SEBI




Word of the Day

SEBI, the Securities and Exchange Board of India, sets rules, catches rule-breakers, and takes actions like fines or bans to protect investors.

It was created in 1988 to keep an eye on the stock market and ensure fairness.

Its core functions include -

-maintaining transparency and fairness within the market,
-ensuring companies provide accurate and complete information to investors, -preventing fraudulent activities.

Money talk



The Moken tribe has a unique ability.

They live on the western coast of Thailand. The tribe is famous for being able to hunt underwater.

That itself does not make them unique. Many tribes around the world do that.

What makes them unique is this: Unlike other people around the world who use fishing rods and nets to hunt in the sea, the Moken people dive into the water.

Anyone who has been in a swimming pool will tell you, that unless you are wearing swimming goggles, everything appears blurry.

But the Moken people are unaffected by this problem. They can see clearly even underwater.

How?

They can voluntarily control the size of their pupils in their eyes. They narrow the pupils and increase the depth of field.

This is something we all do based on the quantity of light we’re seeing. But we’re unable to voluntarily control our pupil’s size.

The Moken people can voluntarily do so.







At first, many scientists thought that the Moken people had evolved this trait.

Later, it turned out that the Moken people weren’t genetically different.

Children who weren’t part of the Moken tribe were also able to develop this ability.

The catch is, that we can’t train ourselves to do this after a certain age.

The ability is an active part of their existence.

The Moken people are able to do it because the children of the tribe start hunting early on in their lives.

Sachin Tendulkar’s son, Arjun Tendulkar is a cricketer.

It almost seems like an easy career decision to make.

If your father is one of the best cricket players in the world, why wouldn’t you just learn from him? Why wouldn’t you try to get better at what your elders have worked so hard for?

Cricketer Ajit Agarkar was the son of cricketer Vijay Agarkar.

This behavior can be seen across different professions.

Ex-US president George W Bush was the son of another ex-US president.

Singer Lata Mangeshkar and her sister Asha Bhosle are both daughters of renowned classical singer Dinanath Mangeshkar.

These are still famous examples.

If you look around your neighborhood, you’ll find enough examples of children following the footsteps of their parents.

Doctors’ children becoming doctors. Engineer’s children becoming engineers. CAs’ children becoming CAs. Lawyers’ children becoming lawyers.

Yes, not always. There are enough examples of children pursuing a different profession altogether.

But the point remains, our early childhood experiences have a disproportionate impact on how we think about the world.

And even more importantly, how we think about ourselves fitting in that world.

This isn’t to say we follow what our parents do. Many times people do things very differently from what their parents did.

The point here is that whatever signals we pick up early in our lives, affect our outlook towards the rest of our lives.

The earlier something happens in our lives, the greater its impact. Not always, but often.

So when you think about Arjun Tendulkar, you can understand how easy a choice it was for him to be a cricketer. And how difficult it would be to just switch to becoming something like a singer or a painter.

They’ve been groomed to think in a certain way from very early in their lives.

Even more than that, think of the members of the Moken tribe. They started adapting themselves for a certain skill so early in life, that most people after a certain age will never be able to do what they can.

Our early life, of course, impacts our relationship with money.

An entire generation of Indians grew up in an era where India barely had any high-paying private-sector jobs.

For such people, a government job was seen as the only accessible way to earn a stable income. That generation envied people with government jobs.

Lack of opportunities to grow one’s income also led a lot of people to become aggressive savers – they would be very cautious about spending their money.

The current set of younger people don’t think like that. They have seen more economic opportunities in their lives. Not as much as people used to 30 years ago at least.

Many people who grow up in business families can’t imagine working at a job.

There is also a set of people who cannot imagine starting a business. They like to pursue the highest-paying salaried jobs.

While many of us are comfortable with paying money via UPI apps, there are still those who regularly use the internet but refuse to use UPI apps (for whatever reason they have fears about).

Some of us want no risk. Money should be safe.

And that may be okay.

To each his own.

हसन खां मेवाती




इतिहास ये भी है
मेवाती बुजदिल नहीं होते ये ज़बान के बड़े पक्के होते हैं जान दे देते हैं लेकिन साथ नहीं छोड़ते।
बाबर ने जब हसन खां मेवाती को निमंत्रण भेजा की तुम राणा सांगा के खिलाफ हमारा साथ दो तो राजा हसन खां मेवाती ने कहा था कि मैं अपनी मातृभूमि के साथ गद्दारी नहीं कर सकता मैं तुम्हारे लिए अपने वतन के भाई राणा सांगा का साथ नहीं छोडूंगा । ये सुनकर बाबर आग बबूला हो गया उसने खंडवा के मैदान में राणा सांगा के खिलाफ़ भयंकर युद्ध शुरू कर दिया।
राजा हसन खां मेवाती को जैसे ही ख़बर लगी वो भी अपने लाव-लश्कर और 1,200 सैनिकों को साथ लेकर राणा सांगा की मदद के लिए पहुँच गए
जँहा भयंकर युद्ध छिड़ गया । इस युद्ध मे दुर्भाग्यवश राजा हसन खां मेवाती के घोड़े का पैर मुड़ गया जिससे घोड़ा गिर गया और राजा हसन खां मेवाती ने ज़मीन पर आकर मोर्चा संभाल लिया राजा हसन खां मेवाती व उनके बेटे नाहर खान
ने राणा सांगा के साथ किया हुआ वादा अपनी खून की अंतिम बूंद तक निभिया 15 मार्च 1527 का कन्वाह के मैदान में पिता और पुत्र अपनी मातृभूमि के लिए शहीद हो गए।
#मेवात

रामदास



न होत शिवाजी तो होत सभी की सुंता

म्हणाऱ्या लोकांना हे माहितच नाही की रामदास मुस्लमानांचे किती गोड़वे गात होते... कारण इस्लाम मधे असलेला समतावादी अध्यात्म रामदासांना नेमका कळला होता!! उगिच गुरुजी भिड़े द्वेष पसरवून "बोटे" करीत असतो- प्रा. जावेद पाशा
धुळे येथील समर्थ वाग्देवता मंदिरात जी शेकडो हस्तलिखित बाडं आहेत, त्यातील बाडांक ६६८ मध्ये समर्थांनी रचलेली मुसलमानी अष्टकं आहेत. ज्याप्रमाणे करुणाष्टकांना अष्टक का म्हटले ते कळत नाही त्याचप्रमाणे या ६६ श्लोकांना अष्टक का म्हटले ते कळत नाही. वस्तुतः हे ६६ श्लोक मनाच्या श्लोकांप्रमाणेच असून काही श्लोक अपवाद वगळता बहुसंख्य श्लोकांत भुजंगप्रयात वृत्त सांभाळण्याचा प्रयत्न केला आहे. या श्लोकांद्वारे प्रबोधन करताना समर्थांनी श्रोत्यांना 'भाई' म्हणून संबोधिले आहे. तर स्वतःचा उल्लेख करताना 'कहे रामदासो' अशी मुद्रा वापरली आहे. समर्थांच्या अन्य रचनांमध्ये भगवंताचा उल्लेख करताना श्रीराम, देव, परमेश्वर, आत्माराम, अंतरात्मा असे शब्द वापरले आहेत. मात्र या मुसलमानी श्लोकांमध्ये खुदा, इलाही, पैगंबर, पीर अल्ला यासारखे शब्द सर्रास वापरले आहेत. तसेच यातील श्लोकांत रामाने लंका घेतली असे न म्हणता रहीमने लंका घेतली, असे समर्थ म्हणतात किंवा माझ्या गळ्यात रामाची माळ आहे असे न म्हणता रहीमची माळ आहे असे म्हणतात. याचा अर्थ समर्थ राम आणि रहीम यांच्यात ते मुळीच भेद करत नाही, हे स्पष्ट होते.
पकर्बे राहा पिर पैगोंब्बरो के बडे हो गये है
न छोडि ईनो कि ईसिमो हि है रे भला फायदाहि
भला हे कहेगा सबोंहि.
पीर पैगंबराचा मार्ग धरल्यामुळे अनेकांचे हित झालेलं आहे.
तु हा मार्ग कधीही सोडू नकोस. त्यातच तुझंही हित आहे.
हेच मी इतरांनाही सांगेल.
दुन्या काहि धंदा सबों छोड देना।
दुन्या दो दिनोंकि दुन्याहि न होना।
अछि है राह पिर पैगोंबरोकि।
कहे रामदासो
मानवी जीवनाचे सार्थक क्षणभंगुर अशा जगाच्या खेळात रमण्यात नाही तर पैगंबराच्या रस्त्याने चालण्यात आहे, असे समर्थ म्हणतात, (मनाच्या श्लोकात आध्यात्मिक वाटचालीला ते राघवाचा पंथ म्हणतात तर मुसलमानी श्लोकांत त्याला ते पैगंबराचा मार्ग म्हणतात.)
घट घट साहि यारे आज्यब अल्लमियाँ रे
ये हिदु मुसलमान दोन्हो चलावे’
माणसाच्या अंतरात्म्यात अल्लाच वास करतो
तोच हिंदू, मुस्लिम या दोघांनाही जगवतो.
फतर्‍या फुटे गा खुदा सोज्यु दारे फुढेसा तुटॆसा नहि सो सही रे ल्युभित: पाहाडो किया है खुदाने फतर्पर्थरि नेत हिंदू दिवाने.
दगड हा फुटणारा आहे, यास्तव दगड म्हणजे खुदा नव्हे.
तो असा फुटणारा तुटणारा असत नाही, हे सत्य आहे.
त्यानेच पहाड निर्माण केले आहेत. पण वेडे हिंदू दगडातच देव आहे म्हणत त्याच्यावर आपली निष्ठा ठेवतात.
आडबसा महज्यब हिंदू दिवाना
ईनीका कहु सोसमज्बे तु माना
या अल्ला या अल्ला अमजज्सी कहेरे
कहे रामदासो पियारे सहि रे.
वेड्या हिंदूचा धर्म विचित्र आहे. हा धर्म जे सांगतो ते तु अगोदर समजावून घे व नंतरच त्याला मान. जेंव्हा तु या अल्ला - या अल्ला म्हणून नांव घेशील तेव्हा ते ईश्र्वराचे नांव समजुनच घे. प्यारे रामदास हे सत्य सांगत आहे.
अल्लख वो निरंजन कैसा यह रे आलखवो।
किसेहि सारिखा नाहीं क्या कहुरे।।
नहि रंग ना रूप रेखा कछुही।
मुँह से हि कहेसा नूहि वो ईलाहि।।
सभी ज्यातसे वो है रे नियारा।
कहे रामदासो चला वेहि सारा।।
सर्वोज्यात मोहि हहि बस्त यहि ।
ईनो कि कहुं ज्यात से कोण भाई।।
नहि त्यात ना गोतसे सो निराला ।
कहे रामदासो ये आला ये आला।।'
अल्ला हे सर्वश्रेष्ठ तत्त्व असून, ते अलख निरंजन म्हणजे डोळ्यांनी पाहता येण्यासारखे नाही. रंग, रुपरेखा नसलेल्या त्या इलाहीला ज्ञानचक्षूनेच पाहता येते, अल्ला ही संकल्पना धर्म, जात, गोत्र या सगळ्यांच्या पलीकडील आहे, सगळ्यांमध्ये तोच वास करतो, हे माझ्या पीरानेच मला समजावून सांगितले आहे. त्यामुळेच रामदास त्याचे नाव घतोय.
ज्याप्रमाणे मनाच्या श्लोकांत भक्ताची लक्षणं सांगितली त्याप्रमाणे मुसलमानी श्लोकातही भक्ताची लक्षणं सांगितली आहेत. भगवंताचा खरा भक्त कधीही दुसऱ्याला दुःख देत नाही. तो जसे बोलतो तसे वागतो. केवळ कफनी आणि माळ धारण करतो तो काही देवाचा खरा भक्त नव्हे. दोन भिन्न संप्रदायाची माणसे एकमेकाला भेटली म्हणजे भिन्न वेषावरून ते आपापसात भांडत राहतात. जर सारे जग भगवंतच चालवतो आहे तर वादविवाद आणि संघर्ष यांचे कारणच कुठे राहते? समर्थ म्हणतात,
सबोंमे कहे सो च्यलावे ईलाहि ।
ज्युदाहि नहि रे न कर्बे लडाई।।
नहि बाद बेबाद भाई तमण्ना।
रहिम्काहि बाना सबोंने च्यलाना।।
रहीमचा खरा बंदा 'कहे बात वैसा राह से चले सो' असा असतो. संसाराचा व्याप सोडून तो भगवंताचे चिंतन करीत राहतो.
माणसाने फकीर व्हायचे असते ते अल्लाला समजावून घेण्यासाठी. फकीर होऊन जो वादामध्ये पडतो त्याला खरा देव कळलेलाच नसतो. समर्थ म्हणतात,
'खुदाकेहि वास्ते फकिरिही लेना।
सबो से भलाई लडाई न कर्ना ।।
भला साधु सो वो हरामि न लेवे।
खुसि हालसेंहि मिला तोहि खावे।'
खरा परमेश्वर सर्वत्र व्यापून असून तोच हे सारे जग चालवित आहे असे समर्थ म्हणतात. आपल्या मराठी रचनेत सद्गुरु कृपेने आपल्याला ज्ञान झाले असे समर्थ सांगतात, मात्र मुसलमानी श्लोकांत पीराने आपल्याला हे ज्ञान दिले असे ते म्हणतात. समर्थाच्या शब्दात सांगायचे झाल्यास -
'पिरोंके पगोंसे हमें ने सुन्हों साथ भाई कहुं येहि माना।
कहे रामदासो अकल्से पछाना।'
#साभार - रूपाली गिरमे




Khuda Baksh Khan







A Bibliophile, a collector of rare manuscripts; initially established a Private Library in 1880. Which later in the year 1891 opened for public. He acquired 1400 rare manuscripts from his father Mohammad Bakhsh; and later added 2600 to make it one of the rarest collection of Persian, Arabic and Urdu manuscripts in the world. The library was declared an institution of National importance by the Government of India in 1969.
Impressed with his rich collection, at one occasion The British Library offered him very handsome amount to buy his collection. Which he refused by saying that “I am a poor man. The money that has been offered is a Princely fortune. But how can I ever part for money with that to which my father and I have dedicated our lives.”
He later said about book collection; “The art of collection is one that soars above and defies the provisions of the penal code.
There are three classes of blind men- those who are bereft of sight; those who (lend) valuable books even to a friend; and those who return such volumes, once they have passed into their possession”
Below is a real photograph of Khuda Bakhsh Khan
(Founder of Khuda Bakhsh Oriental Public Library - Patna Bihar, India.)


@History of Indian subcontinent

अतीकची अति झाली मला मान्य आहे...



अतीकची अति झाली मला मान्य आहे,
पण पोलीसांच्या ताफ्यात त्याचा खुन व्हावा
मारेकऱ्यांच्या धाडसाची अन्
सरकारच्या षंढपणाची
कमाल आहे!!
हा प्रश्न का एवढा सर्वसामान्य आहे??
त्याने धरले असेल का हो
दर वेळी जनतेला बंदुकीच्या
धारेवर?
का मतदान करताना नसेल लोकांचे डोके
थाऱ्यावर??
एवढे कसले दबाव असेल हो साऱ्यांवर???
पाचवेळा त्याला निवडुन दिले
लोकांची कमाल आहे!
हा प्रश्न का एवढा सर्वसामान्य आहे??
अतीक ची अती झाली मला मान्य आहे!!
एवढे गुन्हे करुन सुद्धा तो
तो निर्दोष सुटुन येतो?
एवढे धडधडीत पुरावे असताना देखील
न्यायासन त्याला सोडुन देतो??
का मग पेटी,खोके आणि मलाईची धमाल आहे??
न्यायालय,न्यायासन, न्यायधिशांची सुद्धा कमाल आहे!
हा प्रश्न का एवढा सर्वसामान्य आहे??
अतीकची अती झाली मला मान्य आहे!!
पाच पाच वेळा त्याला उमेदवारी मिळते
आमदारकी,खासदारकी दिली जाते
जेलमधुन सुद्धा निवडणुक लढविली जाते
तिकीट देणाऱ्या
पक्षांची पण कमाल आहे!!
हा प्रश्न का एवढा सर्वसामान्य आहे??
अतीकची अति झाली मला मान्य आहे!!
एवढ्या सराईत गुंडाला इतके काळ
पोलीसांनी सोडले कसे असेल हो वाऱ्यावर??
की मिठाईच्या पेट्या आणि नोटांच्या बॅगा
जात असतील त्यांच्या वाड्यावर??
अत्ताच अचानक कशी कर्तव्यदक्षता
जागी झाली
पोलीस प्रशासनाची कमाल आहे!
हा प्रश्न का एवढा सर्वसामान्य आहे??
अतीकची अती झाली मला मान्य आहे!!!
चला अता देशाची सुटका झाली
अतीक च्या तावडीतुन!
सारीकडे शांतीची प्रस्थापना झाली
श्री रामाचे नाव घेऊन
बंदुकीच्या गोळीतुन!
पण संसेदत जे रामाचा मुखवटा धारण करुन रावण बसलेत
मग देशाला कसे सोडवणार त्यांच्या बेडीतुन???
का तुमच्या मते
सारेच स्वच्छमन,निष्कलंक,निष्पाप लोकांचेच हे सरकार आहे ???
हा प्रश्न का एवढा सर्वसामान्य आहे??
का फक्त अतीकचीच अति झाली होती
हेच तुम्हाला मान्य आहे???
प्रा.डॉ.शहेजादी शेख





अंग्रेज़ो के खिलाफ पहली आवाज़ उठाने वाले मुस्लमान








संघ मुख्यालय व उनसे जुड़े संघटन कार्यालयों में भारतिया मुस्लिम क्रांतीकारियों की न तस्वीर न उनका कोई गुणगान ! खुद राष्ट्रवादी दूसरे को देशद्रौही कहने से या उंगली उठाने से चार उंगली उन पर ही उठेंगी :
देश के लिए मुसलमानो की शहादत और आज के छदम राष्ट्रवादी कल के वो परिवार की बगावत भूल चुकी है, अगर हां भूल चुकी है तो इस न्यूज़ को पढ़ें, और खासतौर से "गिरिराज सिंह, योगी, साध्वी, बाबा राम देव, जैसे फालतू लोगो को बताएं i देश के लिए मुसलमानो की कुर्बानियों को !
भारत को ब्रिटिश हुकूमत से आज़ादी दिलाने में अनगिनत मुस्लिम स्वतंत्रा सेनानियो ने अपनी जान की क़ुरबानी दी। परन्तु जब-कभी भारत के स्वतंत्रता आंदोलन की बात होती है तो मुस्लिम समुदय से सिर्फ एक ही नाम सामने अत हैं। जहाँ देखो वहीं दिखाई देता है। लेकिन उसके अलावा किसी का नाम नज़र नहीं आता हैं। उस नाम से आप भी अच्छी तरह वाकिफ हैं, जी हाँ वह और कोई नहीं ‘अशफ़ाक़ उल्लाह खान’ का नाम दिखाई देता हैं। तो मुद्दा यह हैं कि क्या सिर्फ अशफ़ाक़ उल्लाह खान भारत के स्वतंत्रता आंदोलन में शामिल थे। बल्कि अगर अस्ल तारिख का गहन अध्यन किया जाये, तो आप देखेगे 1498 की शुरुआत से लेकर 1947 तक मुसलमानो ने विदेशी आक्रमणकारियो से जंग लड़ते हुए अपनी जानो को शहीद करते हुए सब कुछ क़ुरबान कर दिया।
आइए जानते हैं
फतवा राष्ट्रप्रेम का
मौलाना हुसैन अहमद मदनी (रह.) ने अंग्रेजी हुकुमत के खिलाफ जब फतवा दिया. कि अंग्रेजों की फौज में भर्ती होना हराम है। अंग्रेजी हुकुमत ने मौलाना के खिलाफ मुकदमा दायर किया. सुनवाई में अंग्रेज जज ने पूछा -” क्या आपने फतवा दिया है कि अंग्रेजी फ़ौज में भर्ती होना हराम है ?”
मौलाना ने जवाब दिया – ” हाँ फतवा दिया है.
और सुनो यही फतवा इस अदालत में अभी भी दे रहा हूं
और याद रखो…आगे भी जिंदगी भर यही फतवा देता रहूंगा..”””
जज ने कहा -” मौलाना ..इसका अंजाम जानते हो ..सख्त सज़ा होगी..।
मौलाना – ” फतवा देना मेरा काम…और सज़ा देना तेरा काम ..तू सज़ा दे…।
जज गुस्से में आ गया -” तो इसकी सज़ा फांसी है।
मौलाना मुस्कुराने लगे और झोले से कपडा निकाल कर मेज पर रख दिया….
जज ने कहा ये क्या है..?
मौलाना ने फरमाया- “ये कफ़न का कपडा है …मैं देवबंद से कफ़न साथ में लेकर आया था।”
” लेकिन कफन का कपडा तो यहाँ भी मिल जाता..”
” हाँ ..कफ़न का कपडा यहाँ मिल तो जाता.. लेकिन …
जिस अंग्रेज की सारी उम्र मुखालफत की..उसका कफ़न पहन के कब्र में जाना मेरे जमीर को गंवारा नहीं। ”
( फतवे और इस घटना के असर में ..हजारों लोग फौज की नौकरी छोड़ कर जंगे आज़ादी में शामिल हुए )
इसके बाद सिलशिला शुरू हो गया
शाह अब्दुल अज़ीज़ रह ० का अंग्रेज़ो के खिलाफ फतवा
1772 मे शाह अब्दुल अज़ीज़ रह ० ने अंग्रेज़ो के खिलाफ जेहाद का फतवा दे दिया ( हमारे देश का इतिहास 1857 की मंगल पांडे की क्रांति को आज़ादी की पहली क्रांति मन जाता हैं) जबकि सचाई यह है कि शाह अब्दुल अज़ीज़ रह ० 85 साल पहले आज़ादी की क्रांति की लो हिन्दुस्तानीयो के दिलों मे जला चुके थे. इस जेहाद के ज़रिये उन्होंने कहा के अंग्रेज़ो को देश से निकालो और आज़ादी हासिल करो.
यह फतवे का नतीजा था कि मुस्लमानो के अन्दर एक शऊर पैदा होना शुरू हो गया के अंग्रेज़ लोग फकत अपनी तिजारत ही नहीं चमकाना चाहते बल्कि अपनी तहज़ीब को भी यहां पर ठूसना चाहते है.
हैदर अली और टीपू सुल्तान की वीरता
हैदर अली और बाद में उनके बेटे टीपू सुल्तान ने ब्रिटिश इस्ट इंडिया कंपनी के प्रारम्भिक खतरे को समझा और उसका विरोध किया.
टीपू सुल्तान भारत के इतिहास में एक ऐसा योद्धा भी था जिसकी दिमागी सूझबूझ और बहादुरी ने कई बार अंग्रेजों को घुटने टेकने पर मजबूर कर दिया. अपनी वीरता के कारण ही वह ‘शेर-ए-मैसूर’ कहलाए.
अंग्रेजों से लोहा मनवाने वाले बादशाह टीपू सुल्तान ने ही देश में अंग्रेजो के ज़ुल्म और सितम के खिलाफ बिगुल बजाय था, और जान की बाज़ी लगा दी मगर अंग्रेजों से समझौता नहीं किया. टीपू अपनी आखिरी साँस तक अंग्रेजो से लड़ते-लड़ते शहीद हो गए. टीपू की बहादुरी को देखते हुए पूर्व राष्ट्रपति डॉ. एपीजे अब्दुल कलाम ने उन्हें विश्व का सबसे पहला राकेट आविष्कारक बताया था.
बहादुर शाह ज़फ़र
बहादुर शाह ज़फ़र (1775-1862) भारत में मुग़ल साम्राज्य के आखिरी शहंशाह थे और उर्दू भाषा के माने हुए शायर थे. उन्होंने 1857 का प्रथम भारतीय स्वतंत्रता संग्राम में भारतीय सिपाहियों का नेतृत्व किया. इस जंग में हार के बाद अंग्रेजों ने उन्हें बर्मा (अब म्यांमार) भेज दिया जहाँ उनकी मृत्यु हुई.
1857 का भारतीय विद्रोह, जिसे प्रथम भारतीय स्वतंत्रता संग्राम, सिपाही विद्रोह और भारतीय विद्रोह के नाम से भी जाना जाता है ब्रितानी शासन के विरुद्ध एक सशस्त्र विद्रोह था. यह विद्रोह दो वर्षों तक भारत के विभिन्न क्षेत्रों में चला. इस विद्रोह का आरंभ छावनी क्षेत्रों में छोटी झड़पों तथा आगजनी से हुआ था परन्तु जनवरी मास तक इसने एक बड़ा रुप ले लिया. विद्रोह का अन्त भारत में ईस्ट इंडिया कम्पनी के शासन की समाप्ति के साथ हुआ और पूरे भारत पर ब्रिटेनी ताज का प्रत्यक्ष शासन आरंभ हो गया जो अगले 10 वर्षों तक चला.
ग़दर आंदोलन
गदर शब्द का अर्थ है विद्रोह, इसका मुख्य उद्देश्य भारत में क्रान्ति लाना था. जिसके लिए अंग्रेज़ी नियंत्रण से भारत को स्वतंत्र करना आवश्यक था.गदर पार्टी का हैड क्वार्टर सैन फ्रांसिस्को में स्थापित किया गया, भोपाल के बरकतुल्लाह ग़दर पार्टी के संस्थापकों में से एक थे जिसने ब्रिटिश विरोधी संगठनों से नेटवर्क बनाया था.
ग़दर पार्टी के सैयद शाह रहमत ने फ्रांस में एक भूमिगत क्रांतिकारी रूप में काम किया और 1915 में असफल गदर (विद्रोह) में उनकी भूमिका के लिए उन्हें फांसी की सजा दी गई. फैजाबाद (उत्तर प्रदेश) के अली अहमद सिद्दीकी ने जौनपुर के सैयद मुज़तबा हुसैन के साथ मलाया और बर्मा में भारतीय विद्रोह की योजना बनाई और 1917 में उन्हें फांसी पर लटका दिया गया था.
खुदाई खिदमतगार मूवमेंट
लाल कुर्ती आन्दोलन भारत में पश्चिमोत्तर सीमान्त प्रान्त में ख़ान अब्दुल ग़फ़्फ़ार ख़ान द्वारा भारतीय राष्ट्रीय कांग्रेस के समर्थन में खुदाई ख़िदमतगार के नाम से चलाया गया जो की एक ऐतिहासिक आन्दोलन था. विद्रोह के आरोप में उनकी पहली गिरफ्तारी 3 वर्ष के लिए हुई थी.
उसके बाद उन्हें यातनाओं की झेलने की आदत सी पड़ गई. जेल से बाहर आकर उन्होंने पठानों को राष्ट्रीय आन्दोलन से जोड़ने के लिए ‘ख़ुदाई ख़िदमतग़ार’ नामक संस्था की स्थापना की और अपने आन्दोलनों को और भी तेज़ कर दिया.
अलीगढ़ आन्दोलन
सर सैय्यद अहमद खां ने अलीगढ़ मुस्लिम आन्दोलन का नेतृत्व किया. वे अपने सार्वजनिक जीवन के प्रारम्भिक काल में राजभक्त होने के साथ-साथ कट्टर राष्ट्रवादी थे. उन्होंने हमेशा हिन्दू-मुस्लिम एकता के विचारों का समर्थन किया.
1884 ई. में पंजाब भ्रमण के अवसर पर हिन्दू-मुस्लिम एकता पर बल देते हुए सर सैय्यद अहमद खाँ ने कहा था कि, हमें (हिन्दू और मुसलमानों को) एक मन एक प्राण हो जाना चाहिए और मिल-जुलकर कार्य करना चाहिए.
यदि हम संयुक्त है, तो एक-दूसरे के लिए बहुत अधिक सहायक हो सकते हैं। यदि नहीं तो एक का दूसरे के विरूद्ध प्रभाव दोनों का ही पूर्णतः पतन और विनाश कर देगा. इसी प्रकार के विचार उन्होंने केन्द्रीय व्यवस्थापिका सभा में भाषण देते समय व्यक्त किये. एक अन्य अवसर पर उन्होंने कहा था कि, हिन्दू एवं मुसल्मान शब्द को केवल धार्मिक विभेद को व्यक्त करते हैं, परन्तु दोनों ही एक ही राष्ट्र हिन्दुस्तान के निवासी हैं.
सर सैय्यद अहमद ख़ाँ द्वारा संचालित ‘अलीगढ़ आन्दोलन’ में उनके अतिरिक्त इस आन्दोलन के अन्य प्रमुख नेता थे.
नजीरअहमद
चिरागअली
अल्ताफहुसैन
मौलाना शिबली नोमानी
यह तो अभी चुनिंदा लोगो के नाम हमने आपको बातये हैं. ऐसे सैकड़ो मुसलमान थे जिन्होंने भारत की आज़ादी की लड़ाई में अपने जीवन को कुर्बान कर देश को आज़ाद कराया. इतना ही नहीं मुस्लिम महिलाओ में बेगम हजरत महल, अस्घरी बेगम, बाई अम्मा ने ब्रिटिश के खिलाफ स्वतंत्रता के संघर्ष में योगदान दिया है. पर अफ़सोस भारत के स्वतंत्रता आंदोलन में इतने मुस्लमानो के शहीद होने के बाद भी हमको मुस्लमानो के योगदान के बारे में नहीं बताया जाता.
अंग्रेज़ो के खिलाफ पहली आवाज़ उठाने वाले मुस्लमान
नवाब सिराजुद्दौला
शेरे-मैसूर टीपू सुल्तान
हज़रत शाह वलीउल्लाह मुहद्दिस देहलवी
हज़रत शाह अब्दुल अज़ीज़ मुहद्दिस देहलवी
हज़रात सयेद अहमद शहीद
हज़रात मौलाना विलायत अली सदिकपुरी
अब ज़फर सिराजुद्दीन मुहम्मद बहादुर शाह ज़फर
अल्लामा फज़ले हक़ खैराबादी
शहज़ादा फ़िरोज़ शाह
मोलवी मुहम्मद बाकिर शहीद
बेगम हज़रत महल
मौलाना अहमदुल्लाह शाह
नवाब खान बहादुर खान
अजीज़न बाई
मोलवी लियाक़त अली अल्लाहाबाद
हज़रत हाजी इमदादुल्लाह मुहाजिर मकई
हज़रत मौलाना मुहम्मद क़ासिम ननोतवी
मौलाना रहमतुल्लाह कैरानवी
शेखुल हिन्द हज़रत मौलाना महमूद हसन
हज़रत मौलाना उबैदुल्लाह सिंधी
हज़रत मौलाना रशीद अहमद गंगोही
हज़रत मौलाना अनवर शाह कश्मीरी
मौलाना बरकतुल्लाह भोपाली
हज़रत मौलाना किफायतुल्लाह
सुभानुल हिन्द मौलाना अहमद सईद देहलवी
हज़रत मौलाना हुसैन अहमद मदनी
सईदुल अहरार मौलाना मुहम्मद अली जोहर
मौलाना हसरत मोहनी
मौलाना आरिफ हिसवि
मौलाना अबुल कलम आज़ाद
हज़रत मौलाना हबीबुर्रहमान लुधयानवी
सैफुद्दीन कचालू
मसीहुल मुल्क हाकिम अजमल खान
मौलाना मज़हरुल हक़
मौलाना ज़फर अली खान
अल्लामा इनायतुल्लाह खान मशरिक़ी
डॉ.मुख़्तार अहमद अंसारी
जनरल शाहनवाज़ खान
हज़रत मौलाना सयेद मुहम्मद मियान
मौलाना मुहम्मद हिफ्जुर्रहमान स्योहारवी
हज़रत मौलाना अब्दुल बरी फिरंगीमहली
खान अब्दुल गफ्फार खान
मुफ़्ती अतीक़ुर्रहमान उस्मानी
डॉ.सयेद महमूद
खान अब्दुस्समद खान अचकजाई
रफ़ी अहमद किदवई
युसूफ मेहर अली
अशफ़ाक़ उल्लाह खान
बैरिस्टर आसिफ अली
हज़रत मौलाना अताउल्लाह शाह बुखारी
अब्दुल क़य्यूम अंसारी
"अपील"
अपने उन तमाम हिंदू मुस्लिम सिख इसाई राष्ट्रवादी साथियों से जिनके पूर्वजों के त्याग त्पसस्या और बलिदान से देश आज़ाद हुआ और आपकी खामौशी आपकी बुज़दिली साबित कर रहीं है ! और उन मुस्लिम भाइयो–बहनो से जहाँ जहाँ तक मेरा यह लेख पहुँचे खुदारा अपने बच्चो को इसलामी तारीख पढाओ,उलामा–ए–दीन के कारनामे सुनाओ|जो चीज इस मुल्क के इतिहास से गायब कर दी गई है उसे तुम खुद अपने बच्चे–बच्चियो को बताओ,ये वक़्त की सबसे बड़ी ज़रूरत है |
~ Md Sher Ali

सावरकर, गांधी आणि इतिहासाचा विपर्याय 'भटकभवानी" या पुस्तकातून




© समीना दलवाई
दादरच्या मॅजेस्टिक बुक स्टॉलमध्ये पुस्तकं चाळत होते. काऊंटरवर गेले तेव्हा कोणी गृहस्थ सावरकरांच्या पुस्तकांबद्दल भक्तिभावाने विचारणा करीत होते. टेबलावर बसलेले काका 'तथाकथित सावरकर' अशा नावाच्या नवीन पुस्तकाची माहिती देऊ लागले.
ते म्हणाले, “आजकालच्या या पिढीला माहीतच नाही सावरकर काय आहेत ते. इतक्या प्रकारच्या गोष्टी लिहिल्या गेल्या आहेत की ते जहाजावरून पळालेच नाहीत वगैरे. खरा इतिहास राहणारच नाही मग.'
मला राहवेना. मी विचारलं, "गांधींच्या खुनात नव्हते का ते?" दुकानात शांतता पसरली.
कोणी तरी विचारलं, "मॅडम तुमचं काय मत आहे?"
मी म्हटलं, “मी फोटो तर पाहिलाय बुवा, खुनाच्या खटल्या वेळी आरोपींत बसलेल्या सावरकरांचा. गोपाळ गोडसेच्या 'गांधीहत्या आणि मी' या पुस्तकात उल्लेखही आहेच त्यांचा. हा इतिहास सांगायचा नाही का आजच्या पिढीला ?"
मॅजेस्टिकमधल्या काकांना सावरकरांचं 'सहा सोनेरी पाने' हे पुस्तक माहीत होतंच. या पुस्तकात सावरकर मुस्लिम स्त्रीवर बलात्कार करणं हे कसं योग्य आहे याची कारणमीमांसा देतात. शिवाजी महाराजांना सद्गुण विकृती होती म्हणतात. कारण कल्याणच्या सुभेदाराची सून ताब्यात आली होती तिला त्यांनी परत पाठविलं.
“त्या काळात सावरकरांची अशी धारणा होती. त्याला टू नेशन थिअरी म्हणतात. " मॅजेस्टिक काकांनी भलावण केली.
"मग सावरकर आणि जिन्ना हे दोघे भाऊ भाऊच की!" मी उद्गारले. यावर ते भलतेच चपापले. कमाल आहे नाही? दोघांनाही दोन धर्म आणि दोन देश ही संकल्पना प्रिय. हिंसाचाराचा वापर मान्य. मग आपल्याला जिन्ना अप्रिय अन् सावरकर प्रिय, असं का ?
आजकाल बऱ्याच प्रौढांची अशी तक्रार असते की, नव्या पिढीला इतिहास ठाऊक नाही. खरेच आहे म्हणा. आमच्या शालेय पाठ्यपुस्तकांत नथुराम गोडसेचा उल्लेख 'माथेफिरू तरुण' एवढाच होता. हिंदुत्ववादाचं विष अंगात भिनलेला एक सुशिक्षित उच्चवर्णीय पुणेरी मराठी तरुण असा कधीच नव्हता. नव्या पिढीला इतिहास शिकवायला निघालेल्या कोणी यावर टीका केलेली दिसली नाही.
खोटा इतिहास आपण तूर्तास बाजूला ठेवू. अस्वस्थ करणारी बाब ही की, राष्ट्रपित्याचे खुनी आमचे हिरो. का मारलं पुण्याच्या ब्राह्मणांनी इतक्या वयस्क नेत्याला? असे किती काळ जगले असते गांधीजी अजून?
हिंदुत्ववाद्यांना केवळ गांधी हा माणूस मारायचा नव्हता, त्यांची विचारप्रणाली
मारायची होती. का ओळखतं जग गांधींना ? काही वर्षांपूर्वी लंडनमध्ये राहात असताना मी एका चिकनच्या दुकानात
शिरले. चिकन कापणारा अल्जेरीयन आहे हे कळल्यावर मी म्हणाले, " तुमचा तर स्वातंत्र्यदिन आहे ना आता जुलैमध्ये ? किती वर्षे लढून मिळविला तुम्ही."
तो भलताच खुश झाला.
मी भारतीय आहे हे कळल्यावर म्हणाला, “पण आमची क्रांती रक्तरंजित, तुमची शांतीपूर्ण. तुमच्याकडे गांधी होते ना!'
त्या अल्जेरीयन माणसाला रक्ताची किंमत माहीत होती. फ्रान्सकडून स्वातंत्र्य मिळवण्यासाठी या आफ्रिकन देशाने १९५४ ते १९६२ या आठ वर्षांत रक्तरंजित यादवी पाहिलेली आहे. त्याच्या दृष्टीने भारतीय फारच नशीबवान. त्यांना गांधींसारखा नेता लाभला. ज्याने परकीय सत्तेकडून देश परत घेतला आणि तोही प्रेमाने, शांतीने, अहिंसेने !
ज्या एका भारतीयाला सारं जग मानतं, ज्याच्यासाठी नेल्सन मंडेला ३० वर्षांनी तुरुंगातून सुटल्यावर स्वदेशी जाण्याऐवजी आधी भारतभेटीला आले, त्याला मारण्याचा कट भारतातच रचला जावा आणि आम्ही भारतीयांनी मारेकऱ्यांबद्दल आदराने बोलावं ! इतिहासाचा याहून विपर्यास तो काय ?
© दीपक कसाळे fb वॉल

मौलवी अलाउद्दीन हैदर





मौलवी अलाउद्दीन हैदर स्वतंत्रता-संग्राम 1857 के क्रांतिकारी थे।


हैदर का जन्म 1824 ई• में तेलंगाना राज्य के नलगोंडा ज़िले में हुआ था।
उन्होंने इसलामी तौर तरीकों से शिक्षा ग्रहण की।
शिक्षा की समाप्ति के पश्चात वह हैदराबाद की मक्का मस्जिद के इमाम बन गए।
1857 के गदर के दौरान ब्रिटिश प्रशासन द्वारा ज़मीदार चेदा खान को गिरफ्तार कर हैदराबाद रेजीडेंसी भवन में बंद कर दिया गया। जिससे हैदराबाद की जनता उग्र हो गयी।
#तुर्रम_खां एवं मौलवी अलाउद्दीन मिलकर हैदराबाद रेजीडेंसी भवन पर हमला करने की योजना बनाने लगे। जिसको उन्होंने तय समय पर अंजाम दिया गया।
17 जुलाई 1857 को नमाज़ के बाद मौलवी अलाउद्दीन ने अपने दोस्त तुर्रम खां एवं अन्य लोगों के साथ मिलकर हैदराबाद रेजीडेंसी भवन पर धावा बोल दिया।
हमले के जुर्म में मौलवी अलाउद्दीन को गिरफ्तार कर अंडमान निकोबार ( सेलुलर जेल ) काले पानी की सज़ा सुनाई गई।
वह लगभग 30 वर्षों तक सेलुलर जेल में रहे और वही पर उनकी मृत्यु हो गई।
#MuslimFreedomfighterOfIndia,
#MuslimFreedomFightera

भारत में बूचड़खाने









भारत में कुल 72 बूचड़खाने हैं जिसे लाइसेंस प्राप्त हैं जिसमें से अकेले यूपी में 38बूचड़खाने हैं..इसमें 4 बूचड़खाने ऐसे भी हैं जिसे सरकार खुद चलाती है..जोकि आगरा, सहारनपुर में है..वहीं दो अन्य प्रस्तावित बूचड़खाने लखनऊ और बरेली में है..अलीगढ़ में हिंद एग्रो आईएमपीपी पहला बूचड़खाना है जिसे1996 में शुरु किया गया था..यहां यह समझने वाली बात यह है कि खाड़ी के देशों में भैंस के मांस की काफी मांग है और भारत इसके लिए सबसे कारगर देश है..इसकी सबसे बड़ी वजह है कि यहां सस्ता मांस मिलता है और विक्रेताको इस बात का भरोसा मिलता है कि उसे हलाल मांस ही दिया जा रहा है..
भारत कुल मीट निर्यात में तीसरा..और बफैलो मीट निर्यात में दुनिया में पहला स्थान रखता है..भारत70 से ज्यादा देशों को फ्रोजन और फ्रेश चिल्ड मीट का एक्सपोर्ट करता है..इसमें करीब 97 फीसदी हिस्सा फ्रोजेन बफैलो मीट का होता है..बफैलो मीट के​ लिए भारत के प्रमुख ग्राहक देश वियतनाम,मलेशिया,इजिप्ट,इराक,सऊदीअरब,फिलीपींस, इंडोनेशिया, यूएई, अल्जीरिया और रूस हैं..देश में करीब 11 अत्याधुनिक मीट प्लांट हैं..जहां फ्रोजेन बफैलो मीट का उत्पादन किया जाता है..
# इसलिए शाकाहार और मांसाहार बाबत मूर्ख और डबल स्टैंडर्ड लोगों की बातों के चक्कर में आकर अपना समय बरबाद ना करें।

कुर्बानी



महाराष्ट्राची लोकसंख्या ११ कोटी. त्यात १ कोटी ३० लाख मुस्लिम. आपण १ कोटीच गृहीत धरू. पाच सदस्यीय कुटुंब गृहीत धरले तरी किमान २० लाख मुस्लिम कुटुंब महाराष्ट्रात राहतात. त्यापैकी केवळ १०% कुटुंबीयांची आर्थिक क्षमता कुर्बानी करण्याइतकी असल्याचे गृहीत धरले तरी किमान २ लाख मुस्लिम कुटुंबीयांनी आज कुर्बानी केली. तरीही महाराष्ट्रात एकाही अभ्यासकाला, समाज संस्थेला, सामाजिक संघटनेला २ लाख लोकांनी कुर्बानी का केली, हे जाणून घेण्याची गरज वाटली नाही. एखादा समाज कुर्बानी का करतो, त्यामागचे कारण काय आहे? तत्वज्ञान काय आहे? इतिहास काय आहे? भूमिका काय आहे? हे जाणून घेण्याची उत्सुकता नाही, की जिज्ञासा नाही की आतुरता नाही. मात्र तुम्ही कुर्बानी बंद करा म्हणून दूषणे द्यायला सारे मोकळे आहेत.
आता आजच्या कुर्बानी मागची आर्थिक उलाढाल समजून घ्या. मुस्लिमांनी कुर्बानीसाठी आणलेली ही २ लाख बोकडं आली कोठून? अर्थातच शेतीसोबत जोडधंदा करणाऱ्या शेतकऱ्यांकडून, धनगरांकडून आणि काही भटक्या विमुक्त जाती जमातींकडून. मुस्लिमांनी ही बोकडं लुटली, जिंकली की लुबाडून आणली. नव्हे त्यांनी खरेदी केली. या खरेदीचा पैसा कोणाच्या खिशात गेला? सोनाराच्या, मारवाडीच्या, बामनाच्या, मदरशाच्या की मस्जिदीच्या? नव्हे तो पैसा वर्षाकाठी काहीतरी हातात यावं म्हणून पायपीट करून गुरे राखणाऱ्याच्या खिशात गेला. किती गेला? प्रत्येक बोकडाचे किमान १० हजार जरी गृहीत धरले तरी किमान २०० कोटी रुपये त्यांच्या खिशात गेले. ज्यांच्या खिशात गेले, त्यांचा धर्म काय? हिंदू. कोणते हिंदू? मागास, भटके, विमुक्त दारिद्री रेषेखालील हिंदू.
मुस्लिम समाज त्यांच्या दोनपैकी एकाही सणात घर, गाडी, दागदागिने अथवा इलेक्ट्रॉनिक सारख्या महागड्या वस्तूवर खर्च करीत नाही. समस्त भारतीय सणांत पैसे खालून वरच्या बाजूला प्रवाहित होतो. लोक बंगले घेतात, घरे घेतात, गाड्या घेतात, दागदागिने घेतात, इलेक्ट्रॉनिक्स घेतात. पैसा खालून वरच्या दिशेने प्रवाहित होतो. मात्र मुस्लिमांचे दोन्ही सण पैशाच्या प्रवाहित दिशा बदलतात. या सणांच्या वेळी पैसा वरून खाली प्रवाहित होऊ लागतो. समाजातील गरीब, उपेक्षित, वंचित आणि नाही रे वर्गाच्या हातात पैसा जाऊ लागतो. भांडवली वर्गाचे मुस्लिमांच्या सणांशी असलेले शत्रुत्व या धर्तीवर समजून घ्या.
मुजाहिद शेख (इस्लामचे अभ्यासक औरंगाबाद )