवान ठरला आहे.सोबतच्या फोटोत डावीकडून चौथा-जॉर्ज मॅलोरी











Luddites



In 1811, under the cover of darkness, a few men snuck into a textile mill.

They smashed and broke a few knitting machines. These machines were new and expensive.

They ran out before anybody could catch them.

The Luddite movement had begun.

The following night, many other men broke into textile mills, smashed and shattered machines, and ran out.

Ludd commanded them to do so. Ludd’s followers were called Luddites.



Textile mill owners were fed up. The UK government had brought in rules to catch these vandals. But it was not working.

Why were they doing this? What was their main goal?

Textile Industry in the UK: A Family Occupation

The UK’s textile industry was an economic powerhouse.

The UK exported textiles all over the world. At first, they started with wool and flax. But with time, as the British Empire grew across the world, they started sourcing cotton from other parts of the world.

Back then, textile manufacturing was an industry that worked out of people’s homes.

Textile manufacturers would source wool, flax, and cotton and supply them to different homes. The families would work together and make the textiles using their hands and tools.

Making textiles was a high-skilled job. New makers would first seek an apprenticeship. After mastering the skill under the watchful eyes of a mentor, they would move out to set up their own practice.

Even back then, the UK was one of the biggest exporters of textiles in the world.

It formed a portion of their economy, and they took the industry very seriously.

Industrial Revolution

Towards the end of the 1700s, the Industrial Revolution was setting in.

The steam engine had been invented and made more efficient. This efficiency improvement had led to incredible inventions such as the railway system, various kinds of factories, new tools, and much more.

It was a chain reaction — one invention led to efficiency improvements, more ideas, more inventions, more productivity, and on and on.

It also affected the textile industry.

New innovations meant that textile-making became easier and more automated. New machines were able to make much more textile in less time, and at a lower cost.

Highly-skilled textile workers were slowly losing their jobs to factory workers who operated textile machines.

These roles were more centered around the maintenance and upkeep of the machines.

As machines became better, more textile manufacturers switched to using machines inside textile mills.

This meant that a large section of skilled textile workers were left without a source of income.

It was around this time that Ludd became famous.

Ludd

The odd thing is, nobody truly knows who Ludd was.

There are some reports to indicate that Ludd was not really involved in this movement. It was an organic movement that caught on because many workers were without a job.

It was a movement that lacked leadership, but they all just assumed a man named Ludd was leading it since everybody else was also talking about him.

In 1811, the first machine was smashed.

The smashings spread, and skilled workers across the country broke into textile mills and smashed machines.

For the next few years, the movement grew and became more violent.

The workers killed a textile mill owner in anger. Soldiers trying to control the crowds killed a few workers. Rioting took place.

The UK government passed a few laws to criminalise the smashing and breaking of textile machines.

Textiles were an extremely important product that the UK government could not afford to compromise.

5 years later, the movement died down.

The textile machines continued to produce textiles, making cloth cheaper and more abundant.

The Luddites came to be known as the people who worked against technological progress.



Many argue that this was a false characterisation. These skilled workers were not against technology as such. They were protesting against their sudden unemployment and lack of income.

But the label stuck.

The word ‘Luddite’ became associated with being against technological progress.

Accustations

While the movement died, the word ‘Luddite’ never died.

In 2015, Elon Musk and Stephen Hawking won an award.

2015 Luddite Award.

This was not something they were particularly happy about.

The award was mocking them. It was a sarcasm.

People who are against technological progress and innovation are labeled Luddites.

Despite 200 years since the Luddite movement, the word refuses to die.

When the computer was born and became popular, some critics warned against it. They were called Luddites.

Likewise, something similar was observed when cars were invented and became popular. The critics back then were also called Luddites.

Elon Musk and Stephen Hawking had been warning the world against artificial intelligence and the danger it posed to human society.

Of course, 10 years later, this question is being asked by a lot more people.

AI Luddites

So, what does the Luddite movement teach us about the modern AI wave?

Well, there are lessons.

The textile industry moved on from skilled home-workers to factory wage earners.

The invention of these machines did kill many jobs. The cheaper textiles meant a lot more demand. The higher demand led to more textile factories, which eventually led to more workers being employed at factories.

But the nature of these workers was different. They were skilled in different skills – maintenance, running machines, etc.

They weren’t the same skilled as the folks working in homes had.

This argument is used by many – that technology creates more jobs than it kills (net-net).

Cars took away the jobs of many horse-cart operators. But the number of truck, bus, and cab drivers today is much higher than the number of horse-cart operators in the past.

So, what does this say about AI and the automation it brings?

That is where it gets tricky.

We don’t know.

AI Luddites argue that AI is so good, it will not create more jobs. It will only destroy.

AI optimists counter that with examples of new jobs created during the computer revolution – and how computers created more jobs (net).

AI is very early in our world. So far, it’s hard to say what will happen.

There have been many tech layoffs that have been labelled as AI-caused. We don’t know yet. Many of them are cost-based layoffs that are being labelled as AI-caused.

Sometimes, the companies end up rehiring lots of people after firing them.

The fact of the matter is, we will know only in the long run. Not in the short run.

So far, most technology has proven to be good for society as a whole.

Being called a Luddite has been an insult so far – for nearly 200 years.

How will things turn out this time?