A message in its most general meaning is an object of communication. It is something which provides information or message; it can also be this information or message itself.
सावरकर, गांधी आणि इतिहासाचा विपर्याय 'भटकभवानी" या पुस्तकातून
© समीना दलवाई
दादरच्या मॅजेस्टिक बुक स्टॉलमध्ये पुस्तकं चाळत होते. काऊंटरवर गेले तेव्हा कोणी गृहस्थ सावरकरांच्या पुस्तकांबद्दल भक्तिभावाने विचारणा करीत होते. टेबलावर बसलेले काका 'तथाकथित सावरकर' अशा नावाच्या नवीन पुस्तकाची माहिती देऊ लागले.
ते म्हणाले, “आजकालच्या या पिढीला माहीतच नाही सावरकर काय आहेत ते. इतक्या प्रकारच्या गोष्टी लिहिल्या गेल्या आहेत की ते जहाजावरून पळालेच नाहीत वगैरे. खरा इतिहास राहणारच नाही मग.'
मला राहवेना. मी विचारलं, "गांधींच्या खुनात नव्हते का ते?" दुकानात शांतता पसरली.
कोणी तरी विचारलं, "मॅडम तुमचं काय मत आहे?"
मी म्हटलं, “मी फोटो तर पाहिलाय बुवा, खुनाच्या खटल्या वेळी आरोपींत बसलेल्या सावरकरांचा. गोपाळ गोडसेच्या 'गांधीहत्या आणि मी' या पुस्तकात उल्लेखही आहेच त्यांचा. हा इतिहास सांगायचा नाही का आजच्या पिढीला ?"
मॅजेस्टिकमधल्या काकांना सावरकरांचं 'सहा सोनेरी पाने' हे पुस्तक माहीत होतंच. या पुस्तकात सावरकर मुस्लिम स्त्रीवर बलात्कार करणं हे कसं योग्य आहे याची कारणमीमांसा देतात. शिवाजी महाराजांना सद्गुण विकृती होती म्हणतात. कारण कल्याणच्या सुभेदाराची सून ताब्यात आली होती तिला त्यांनी परत पाठविलं.
“त्या काळात सावरकरांची अशी धारणा होती. त्याला टू नेशन थिअरी म्हणतात. " मॅजेस्टिक काकांनी भलावण केली.
"मग सावरकर आणि जिन्ना हे दोघे भाऊ भाऊच की!" मी उद्गारले. यावर ते भलतेच चपापले. कमाल आहे नाही? दोघांनाही दोन धर्म आणि दोन देश ही संकल्पना प्रिय. हिंसाचाराचा वापर मान्य. मग आपल्याला जिन्ना अप्रिय अन् सावरकर प्रिय, असं का ?
आजकाल बऱ्याच प्रौढांची अशी तक्रार असते की, नव्या पिढीला इतिहास ठाऊक नाही. खरेच आहे म्हणा. आमच्या शालेय पाठ्यपुस्तकांत नथुराम गोडसेचा उल्लेख 'माथेफिरू तरुण' एवढाच होता. हिंदुत्ववादाचं विष अंगात भिनलेला एक सुशिक्षित उच्चवर्णीय पुणेरी मराठी तरुण असा कधीच नव्हता. नव्या पिढीला इतिहास शिकवायला निघालेल्या कोणी यावर टीका केलेली दिसली नाही.
खोटा इतिहास आपण तूर्तास बाजूला ठेवू. अस्वस्थ करणारी बाब ही की, राष्ट्रपित्याचे खुनी आमचे हिरो. का मारलं पुण्याच्या ब्राह्मणांनी इतक्या वयस्क नेत्याला? असे किती काळ जगले असते गांधीजी अजून?
हिंदुत्ववाद्यांना केवळ गांधी हा माणूस मारायचा नव्हता, त्यांची विचारप्रणाली
मारायची होती. का ओळखतं जग गांधींना ? काही वर्षांपूर्वी लंडनमध्ये राहात असताना मी एका चिकनच्या दुकानात
शिरले. चिकन कापणारा अल्जेरीयन आहे हे कळल्यावर मी म्हणाले, " तुमचा तर स्वातंत्र्यदिन आहे ना आता जुलैमध्ये ? किती वर्षे लढून मिळविला तुम्ही."
तो भलताच खुश झाला.
मी भारतीय आहे हे कळल्यावर म्हणाला, “पण आमची क्रांती रक्तरंजित, तुमची शांतीपूर्ण. तुमच्याकडे गांधी होते ना!'
त्या अल्जेरीयन माणसाला रक्ताची किंमत माहीत होती. फ्रान्सकडून स्वातंत्र्य मिळवण्यासाठी या आफ्रिकन देशाने १९५४ ते १९६२ या आठ वर्षांत रक्तरंजित यादवी पाहिलेली आहे. त्याच्या दृष्टीने भारतीय फारच नशीबवान. त्यांना गांधींसारखा नेता लाभला. ज्याने परकीय सत्तेकडून देश परत घेतला आणि तोही प्रेमाने, शांतीने, अहिंसेने !
ज्या एका भारतीयाला सारं जग मानतं, ज्याच्यासाठी नेल्सन मंडेला ३० वर्षांनी तुरुंगातून सुटल्यावर स्वदेशी जाण्याऐवजी आधी भारतभेटीला आले, त्याला मारण्याचा कट भारतातच रचला जावा आणि आम्ही भारतीयांनी मारेकऱ्यांबद्दल आदराने बोलावं ! इतिहासाचा याहून विपर्यास तो काय ?
© दीपक कसाळे fb वॉल
मौलवी अलाउद्दीन हैदर
हैदर का जन्म 1824 ई• में तेलंगाना राज्य के नलगोंडा ज़िले में हुआ था।
उन्होंने इसलामी तौर तरीकों से शिक्षा ग्रहण की।
शिक्षा की समाप्ति के पश्चात वह हैदराबाद की मक्का मस्जिद के इमाम बन गए।
1857 के गदर के दौरान ब्रिटिश प्रशासन द्वारा ज़मीदार चेदा खान को गिरफ्तार कर हैदराबाद रेजीडेंसी भवन में बंद कर दिया गया। जिससे हैदराबाद की जनता उग्र हो गयी।
#तुर्रम_खां एवं मौलवी अलाउद्दीन मिलकर हैदराबाद रेजीडेंसी भवन पर हमला करने की योजना बनाने लगे। जिसको उन्होंने तय समय पर अंजाम दिया गया।
17 जुलाई 1857 को नमाज़ के बाद मौलवी अलाउद्दीन ने अपने दोस्त तुर्रम खां एवं अन्य लोगों के साथ मिलकर हैदराबाद रेजीडेंसी भवन पर धावा बोल दिया।
हमले के जुर्म में मौलवी अलाउद्दीन को गिरफ्तार कर अंडमान निकोबार ( सेलुलर जेल ) काले पानी की सज़ा सुनाई गई।
वह लगभग 30 वर्षों तक सेलुलर जेल में रहे और वही पर उनकी मृत्यु हो गई।
#MuslimFreedomfighterOfIndia,
#MuslimFreedomFightera
भारत में बूचड़खाने

भारत में कुल 72 बूचड़खाने हैं जिसे लाइसेंस प्राप्त हैं जिसमें से अकेले यूपी में 38बूचड़खाने हैं..इसमें 4 बूचड़खाने ऐसे भी हैं जिसे सरकार खुद चलाती है..जोकि आगरा, सहारनपुर में है..वहीं दो अन्य प्रस्तावित बूचड़खाने लखनऊ और बरेली में है..अलीगढ़ में हिंद एग्रो आईएमपीपी पहला बूचड़खाना है जिसे1996 में शुरु किया गया था..यहां यह समझने वाली बात यह है कि खाड़ी के देशों में भैंस के मांस की काफी मांग है और भारत इसके लिए सबसे कारगर देश है..इसकी सबसे बड़ी वजह है कि यहां सस्ता मांस मिलता है और विक्रेताको इस बात का भरोसा मिलता है कि उसे हलाल मांस ही दिया जा रहा है..
भारत कुल मीट निर्यात में तीसरा..और बफैलो मीट निर्यात में दुनिया में पहला स्थान रखता है..भारत70 से ज्यादा देशों को फ्रोजन और फ्रेश चिल्ड मीट का एक्सपोर्ट करता है..इसमें करीब 97 फीसदी हिस्सा फ्रोजेन बफैलो मीट का होता है..बफैलो मीट के लिए भारत के प्रमुख ग्राहक देश वियतनाम,मलेशिया,इजिप्ट,इराक,सऊदीअरब,फिलीपींस, इंडोनेशिया, यूएई, अल्जीरिया और रूस हैं..देश में करीब 11 अत्याधुनिक मीट प्लांट हैं..जहां फ्रोजेन बफैलो मीट का उत्पादन किया जाता है..
# इसलिए शाकाहार और मांसाहार बाबत मूर्ख और डबल स्टैंडर्ड लोगों की बातों के चक्कर में आकर अपना समय बरबाद ना करें।
कुर्बानी
महाराष्ट्राची लोकसंख्या ११ कोटी. त्यात १ कोटी ३० लाख मुस्लिम. आपण १ कोटीच गृहीत धरू. पाच सदस्यीय कुटुंब गृहीत धरले तरी किमान २० लाख मुस्लिम कुटुंब महाराष्ट्रात राहतात. त्यापैकी केवळ १०% कुटुंबीयांची आर्थिक क्षमता कुर्बानी करण्याइतकी असल्याचे गृहीत धरले तरी किमान २ लाख मुस्लिम कुटुंबीयांनी आज कुर्बानी केली. तरीही महाराष्ट्रात एकाही अभ्यासकाला, समाज संस्थेला, सामाजिक संघटनेला २ लाख लोकांनी कुर्बानी का केली, हे जाणून घेण्याची गरज वाटली नाही. एखादा समाज कुर्बानी का करतो, त्यामागचे कारण काय आहे? तत्वज्ञान काय आहे? इतिहास काय आहे? भूमिका काय आहे? हे जाणून घेण्याची उत्सुकता नाही, की जिज्ञासा नाही की आतुरता नाही. मात्र तुम्ही कुर्बानी बंद करा म्हणून दूषणे द्यायला सारे मोकळे आहेत.
आता आजच्या कुर्बानी मागची आर्थिक उलाढाल समजून घ्या. मुस्लिमांनी कुर्बानीसाठी आणलेली ही २ लाख बोकडं आली कोठून? अर्थातच शेतीसोबत जोडधंदा करणाऱ्या शेतकऱ्यांकडून, धनगरांकडून आणि काही भटक्या विमुक्त जाती जमातींकडून. मुस्लिमांनी ही बोकडं लुटली, जिंकली की लुबाडून आणली. नव्हे त्यांनी खरेदी केली. या खरेदीचा पैसा कोणाच्या खिशात गेला? सोनाराच्या, मारवाडीच्या, बामनाच्या, मदरशाच्या की मस्जिदीच्या? नव्हे तो पैसा वर्षाकाठी काहीतरी हातात यावं म्हणून पायपीट करून गुरे राखणाऱ्याच्या खिशात गेला. किती गेला? प्रत्येक बोकडाचे किमान १० हजार जरी गृहीत धरले तरी किमान २०० कोटी रुपये त्यांच्या खिशात गेले. ज्यांच्या खिशात गेले, त्यांचा धर्म काय? हिंदू. कोणते हिंदू? मागास, भटके, विमुक्त दारिद्री रेषेखालील हिंदू.
मुस्लिम समाज त्यांच्या दोनपैकी एकाही सणात घर, गाडी, दागदागिने अथवा इलेक्ट्रॉनिक सारख्या महागड्या वस्तूवर खर्च करीत नाही. समस्त भारतीय सणांत पैसे खालून वरच्या बाजूला प्रवाहित होतो. लोक बंगले घेतात, घरे घेतात, गाड्या घेतात, दागदागिने घेतात, इलेक्ट्रॉनिक्स घेतात. पैसा खालून वरच्या दिशेने प्रवाहित होतो. मात्र मुस्लिमांचे दोन्ही सण पैशाच्या प्रवाहित दिशा बदलतात. या सणांच्या वेळी पैसा वरून खाली प्रवाहित होऊ लागतो. समाजातील गरीब, उपेक्षित, वंचित आणि नाही रे वर्गाच्या हातात पैसा जाऊ लागतो. भांडवली वर्गाचे मुस्लिमांच्या सणांशी असलेले शत्रुत्व या धर्तीवर समजून घ्या.
मुजाहिद शेख (इस्लामचे अभ्यासक औरंगाबाद )
The first freedom struggle of India
The first freedom struggle of India, launched in 1857, has essentially become synonymous with figures like Mangal Pandey, Nana Saheb, Tatya Tope, Rani Laxmibai, and Veer Kunwar Singh.
However, being a widespread movement of massive proportions, many of its heroes have been lost in oblivion. One such prominent leader of the 1857 Mutiny was Maulavi Liyaquat Ali, hailing from Allahabad, UP.
During the Revolt, Maulavi Liyaquat Ali led the movement in Allahabad and managed to keep the British forces at bay from June 6, 1857 to June 16, 1857.
Maulavi Liyaquat Ali was an eminent Islamic scholar, and was also highly respected. After being fired from his job, he returned to his village, visiting Delhi, Bhopal, and Tonk and met Sayyid Ahmad Shaheedi who was waging a guerrilla war against British.
This probably pushed the Maulavi towards armed struggle. In his village, he opened a madrasa for children. Meanwhile, he began organising local peasants in their struggle against the persecution of the Company Bahadur and his loyal native rulers, especially in rural areas. Popular with small zamindars, talukdars and common people in Allahabad, Mirzapur and Pratapgarh, he soon emerged as a local hero in Rohilkhand, Awadh and Kanpur.
His influence soon extended to the Panda community, the Pragwal Brahmins, and Muslim majority villages also.
As a result of his efforts, the people of Allahabad were at the forefront in 1857.
सवाल..
.हिन्दू भाई का एक सवाल की खुदाई में 4 या 5 हजार साल पुरानी मस्जिदें क्यों नहीं निकलती सिर्फ मंदिर और मूर्तियां ही क्यों निकलती है
जवाब... मेरे भाई अल्लाह ने ये बात 1400 साल पहले ही लिख दी
क़ुरआन का अध्ययन करने पर पता चलता है कि अल्लाह पाक ने उन्ही क़ौमों और बस्तियों को हलाक व तबाह किया है जो पूरी तरह बुतपरस्ती मूर्ती पूजक और कुफ्र में शामिल हाल थी और अपने वक़्त के पैग़म्बर की बात ठुकरा देती थीं।
इनमें से कुछ पर उनके दुश्मन उन पर मुसल्लत कर दिये गये तथा कुछ की बस्तियों ज़मीन में धंसा दी गई और कुछ पर आंधियों, तूफ़ानों और पत्थरों की बारिश बरसा कर उनकी बस्तियों को इस सतह ज़मीन से मिटा दिया गया।
अब आज अगर खुदाई में ज़मीन में दफ़न हो चुकी सभ्यताओं के अवशेषों में सिर्फ़ मूर्तियां और मंदिर ही बरामद होते हैं तो इसमें आश्चर्य कैसा? क़ुरआन तो पहले ही बता रहा है कि इनको मिटाया ही इसलिये गया था कि यह लोग भी इसी ग़लतफ़हमियों में मुब्तिला थे कि पूर्वजों और पुरखों से चली आ रही अपनी परंपरा ही सत्य है। जैसा कि इस सवाल से भी प्रतिध्वनित होता है।
चार छह हज़ार साल पहले मस्जिद बनती थी इसके सुबूत के लिये हमें ज़मीन खोदने की ज़रूरत नहीं पड़ती है। काबा और बैतूल-मक़्दिस ज़मीन के ऊपर मौजूद हैं जिनकी हिस्ट्री पढ़ लीजिए तो आपको पता चल जाएगा कि इनका इतिहास सिर्फ़ चौदह सौ साल पुराना नहीं है। बाक़ी अगर आप मस्जिद की उस शक्ल को पुरातत्व में तलाश रहे हैं जो आज नज़र आती है, तो वह आपको इसलिए नहीं मिलेगी कि जमाअत के साथ सामूहिक रुप से नमाज़ पढ़ने का हुक्म चौदह सौ साल पुराना ही है। तथा मस्जिदों का यह गुंबद और मीनार वाली स्थापत्य कला तो और बाद में वजूद में आई है। इसलिये दीन-ए-क़य्यिम (इस्लाम) की प्राचीनता उसके पूजागृहों की स्थापत्य कला के अवशेषों में नहीं बल्कि उस पैग़ाम में ढ़ूढिये जिसका वह अलमबरदार है।
गावातल हरवलेले अंगण(खळा)
मी शोधतेय हरवलेले अंगण
मला वाटतं शोधत असाल तुम्ही पण !
कुणी शोधून देईल का विचारलंही
जर नसेल तर कसे शोधणार आपण !
आधी कसं मोठं अंगण होत घरासमोर
शेणानं सावरलेलं छान दिसत असे दिवसभर
स्वागत करीत असे ते येणा-या जाणा-यांचे
तेच अंगण होते प्रतिक आमच्या श्रीमंतीचे !
आता कुठं हरवले हो हे अंगण
सावरायचं ही विसरले सारे जण
अंगणासाठी आम्ही जागा कुठं सोडली
एक एक इंच जागा घरासाठी व्यापली !
आली आता शहरात फ्लॅट संस्कृती
अंगण गेलं म्हणून आली असेल विकृती
चार इंच जागेत काढतात खोटी रांगोळी
गावाच्या अंगणात काढत होतो किती मोठी !
आता शोध करू नका अंगणाचा
शोध करू नका हरवलेल्या मनाचा
अंगण होते तोपर्यंत होता आनंद दारात
सावरलेल्या अंगणातुन तो येत असे घरात !
आदिवासी
मैं धरती का पहला इंसान,
मैं किसी ॠषि की अवैध संतान नहीं हूँ!!
मुझे रामायण महाभारत की बोघकथाओं से कोई ताल्लुक नहीं।
मैं ही भारतभूमि का पहला पूर्वज हूँ!!
ना में आस्तिक हूँ,
ना में नास्तिक हूँ,
मैं वास्तविक हूँ!!
ना मैं गंवार हूं,
ना मैं अनपढ़ हूँ,
मैं आदिवासी हूं!!
प्रकृति की भाषा समझने वाला,
प्रकृति के नियम समझने वाला,
मैं अकेला इंसानी समूह हूँ!!
ना ही धर्म परिवर्तन के डर से पहाड़ों में छिपा हुआ हूं,
ना राज के डर से जंगल की शरण लिए हूं,
निस्वार्थ अपने दम पर आज़ादी बरकरार रख पाया हूँ,
ना मैंने मुगल _अंग्रेजों की चमचागिरी_गुलामगीरी की थी,
ना बहन बेटियों के उपहार देकर संरक्षण पाने का इतिहास हैं,
अरावली _विंध्याचल _सातपुड़ा से जंगल महल तक की पहाड़ियों पर मेरे पूर्वजों के निशान जिंदा हैं!!
मैं जन्म से ही स्वतंत्र रहने वाला इंसान हूँ,
मैं आदिवासी हूँ!!
ना मैं ब्राह्मण (पुजारी)
ना मैं क्षत्रिय (रक्षा)
ना मैं वैश्य (व्यवसाय)
ना मैं शूद्र (सेवक)
मैं एकमात्र ही चारों गुण रखने वाला आदिवासी हूँ,
मैं आदिवासी हूँ!!
ना मैं ईसाई हूँ,
ना मैं हिन्दू हूं,
ना मैं मुस्लिम हूं,
मैं प्रकृति मूलक आदिवासी हूं!!
ना मैं पाप-पुण्य, भाग्य_पुनर्जन्म का विश्वासी हूं,
ना पाखंड, कर्मकांड, अंधविश्वास का प्रचारक हूं,
ना मैं स्वर्ग-नर्क का अभिलाषी हूं,
मैं तो प्रकृति पुत्र हूँ,
मैं आदिवासी हूँ!
गोंडी संस्कृति संरक्षण संघ
बिहार मे सबसे पहले क्रांति की शुरुवात 12 जून 1857 को होती है, जब देवघर ज़िले के रोहिणी नामक जगह पर अमानत अली, सलामत अली और शेख़ हारून बग़ावत कर अंग्रेज़ अफ़सर को मार देते हैं और इस जुर्म के लिए इन्हे 16 जून 1857 को आम के पेड़ पर लटकाकर फांसी दे दी जाती है. और इस तरह बिहार मे क्रांति की शुरुआत होती है… न दबाया ज़ेर ए ज़मीं उन्हें
न दिया किसी ने कफ़न उन्हें
न हुआ नसीब वतन उन्हें
न कहीं निशाने मज़ार है।
29 जून 2019 को देवघर जाना हुआ; मक़सद यही था के इन शहीदों के निशानात ढूंडा जाए; जानकारी इकट्ठी करने के बाद एक चीज़ जान कर अच्छा लगा के इन शहीदों को शहर ने याद रखा है, तीनो शहीदों की याद में शहर के बीच में एक स्मारक है! साथ ही रोहिणी में भी एक शहीद स्मारक है, और जेसीडिह - देवघर रोड पर एक द्वार इन शहीदों के नाम पर है!
मलिक अंबर
अहमदनगरच्या निजामाचे प्रधानपद आणि लष्करप्रमुख असणाऱ्या मलिक अंबरने चिकलठाणा येथे झालेल्या लढाईत मुघलांचा पराभव केला.
त्यावेळेस मलिक अंबराला ही जागा अत्यंत आवडली. त्याने इथल्या खडकी गावाचा विकास करायचा ठरवलं आणि आजच्या औरंगाबाद शहराचा पहिला व्यवस्थित पाया घातला गेला. मलिक अंबराने शहरात रस्ते, पूल आणि कालव्याद्वारे (नहर) पाणीयोजना सुरू केली. त्याने नौखंडासारखे राजवाडेही बांधले. पोर्तुगीजांसाठी (त्याचा जंजिऱ्यांमुळे पोर्तुगीजांशी संबंध होता) चर्चही बांधले.
या खडकी शहरावर जहांगिर बादशहाने 1616 साली हल्ला केला आणि पुढची 20 वर्षे खडकी उभं राहाणार नाही अशी तजविज केली.
पण मलिक अंबराने 1621 साली पुन्हा खडकी उभं केलं. त्यानंतर खडकीवर पुन्हा हल्ला झाला मलिक अंबराने पुन्हा खडकी दुरुस्त केलं. पण 1626 साली मलिक अंबराचा मृत्यू झाला.
Fatima Al Fihri
or Fatima bint Muhammad Al-Fihriya Al-Qurashiya was an Arab woman who is credited with founding the oldest existing, continually operating, and first degree-awarding university in the world, The University of Al-Qarawiyyin at Fez in Morocco. She is also known as "Ummul Banīn".
Fatima used the money she inherited from her father to purchase a mosque that was built around 845 AD under the supervision of King Yahya ibn Muhammad. She then rebuilt it and bought the surrounding land, doubling its size. the construction project was supervised by Fatima herself. Established in the year 859, the University of al-Qarawiyyin was the first degree-granting educational institute in the world (as recognized by UNESCO and Guinness World Records). Students from all over the world traveled to study a wide range of subjects, ranging from natural sciences to languages to astronomy, and Fatima herself studied there too. it was considered one of the greatest centers of education at that time.
Arabic language
हमारा ज़ाती तजुर्बा है कि अरबी ज़बान सीखने से इल्म में बरकत होती है.
इसकी सब से बड़ी वजह ये है कि क़ुरआन ए करीम अरबी में है और फिर मुस्लिम स्काॅलर्स ने क़ुरआन की तफ़्सीर हर नुक़्ता ए नज़र मसलन साइंस, लॉजिक, फलसफा वगैरा से की. इन तफ़सीरों से जहां क़ुरआन के समझने समझाने में आसानी हुई वहीं अरबी ज़बान का दामन वसी से वसी-तर होता गया और दुनिया ज़माने के उलूम अरबी ज़बान में दाखिल होकर इकट्ठे हो गए इसलिए पढ़ने की जगह को अरबी में kulliyah कहते थे. इंग्लिश का कॉलेज अरबी के kulliyah से बना है क्यूंकि यहां कुल यानी तमाम उलूम जमा हो जाते हैं.
दूसरी वजह अरबी की ग्रामर है. अरबी की ग्रामर बहुत ज़्यादा फैली हुई है. इतनी बारीक ग्रामर शायद ही दुनिया की किसी ज़बान की हो. ग्रामर के दो हिस्से हैं पहला सर्फ और दूसरा नह्व. सर्फ में लफ्ज़ के बनाने के बारे में पढ़ाया जाता है जबकि नह्व में जुमले. क्यूंकि ज़बान सीखना बारीक इल्म में से आता है इसलिए बच्चे का ज़हन तेज़ होता जाता है.
इसीलिए अपने बच्चों को अरबी ज़रूर पढ़ाएं ताकि वो इल्म और दीन की खिदमत कर सकें और सब से बड़ी बात बा क़ौल अल्लामा इकबाल कि अरबी हमारे आक़ा ओ मौला सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की ज़बान है.
Subscribe to:
Posts (Atom)
